ना आनम्द मकन क ना मल्य:
माझ्या प्रिय मित्रांस
आणि
पेत्रिणीस
।
।
!
!
अनुकमणिका
र्-- ८८०५८2५ --
भ्रकरण
१ पिलाचं घरटे 2: का
२ शान्तामामी ना नर
३ आगंतुक पाहुणा
४ शिक्षण |! रिक्षण | ! शिक्षण ! ! !
७५ पहिली पायरी ... 22८
६ मामीचे प्रयाण .-. र
७ शिक्षणाचा वेरी! ...
८ मुंबईस बदली ..«. ..-
९ कोटांचें काम व माड
१० नाटक मंडळी प विक
११ संपादकीय जबाबदारी ९०
१२ प्रारंभ ... > १९४
१३ विजयी वीर व्र मिळव
१४ चाळशीवाले साहेब !
१५ बाबांचे आगमन ... पि
१६ दामदुप्पट ! >
१७ समाजसुधारक ... पि
१८ शकुन्तलाख्यान ... >
१९ पिसाट जीव टर >:
२० भूतलावर स्वगे॑ ... 9
२१ द्रबारचा खलिता ... 2:
२२ सुलोचनेचा दृष्टिकोन व्य
२३ शारणार्द्री अप्पा! ... न
२४ निमंत्रणपत्रिका ... गा
२५ फोल आशा! शा न्य
लोळे ह : १ दकवा र > कक ओय कनी? र त... ह क... थि टश न्यतणागाीलत 1: 3: य का
श्र
1]
वाचकमहाराय !
प्रस्तुत कादंबरी म्हणजे एका भावनाप्रधान जिवाच्या पंचवीस वर्षांपर्यंतच्या
आयुष्यांत घडलेल्या प्रसंगांची गंफण होय.
मनुष्य जन्मतः आजूबाजूच्या जीवांकडून सहानुभतीची भपेक्षा करतो
दुसर्याने आपल्याशीं गोड बोलावें, प्रेमानें रहावे, अशी अपेक्षा करणें रास्त
नाद्दीं असे मला वाटत नाहीं. पण या गोष्टी मिळतातच असें नाहीं. भापल्या
या चरित्रात्मक कादंबरीच्या नायकाचा हा अनुभव आहे---
१ मातापितरांची सहानुभूति... ... शून्य.
२ सहृवासजन्य प्रेम, ( बन्याचें उदाहरण )... ... कायमचे शतुत्व.
३ तात्कालीन जडणारें प्रेम, ( श्री. साठे )... ... परिस्थितीमुळे लवकरच
ताटातूट होते.
४ स्त्रियांचे प्रेम, ( शकुन्तलाख्यान )... ... आशा न करावी हे बरें.
त्याचे आडाखे कदाचित् चुकीचेहि असूं शकतील; पण चरित्र त्याचे आहे हें
आपण विसरून भागणार नाहीं. त्याचे विचार ऐकणे आपल्याला प्राप्त आहे
उद्द॒गाच्या भरांत त्याला जाणीव झाली कीं, आयुष्य हें स्वतःच्या उपभोगा-
करतां नसून दुसर्याच्या सुखाकरतां आणि स्वतःच्या त्रासाकरतां आहे--
ही जाणीव पुष्कळांना झाली असेल---
रीकाकारमहादाय!
वेद्यापुढें रोग्यार्ने सवे कांहीं सांगणें त्याच्या हिताचे असतें, त्याप्रमाणे ळेखकानें
तुमच्यापासून कांहींएक दडवून न ठेवणें हे त्याच्या द्विताचें असतें. हें माझे
पहिळें पाऊल आहे. विख्यात लेखकांच्या पावलाची लांबीरुंदी भोजण्यांत उप-
योगी पडणारी फूटपट्टी माझ्याकरतां सरसावून आणलीत तर त्यांत माझा गौरव
. ९
होण्याचा सेभव आहे---पण त्यापेक्षां माश्या पावलावर वळ उठण्यावी भीति
जास्त आहे. मोज ही कीं, तुमच्या-माझ्यांत एक पिढीचे अंतर आहे. वाड्मयाच्या
बाबतींत तुमचे मार्झ एकमत असणें शक्य नाहीं. तुमच्या लहानपणी स्वप्तांत-
सुद्धां न दिसणाऱ्या विजेच्या गाड्या आज आमच्या लहानपणी प्रत्यदीं पुर्णे-
मंबई रस्त्यावर फिरतांना आम्हीं पहात आहोंत. काळांत फरक पडला आहे.
दीक्षितांचा बंगला,
भांगरवाडी, लोणावळें
ता. ३०-४-१९३० विष्णु विनायक बोकील
सवांचा कृपाभिलाषी,
फोल आशा
अ *
प्रकरण १ छं
--
4 स्ट
पिलाचें घरटे
[प असेल तें असो, जगाचा अनुभव म्हटला म्हणजे बहुतकरून
कडुच असतो. तारुण्याच्या तकाकीर्ने दृष्टीळा विभ्रम होऊन आयुष्य
म्हणजे वनभोजनाला निवडून काढलेळें एक रम्य ठिकाण वाटत असतें.
वनभोजनाच्या सुरुवातीस दिसून येणारा उत्साह शेवटपर्यंत टिकत नसतो.
उष्ट्या पत्रावळी फेकून देतांना त्याबरोबर आपल्या आनंदीवृत्तीवर आपण
न कळत पाणी सोडीत असतों. र
अर्थात् हा निराशावाद लहानपणीं माझ्या डोक्यांत मुळींच नव्हता.
लहानपणी जर कोणता वाद डोक्यांत शिरत असेळ तर तो हाच की,
सबंध भाकरी खाली तर आई रागावंते कां! ओणवे उर्भे राहून पाठी-
मार्गे बांकून पाहूं लागली तर आई फटकन् चापटी कां मारते ! खड्या
सुरांत गाणें म्हणूं लागलों तर “ स् स्? करून आई कानांत बोटें कां घालते १
थोडक्यांत, मी कांहीही करू लागलों तरी ह्या मोठ्या माणसांना मर्ध्येच
ळडबुड करण्याचें काय कारण असावें हें एक मोठें कोडेच पडले होतें
मळा. मला वाटतें आईची नि बाबांची ठाम समजूत होती कीं, ज्या
दिवर्शी हें पोरगें जन्माला आलें त्या दिवशीं सर्व अवगुण या पथ्वीतलावर
भाड्याने जागा पहाण्याच्या शोधांत असावेत. आणि बिऱ्हाड आले तें
बारमाही चेच बिऱ्हाड आलें. असें सांगतात कीं, पुत्रजन्मामुळें पतिपत्नींच्या
प्रेमाच्या ग्रंथी बलवत्तर होतात. म्हणणें अगदीं बरोबर आहे. पण माझ्या
उदाहरणामध्ये त्या ग्रंथी बळकट होऊन माझ्या मानगुटीस बसत होत्या
ब्र फोळ आत्या [ प्रकरण
हेंच काय ते चुकत होतें. माझ्या जन्मामुळे आईला आनंद झाला. छान.
बाबांना आनंद झाला. छान. बाबा आईच्या अर्ध्या वचनांत वागू लागले.
उत्तम. आई बाबांच्या अर्ध्या बचनांत रहाणार आणि बाबा आईच्या
अर्ध्या वचनांत रहाणार, म्हणजे दोन्ही पक्षी उरलेला आवेश ' कार्य्या 'च्या
माथी बसणार ! मातापितरांची ही एकजूट अभिनंदनीय जरी असली तरी
मळा बरीच नडत असल्यामुळें जर कधीकाळी आई बाबांना टाकून
बोललीच तर मला तो पर्वेणीचाच दिवस वाटे. त्या दिवशीं मी अगदीं
मोकळ्या मनानें बाबांना समजावून सांगत असें, “ आई बाईट आहे.
रोज माझ्याशी भांडते; आज तुमच्याशी भांडली---उद्यां तुम्हांला मारील-
सुद्धां. तुम्ही तिच्याशी बोळू नका. तुम्ही आपले माझ्याशीच बोलत जा
कसे---' पण * बालादपि सुभाषितं ग्राह्मम् ' हें वचन बाबांच्या गांवींही
नसल्यामुळे माझी विवेचनपद्धति पोरकटपणाची समजली जाई आणि
< तोंडांत पाहिजे का १ ? म्हणून प्रश्न विचारण्यांत येई.
आईच्या बाबतींत तीच तऱ्हा. बाबांच्या घरांत रहाण्यापेक्षां मामांच्या
घरीं जाऊन रहावे; पुन्हां बाबांचं तोंड पाहू नये हा सल्ला तिला पटत
नसे. मला हें एक कोडेंच होते. मामा रोज खाऊ देतात. बरोबर हिंडायला
नेतात. गोष्टी सांगतात. अन् पुन्हां कांहीही केलें तर हड्हड् बिलकूल
नाहीं. मग आईला मामांच्याकडे जाणें कां आवडत नाहीं ! ज्या घरांत
हाताव्यतिरिक्त खाऊ नाहीं, कोंडण्याच्या खोलळीपलीकडे हिंडणें नाहीं,
आणि रागाच्या शब्दावांचून दुसरी गोष्ट नाहीं त्या घरांत रहाणे आईला
काय आवडत असेल तें तिचे तीच जाणे, मातापितरांच्या माझ्यावरच्या
या रोषाची कारणें सकारण बा अकारण आहेत हें ठरविणे फार कठीण
आहे. एक तर माता म्हटली म्हणजे लगेच डोळे किलकिळे करून गहिं-
वरलेल्या नेत्राने मातेचे गुणबादन करीत सुटणाऱ्या कविजनांना हें समज-
णारच नाहीं. “ आई ! अन् मुलावर रागावणार ! अरे काय राव १ हेच
आईचे उपकार केडणार वाटतें तुम्ही. तुम्हांला तिनें जन्म दिळा---' वगेरे
बगैरे ठराविक सांच्याच्या बोधामृतानें ते पुढें घांबवतील, पण कविराज !
तुमच्या काव्याचा जोर उसनवारीवर कसा अवलंबून असतो हें मला पूर्ण-
१ लें]. इपिलाचे घरटे ३
"४-॥५----८४४४४४ शश फ्की४४४४४४/शधलध्ट ल “ल ०७००००००५००/५०-००००८०-०५०-०००००००-०५०-०००/०-०००-००-००५०००५०७-००७ ७. अट
थर्णे कळून चुकळें आहे. कधींकाळीं पूर्वी एका ठोंब्या प्रूनें आईवर गुण-
वर्णनपर कविता केळी. आजपर्यंत तुम्ही लोक त्याची 'री' ओढीत
आलांत. काव्याचा विषय विट्टून गेला तरी तुमचं तोंड अजून मिटत
नाहीं अ! |
_ मी या बाबतींत कोणत्याही तर्हेचा पक्षपात करूं हाकत नाहीं. आई
म्हटली कीं अंगचे मनुष्यपण उड्डून देबपण येतें या मताचा मी नाहीं.
जश्या इतर परिस्थिति असतात त्याप्रमाणे ' आई? ही एक मुलाच्या आयु-
स्यांतीलळ परिस्थिति आहे. त्यांत ती कसळे आपल्यावर उपकार करणार
आणि आपण ते काय मानणार £ लहानपणी बहीण या नात्यानें भावाशी
उभा दाबा ठेवणारी मुळगी मोठेपणीं आई या नात्यानें एका कोंवळ्या
अभकाळा “सळो कीं पळो ” करून सोडील यांत नवल असे कांहींच
नाहीं. माझ्या आईचें ब मामाचे कधींच पटले नव्हतें. माझें आणि माझ्या
आईचे कध्धीच पटलें नाहीं. बाबांशींच ती जरा नमतें घेत असे याचे
कारण. “ उडी मारायची झाली तर आधाराला जागा ही पाहिजेच ! या-
करतांच असावें
प्रथमरत्न जन्माला येण्यापूर्वी नवराबायकोमध्ये प्रेमाच्या पेजा ठागा-
व्यात यांत कां्हीएक वावगे नाही. अगदीं सृष्टिनियमांना धरून आहे.
आईने पैज लावली होती, माझें नांव “ शकुंतला ? ठेवायचें ठरळें . होते.
नंतर माझ्याकरतां आकडे किती रंगाचे, किती तऱ्हेचे आणायचे याचा
हिशयोबसुद्धां ठरला होता. नंतर माझ्या लय़ांत हुंडा किती द्यायचा, जांवई
किती शिकलेला पहायचा, सासू., सासख, दीर, नणंद अगदीं भरल्या घरांत
मला: द्यायर्चे म्हणजे गेल्याबरोबर लगेच “ये ग चुळीबाई, ये ग चुलीबाई !
करायला नको, वगैरे वगैरे सर्वे कांही आईने ठरवून ठेवलें होते. शकुंतला
कदाचित् “ माता? या सस्थेच्ची स्तुतिपाठक बनळी असती. शाकुंतलेचे
आयुष्य खरोखरी सुखांत गेळें असते. .पण---मी “ सुडकरी? जन्माला
आलो... आई पैज हरली. झाईच्या भावना दुखवल्या गेल्या. आज्या,
इच्छ, आकांक्षा 'घुळीला मिळाल्या. शकुंतला मस्मडीवरच्या तसबि-
रींतच राहिली |
४ फोळ आज्या [ प्रकरण
कल्क शीतला शशशिशीशीशीनशीशशीशीशीशी शशी शी” काळ अख जांब बु जबरा कणळ्का याण ककाडकानान डन कळया कण्मडन्यान्यकन्यावकळ आडनाव कमाडमवडमदच
कळयाध्याट कालीण धरी
बाबांनीं पैज जिंकली होती--पण पुढें त्यांना कळून आलें कीं आपल्या
कल्पनेप्रमाणे हें पोरगें नाहीं. याला चांभारचोकशा फार. कल्पना नाहीं
त्या ठिकाणीं तोंड घालण्याचा मोह अनिवार. जाऊं नको म्हटलें तरी
जाणार. बाबांची कल्पना निराळी होती. त्यांना पितृभक्त मुलगा पाहिजे
होता. म्हणजे सांगेळ ते करावें अन् पुन्हां नेमल्याजागीं बसावें. बहुतेक सर्व
पित्यांची इच्छा हीच असते कीं पोराने कसे सुतासारखें सरळ वागावें. जेव;
म्हटलें जेवावे; नीज म्हटलें निजावें; धांव म्हटळें धांबावे. अंगणांत बांध-
लेल्या टिप्या कुत्र्याप्रमाणे आज्ञाधारकपणा दाखवणे निदान माणसाच्या
मुलाला अशक्य आहे हें बाबांच्या ध्यानींमनींही नव्हतें. अर्थात् 'चंपे ये?
म्हटले म्हणजे चंपी घांबत येत असे; पण सदाशिव बाळ वडिलांच्या
पहिल्या हांकेळा “ओर देणें अधर्म समजत असे. मुकाट्याने सावकाश
पाबळें टाकीत जाण्याचा हुकूम सुटला कीं कायदेभंग करण्यांत ह्याला मौज
वाटे. एके दिवशीं मीं उत्तरसुद्धां दिळें, जोराने चालण्याने खाली मातीः
पडते तर ती माती गोळा करून आणावी अन् पुन्हां वर थापावी ! ह्या
सरळ उत्तराला सरळ प्रत्युत्तर मिळालें, तेव्हांपासून बाबांशी सरळ वागण्यांत
कांहींच अर्थ नाहीं, आपल्याला जें करायचें त्यांत चुकू नये. ' कर्मण्ये-
बा5धिकारस्ते मा फलेषु कदाचन) मी फळाची आश्या कधींच मनांत घरीत
नसे. उळट “ फल ? नकोच ह्या निस्पह बाण्यानें मी कोणत्याही कार्याला
हात घालीत असें.
त्यांतल्या त्यांत * दगडापेक्षा वीट मऊ? ह्या न्यायानें बाबांच्यापेक्षां आई
मळा जरा बरी वाटे. जात्या स्त्री असल्यामुळे माझ्यासारखे पोरगेंसुद्धां
तिंला चुटकीसरशी फसवीत असे. आईला फसवतां येणें राक्य आहे हा
शोंध मला अचानक लागला.
बायका “ अमक्या एका ठिकाणीं उम्या उम्या जाऊन येतें म्हणाल्या
कौ त्या बसल्याबसल्या चार तास घालवतात हें स्वीना ठाऊक असेलच.
आणि मेटीला निमित्त कांहींच नसतें हेंही महद्यूर आहेच. आईकडे तिच्या
चारदोन मैत्रिणी अशाच कांदहींशा कारणानिमित्त सहजच उभ्याउभ्य
आल्या होत्या. त्यांत एक बाई, ओरंगजेब. बादशहाच्या छावणीच्या शिरस्त्या-
१ लें] पिलाचे घरटे ट्
प्रमाणे, परिवारासह आली होती. तळ हालवतां हाळवतां दोनतीन दिवस
सहजच लागायचे हं मोगलांच्या कारकीदींचा इतिहास 'चाळून पाहतां
“समजण्याजोगें आहे. त्या बाई ' येतें, येतें ' म्हणतां म्हणतां इतका वेळ
बसल्या कीं घरीं जाऊन पुन्हां खरोखरीच परत आल्या कीं काय असेच
मला वाटलें. निघतां निघतां मामुली पद्धतीप्रमाणे त्यांसी माझ्या दंडाला
घरून मोठ्या आजंबयुक्त स्वरानें विचारलें,
५: काय रे गुलामा, अं! येतोस का आमच्या सुशीलेशीं खेळायला,
अं १ भारीच गुलाम झाला आहेस तूं अं १ आईचं ऐकत नाहींस का रे,
अं? गुलामांनो, तुमच्या एवढ्या खस्ता खायच्या अन् तुम्हीं असे पांग
फेडायचे, अं १? |
लहान मूल झालें म्हणून काय झालें ! स्वामिमान हा प्रत्येकाला अस-
'तोर्च कीं नाहीं १? आमच्या घरीं यायचे, खुशाल चारदोन तास चकाट्या
'पिटायच्या, माझे मधल्या वेळचे खाणे बुडवायचें, दोनतीन खुळचट
पोरींशीं मळा खेळायला लावायचे, आणि वर ही मखलाशी १ मी झटक्या-
सरशी दंड सोडवून घेऊन म्हणालो,
“६ तुम्हाला काय करायचं आहे आमच्या आईशीं अन् माझ्याशी १
मी गुलाम नाहीं. तुमची सु्ी गुलाम आहे. तुमची विमली गुलाम आहे.
तुमची बबिटली गुलाम आहे. अन् तुम्हीसुद्दा --
आईने झटकन सला जवळ ओहून घेतल्यामुळे माझ्या या न्याय-
निणयाचें कार्य तसेंच राहून गेळे. कारण त्या प्रकरणानंतर सदरहू बाई
पुन्हां आमच्या घराचा उंबरठा कधीही चढल्या नाहींत. आईला त्या
दिवशीं माजले कोतुक वाटलें. आपला पोरगा अगदींच कांही टाकाऊ नाहीं
आतां शकुंतला असती तर---पण आतां काय त्याचे १ हें पोरगेसुद्धां
वेळीं उपयोगी पडते; नाहीं असें नाही.
कारण, मळा पुष्कळ दिवसांनीं कळलें कीं त्या बाईंचा नक्षा उतर-
विण्याचा आईचा बेत होता. पण तें जमावें करस हें तिळा समजत नव्हते
जे काम थोरामोठ्यांच्या हातून होणें अशक्य असतें तें काम एखार्दे पोरगे
. कर्से बिनबोभाट करून जातें याचें हें एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या
द फोल आज्या [ प्रकरण
वकक 0000,0.0.:0.0,0.0.0.00.79034000.0.03.030%3%03%3%3%30303030%0000 ल्क
बरीळ प्रकारावरून माझ्या फायद्याची गोष्ट ही झालीं कीं, आईच्या मनः-
स्थितीचे मळा थोडेबहुत ज्ञान झालें. शत्रूंना शिव्या आणि मित्रांना
गौरबयुक्त शब्दानें उल्लेखणें हें कोणाही मनुष्याला आवडते. शत्रू निंदा
आणि मित्र वंदा हा मनुष्यस्वमाव आहे. आणि या धोरणाने आई रागा-
बली कीं मी तिच्या शत्रूंना सप्पाहून लाखोली वाहात सुटें. कांही वेळाने
मात्रा बरोबर लागू पडे.
जन्माळा येण्यापूर्वी मनपसंत मातापितरांची निवड करण्याची जर
आपल्याला मुभा दिली गेली तर मुलगा होंऊन यायचें असेल तर पहिल्या
नंबराचा मान घेण्याच्या भानगडींत कधीही पडूं नये असे मला वाटते.
कारण अगदीं उघड आहे. आईबाप दोघेंही तरुण असल्यामुळें शिसंगो-
पन म्हणजे कशाशीं खातात याचा त्यांना बिलकुल अनुभव नसतो. उलट,
: हें कारटें नव्हतें म्हणून नाटकाला तरी बरोबर जातां येत होतें. आतां
कुड कुडं म्हणून जायची सोय नाहीं ! या घर्तींची आईची कुरकुर सुरू होते;
आणि वडिलांना मालकी हक्क माजवण्याची होस म्हणूनच कीं काय
: पत्र्यावर ठेवीन रडलास तर अकद्या धमक्या द्याव्याशा वाटूं लागतें.
त्यांतून लहानपणीं चीन देशाशी आपला किती जिव्हाळ्याचा संबंध
थेत असतो हें सांगायला नकोच. बाजारांतून अफू आणण्याच्या बाबांना
मनस्वी कंटाळा होता कीं लाज वाटत होती देव जाणे. आणि अफू नसली
कीं माझा अपमान होई. या अपमानाची भरपाई करण्याकरतां आईला
मानेबर खडा ठेवण्याची शिक्षा मी फर्मावीत असें. अर्थात् पांच व्षोच्या
अवधीनंतर अफू सोडणे भाग पडलें. पण पांच वषातील अफूच्या खुरा-
काचा अम्मल पुढें दोनतीन वर्षेपयेत तसाच कायम होता. “खरूज,
नायटे इत्यादि रोग ! हें शरीर त्याचें बिढार) हा प्रकार माझ्या वयाच्या
सातव्या वर्षांपर्यंत चाळू असे. दर वर्षी नवीन फुटणाऱ्या पालवीप्रमाणे हे
संताशेरोमणी ताज्या दमाने चढाई करून येत. माझी आई आणि माझे शरीर
तितक्याच जोमानें प्रतिकार करण्याचा प्रयत्न करीत. मला समजू लागल्या-
पासून तें सर्व बंद पडलें. पण मला समजूं लागलें तें हळूहळू न समजूं
लागतां एकदम सगळें समजू लागळें. आणि म्हणूनच वडीलमातोश्री एका!
१ लें] पिलांचे घरटे ७
बाजला आणि अतिदाहाणें पुत्रर्न एका बाजूला असा हा लढा पडला
कोणी कांहीही म्हणो, माझी तरी पक्की खात्री आहे कीं मी नसत्या
चचौकशा कधीही करीत नर्से. आतां लोकांना जर माझ्या प्रभांचीं उत्तरे देतां
आली नाहींत तर तो कांही माझा अपराध नव्हता. मी प्रश्न विचारी
म्हणून बाबांना अतिशय चीड येत असे
एकदां आम्ही सदन मराठ्याच्या गाडीने कुठे कोल्हापूरला काँ कुठसे
जात होतो. ती छोटीशी गाडी, ते झकुझुकु करणारें एंजिन वगेरे नवीन
प्रकार पाहन मला मोठी गंमत वाटली. मी बाबांच्याजवळ चौकशी
केली. माझे प्रश्न सारखे चाळूच होते. बाबा कांही तरी उत्तरे देऊन वेळ
मारून नेण्याच्या खटपटीत होते. एरबीं ते माझ्या अंगावर ओरडले असते
पण गाडीत समोरच्याच बांकावर मामा बसलेळे असल्यामुळें ते ओरडणार
नाहींत हमला नक्की माहीत होतें. लहान मुलाच्या शिरस्त्याप्रमाणे मी
सूड उगवण्याचा निश्चय केला होता. गाडी इतकी लहान कां ती कुणी
केली ? तुम्हाला गाडी तयार करतां येईल का कां नाही ! मग तुम्हाला
काय येतें १ इत्यादि प्रश्नांची भेंडोळी मी विजेचा झटका बसलेल्या माणसा-
प्रमाणे भराभर पुढें टाकीत होतो. बाबांची दर क्षणीं पाळटणारी सुद्रा
पाहन मला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. कपाळाच्या आंठीगाणिक
प्रश्नाचे आंकडे वाढत होते
“: आई, तुला जर सरकारने गाडी दिली तर तूं काय करशील £ ”
मीं आईला विचारलें.
८्ऱ्न न्न ट्र > > ह
तूं नीट बैस पाहूं. बाहेर वांकू नवे लहान मुलांनी,
प्रश्न टाळळेला मीं ओळखले.
हटत.
९५८ >८-८८-६८५८-४-८८४८५/४८०८/५८४४४८४टलश४४श”ट/४0४०४७॥१॥ ४९४४४४५
१2
आईने
५८ मळा जर गाडी कुणीं दिळी तर मी अक्षी जोरानं हाणीन कीं नाहीं
कीं सगळीं माणसं घाबरून जातील. अन् घाबरले म्हणजे मी मोठ्यान
हंसेन ! ” मी म्हणाला.
८: झद्रीनारायण आहेस. बोळणं तरी घड आहे का! ” आई जरा
ञ्ञासिक सुद्रेनं म्हणाली.
गाडी वांकली तर पडत कां ग नाहीं ती १” मीं विचारलें. इतका वेळ
शान्त दिसत असणाऱ्या ज्वालाग्राही पर्वताप्रमाणें एकदम सत्यस्वख्पांत
प्रकट होऊन बाबा वस्कन् माझ्या अंगावर आले. “ तू जर आतां एक
शब्द बोळलास तर इकडचं थोबाड तिकडे करून देईन. बेअकल---??
बाबांचं अवसान पाहून मी थोडासा नरमलो. पण जरा वेळाने मला
नवीनच शका आली. मी हळूच मामांना विचारळे, “ मामा, इकडचं
थोबाड तिकडे म्हणजे कसं १ ” मामांनीं उत्तर देण्याच्या आधींच बाबांनीं
मला सप्रयोग उत्तर दिलें. मी आपली नापसंति व्यक्त करण्याच्या उत्टे-
शाने तारस्वरांत गाणें घोळायला सुरुवात केली. बाबा सारखे “ चूप,
*वूप, अगदीं चूप ' म्हणून दटावीत होतेच. आईने मोठ्या नाइलाजाने
मला मांडीवर घेतळें. शेजारीच बसलेल्या एका मराठमोळा बाईला माझी
कीौंब आली.
८: अया 55 ईइं5 काय पोर कळवळलं व्ह. ये--माझ्या राजा--ये ”
म्हणून तिने माझी बाजू उचलून धरतांच मला जोर आला. डब्यांतल्या
पानतंबाकूभक्तांनासुद्धां माझी दया आली. बाबा खजील झाले. आईने
खिडकीच्या बाहेर पहाण्यास सुरुवात केली. विजयी मुद्रेने एकवार
बाबांच्याकडे पाहून मी मामांच्या मांडीवर जाऊन बसलो.
अश्या थाटांत आयुष्याची नौका मीं पाण्यांत सोडली होती. नोका बांधून
देण्याची ज्यांनीं खटपट केली होती त्यांच्यापासून मळा मदतीची आतां
फारशी आद्या नव्हती. माझ्या कोणत्याही करण्याचें कोतुक तर बाजूसचच
राहिले, उलट माझा उत्साहभंग करण्यांतच बाबांना आणि आईला मोज
वाटत असे. बाबांनीं किंवा आईने, मर्जीविरुद्ध कां होईना, पण थोडेसे
माझ्याच कलाने घेतळें असतें तर माझा व त्यांचा संबंध कदाचित् निराळ्या
स्वरूपाचा राहिला असता. लहान मुलांची मनोभूमिका तयार करण्या*ची
जबाबदारी सवेस्वीं त्यांच्या आईंबापावरच अवलंबून असते. नेहमीच
निष्कारण हिडिसाफिडिस करण्यांत काय मतलब आहे! त्यामुळें मुलांची
मनःस्थितीही तदनुरुूष एककल्ली बनत जाते. निदान माझ्या बाबतींत
१लें] पेलाचे घरटं ऱ्र
तरी माझ्या या तऱ्हेच्या तऱ्हेवाईक वागणुकीला आई आणि बाबा
कारणीभूत आहेत हें मी निश्चयानें सांगू शकेन. मुलांची वृत्ति स्वभावतःच
झालेल्या गोष्टींचे विस्मरण होण्याकडे झुकत असते, त्यामुळें मळा त्या
वेळेस कांहीं इतकासा त्रास झाला नाहीं. पण पुढे पुढें या गोष्टींची सळा
र्चांगलळीन्च जाणीब होऊं लागली.
शेजारर्चा चपट्या डोक्याचा बन्याही पण माझ्यासारखाच किनाऱ्या-
किनाऱ्याने आपली नोका वल्हबीत होता. तास न् तास त्याच्या कर्तबगारी-
कडे लक्षपूर्वक पहाण्याचा मळा नादच लागला होता. बन्याच्या आयुष्यांत
डोकावण्याचची मला बिलकुल इच्छा झाली नसती, पण एके दिवशीं तो
प्रसंग अचानक रीतीनें घडून आला, आणि त्यामुळें बन्याचा आणि माझा
पुढें परिचय बाढला, बन्या माझ्यापेक्षां दोन वर्षोनीं मोठा होता. झाळे-
मध्यें बन्या जाऊं लागला होता. दुपारच्या प्रहरी मी अंगणांत खळत होतों.
दोनतीन रिळें आणि ताटें ठेवण्याकरितां ठोकळेळे एकदोन खिळे (आईला
नकळत उपटून आणलेले ) इत्यादि साधनसामुम्रीर एक छानदारशी
विहीर खणण्याचचा माझा प्रयत्न चाळू होता. खरोखरीच पाणी लागळेंऱ्च
'पाहिजे हा तर माझा इढनिश्वय होता. खिळ्यांनीं खणतां खणतां हाताऱचे
खवाटे दुखू लागळे तरी मी नेटाने काम चालू ठेवलें होते. ' जिथे तिथे
खणून ठेवायला तूं काय आदल्या जन्मीं घूस होतास कीं काय ! ? म्हणून
आई नेहमीं ओरडत असे. पण आज माझा निश्चय ठरला होता कीं
कितीही त्रास पडला तरी हरकत नाहीं. अंगणांत विहीर पाडीन तेव्हांच्च
राहीन. मग आईला पाणी घेऊं देईन का! नांब नको! हात तर ळाव
म्हणावें आमच्या विहिरीला,---असा मोठ्यांदा रडेन कीं नाहीं ! अन् मग
सगळे बाहेरचे लोक येऊन माझी पाठ थोपटतील. बाबांना जोरांत सांग-
तीळ, “ काय हो ! इतका तुमचा मुलगा दहाणा असून तुम्ही त्याला उगीचच
मारतां १ पुन्हां तर त्याला मारा;---म्हणजे मग दाखवतो कसं काय तें. ?
हें ऐकल्याबरोबर बाबा पुन्हां म्हणून कधी माझ्या अंगावर ओरडणार
नाहींत. मीं छत्री मागितली कीं छत्री आणून देतील. गोट्या खळायल्या
मागितल्या तर “ घेडाचा मुलगा झाहेस का गोट्या खेळायला ! ' म्हणून
१5 फोल आशा [ प्रकरण
वसूकन् ओरडणार नाहींत. मी जे जे मागेन तें ते एक शब्द न बोलतां
मुकाऱ्यानें आणून देतील.
पुष्कळ खणले म्हणजे पुष्कळ पाणी ठागेळ; आणि थोडेंसं खणले
म्हणजे थोडेसे पाणी लागेळ ही माझी समजूत. पण चचार बोटें खणूनसुद्धां
पाणी लागेना तेव्हां आज्या फोल होण्याची चिन्हे दिसूं लागलीं. पुन्हां
आणखी थोडें खोळ खणण्याऱचा मीं विचार केला.
कांही वेळाने हाताचीं बोटें दुखू लागलीं. जमिनींत पाणी येण्याचा रंग.
दिसत नव्हता तरी डोळ्यांमध्ये अभ्रांची गर्दी होऊन डोळ्यांवाटे पाणी.
येण्याचा रंग दिसू लागला. तरीही पण हातांतळें हत्यार बाजूला केलें नाहीं..
पांढरपेक्षा वगाने विहिरी वगेरे खणण्याच्या खटाटोपांत पडूं नये, हा घडा
मला त्या वेळेला मिळाला, डाव्या हातानें माती काढायची आणि उजव्या.
हातानें खिळा मारायचचा हा क्रम, पण अवघान न राहिल्यामुळें डाव्या.
हातानें आणि उजव्या हातानें एकदम एकाच वेळीं दोन्हीही कार्म कर-
ण्याचा योग जमून आला. झरटक्यासरशीं मी डाव्या हाताचीं बोटें तोंडांत.
घातळीं आणि खिळा दूर फेकून दिला. याच बेळीं शेजारच्या घरांतून.
एका लहान मुलाचा आवाज ऐकू आला---
“ आई---ए आई, तो बघ मुलगा बोट चोखतो आहे. मी शाहाणा
आहें कीं नाहीं £ मी कर्धांसुद्धां तोंडांत बोट घालत नाहीं---”
“: आहेच माझा सोन्या तसा शहाणा. जीं बाईट मुलं असतात तांच"
अशी मातींत खेळतात, हाताचीं बोटं चोखतात, रडतात. आपण असं
कध्धीं करूं नये हं” म्हणून बन्याच्या आईने माझ्याकडे तुच्छतापूर्वक
पाहिलें. मळा असा संताप आला कीं हाताचे दुःख थोडेसे कमी तीव्र
असते तर मी खिळा फेंकूनऱच त्या ' सोन्याला ' शहाणपण शिकवले असतें.
ज्याप्रमाणे डिंबचळेळा सिंह केवळ अदाक्यता आहे म्हणून आपल्याशीच
गुरगुरत पडतो त्याप्रमाणे मी मनाशीच पुटपुटत त्याच्याकडे पाहूं लागलो.
आज नाहीं तर पुन्हां कधीं तरी याचें बद्टे काढीन, हा विचार मात्र मी
मनाशीच बांधून ठेवला.
१ लें] पिलाचे घरटे १९
क की २४५४८४४५४१ ४-१५४/४४४०४८४७
का अ
धट
“: आई---तें बघ. अजून तो तोंडांतळ॑ बोट काढीत नाहीं, वेडा आहें
काग तो सुलगा £ ए मुला---बोट काढ तोंडांतल॑--नाही तर माझी
आई मारील बघ तुला---?
यावर छानदारसें उत्तर देण्याकरितां मी तोंड उघडणार तो एक नबी-
नच प्रकार घडून आला. मठा प्रथम ह्याचा कांहींच उलगडा होईना. पण
व्हां लक्षांत आलें तेव्हां मात्र मी मोठ्याने हंसलों. बन्याच्या आईने हातां-
तळे शिवण्या*चें बाजूस ठेवलें आणि बन्याला जवळ ओढून घेतलें. “: कसा
ग बाई गुणाचा ! अरे नको असं बोलूंस. दृष्ट होईल. ऐकायचं म्हणून
नाहीं.” इत्यादि शब्दांनी गौरबीत, बन्याच्या नाकाला नाक लावून त्यालाः
गोंजार्रीत, एखाद्या अधाशाप्रमाणें बन्याच्या आईने त्याचे पटापट मुके
घेण्यास सुरुवात केळी. तिच्या हातांतून सुटण्याकरतां बन्यानें खूप खटपट
केली. पण मायापाशाच्या पकडींतून आजपर्यंत कोण सुटलेळे आहे! जो
जों बन्या तोंडावर हात ठेवून तिचें तोंड बाजूस करण्याचा प्रयत्न करीं
तों तों ती आवेशानें त्याचे मुके घेई. बन्याचा होत असलेला हा कोंडमारा
पाहून मला हंसू कोंसळलें.
सातआठ वर्षे वयाच्या मुलाची ही देना पाहून कुणाही समवयस्क
मुलाला त्याची कोंवच आली असती, कदाचित् बन्यानें मला चिडवले
नसतें तर मी त्याच्या सुक्ततेसाठीं कांही तरी धडपड केळी असती, पण
झालेला अपमान गिळण्याइतका मोठेपणा माझ्या अंगीं बिलकूल नव्हता.
बन्याची बोबडी वळलेली पहातांच माझ्या अंगांत पिशाच्च ना'चूं लागले.
मी मोठ्याने हंसत नाचू लागलो. व मोठ्याने ओरडून म्हणालो,
£: काय पापा गोळ ( गोड ) लागतो पण--पप्पी देते का बाबी? ”
पापीच्याऐवर्जीा मला टप्पी मात्र चांगलीच मिळाली. मी एकदम
सत्याचा नाद सोडून देऊन मार्गे वळून पाहिलें. पाठीमागें आईसाहेब
उभ्या होत्या. हात उगारलेला होता. पावित्र्यांत उभी असलेली मातृदेवता
पहातांच मी देखल्या देवा दंडवत ठोकून घरांत पळालो.
पण बन्याचची आणि माझी दोस्ती जमण्यास यापुढें मुळींच वेळ लागला
नाहीं. बन्यानें हळूहळू माझ्याजवळ सर्वे कांहीं सांगितलें. बन्याविषर्यी:
4-4 फोल आका
मायया कया आ हि शश््थाकािकााकाआधाशााााबाशााशााया हन...“ /“->५---०५/४/४०४॥/४७
"पुष्कळच गोष्टी मला कळल्या. बन्याःचें सगळ्यांत मुख्य गाऱ्हाणे हं होते
“कीं आई दिवसांवून कमीतकमी दहा वेळां तरी त्याचा हा असला छळ
करीत असे. बन्याच्या आईचा हा वेडेपणा घालवावा कसा हें कांही
आम्हांला समजेना. कांही लोकांना दारू पिण्याचें व्यसन असतें, कांहीना
कशाचे व्यसन असतें म्हणून मामा मला कांही तरी सांगत असत. पण
-बन्याच्या आईला लागलेल्या ह्या चमत्कारिक व्यसनाविषयीं मामा एक
अक्षरसुद्धां बोळळे नव्हते. पण त्यांना विचारावें तरी कसे £ कारण ते सुंब-
डैळा अन् मी पुण्याला. मित्राचे जे दुःख ते आपलें दुःख म्हणून
पुन्हां त्याला यासंबंधीं चिडवणार नाहीं हें मात्र मीं वचन देऊन
कबूल केळे. तरी बन्या तोंड पुशीत घराबाहेर पडळा काँ मला हंसू
आल्यावांचून रहात नसे. बन्याचें दुसरें एक गाऱ्हाणे होतें ते हे का
घरामध्ये त्याला वडील ' बनूताई ) म्हणून संबोधीत. आतां ह्या गाऱ्हाण्याचे
निस्तारण करणें माझ्या आटोक््याबाहेरचें काम होतें.
यापुढे एकजुटीने वागून, एकमेकांच्या दुःखांत सहकार्य करून मोठे
होईपर्यंत कसे तरी दिवस ढकलण्याचा आमचा बेत ठरला. मोठें होण्याला
साधारणपर्णे दिवस किती लागतील याचा आम्ही हिशोब करून पाहेला.
आंकडेमोडीची संवय नसल्यामुळें नक्की दिवस किती लागतील तें कांहीं
काढतां येईना. अदमासे “ पुष्कळ दिवस ? लागतील हा बन्याचा निर्णय
मी बिनतक्रार मान्य केला. हा बेत ठरल्या दिवसापासून आम्ही कांही
दिवस आज कालच्यापेक्षां किती मोठे झालो हें अजमावून पाहूं लागलो.
'पण तें कांही नीटसे जमेना, कारण आज आठ विती उंच, उद्यां सातच
विती उंच असा पिछेहाटीचा अभूतपूर्व प्रकार घडूं लागला, तेव्हां आपण
दिवसेंदिवस मोठे होतो कीं लहान होतो हा एक प्रश्नच येऊन पडला.
आणि लहान होतों असें जर ठरळें तर मग काय करणार:
वा
प्रकरण २ र
च्द््ऊ्ञ
शान्तामामी
६ उजुंणार ! येणार ! ! ' म्हणून जाहिराती फडकावून सुमारें आठ दिवसः
झाल्यानतर एके दिवशीं सकाळच्या सुमारास मामी एकदांची
आली. बन्या तर रोज येऊन मला विचारी. माझी मामी ही काय चीज
आहे हे प्रत्यक्ष पहाण्याची त्याची आतुरता सारखी वाढत होती. मी त्याला
मामीच्या पुष्कळच गोष्टी सांगितल्या होत्या---
“: माझी मामी फार चांगली आहे. इतकी मोठी असून माझ्यार्शी
खेळते. कधीही रागावत नाहीं. “ अहो सदाशिवराव ? म्हणून मळा एखाद्या
मोठ्या माणसारख्या हांका मारते, मी तिच्या अंगावर चढून बसतो. आम्ही
डोंगर डोंगर खेळतो. तेव्हां ती अगदाींसुद्धां हालत नाहीं. अन् आतां.
ती एक लहानसं बाळ आणणार आहे. मी कांही अजून तें बाळ पाहि-
लेल नाहीं, पण मला वाटतं तुझ्यामाझ्यासारखं तें असेळ. आमच्या
शान्तामामीला लहान मुल फार आवडतात. मीं तिला विचारलं कीं, तुला
जर मुळ आवडतात तर तूं एक आणून कां ठेवीत नाहींस तुझ्या घरांत १
तर “ देवाची मर्जी ' कीं असंच कांहीं तरी ती देवाविषयीं म्हणाली. आतां.
देब तिळा मुलगा देणार आहे. तो घेऊन जाण्यासाठीं तर ती आमच्या
घरीं येणार आहे----”
हें सगळें वर्णन बन्यानें शान्त चित्ताने ऐकून घेतळें. मात्र हलकेच
: आमच्या आईसारखं तर ती करणार नाहीं ना !? म्हणून विचारण्यास
विसरला नाहीं. हा प्रभ्न ऐकून मी मनांत चरकलों. कारण, एकदोन
वेळां शान्तामार्मीनेसुद्धां माझा हा असला कोंडमारा केला होता. र्मी
जेव्हां तिला बजावून सांगितलें कीं “ हें काय असं वेड्यासारखं, लोकं काय
म्हणतील १? तेव्हां ती लगेच हंसून म्हणाली, “' ग बाई 55 आतां तुम्ही
मोठे झालां नाहीं का सदाशिवराव ! पण म्हटलं, मोडेसाहेब, ही तुमची;
५१४७ फोल आज्या [ प्रकरण
ह्शीशशाश४/श
आवडनिवड आणखी किती दिवस चालणार हो ? बरं बाई, माझं काय?
नाहीं आवडत तुम्हाला, राहेल ! आतां तुम्ही आहांत आणि मी पण
आहे. कर्धाींकाळीं जर का सांपडलांत तर याद राखा--” मला तिच्या
या बोलण्याचा कांहींच अथ समजला नाहीं; तरी पण ही आपली थट्टा
करते आहे इतका संशय मला आला. पुढचें पुढें पहातां येईल, तूर्त तरी
सुटका झाली या विचाराने मळा आनंद झाला. तो प्रकार पुन्हां शान्ता-
सामी करीलसें मला वाटेना. पण काय नेम घ्या ! तरी पण बन्याची
गठडी बळणार नाहीं ही मला खात्री होती. मी त्याप्रमाणें बन्याला
बेधडक सांगून टाकळे, “' आमच्या मामीची तुला बिलकूल धास्ती
वाटायचं कारण नाहीं. अन् लांतून तसं तुला वाटायला लागलं'च तर
मी आहेना!”
__ म्हणजे तुझी मामीसुद्धां तसं करते म्हणायची ! ” बन्या कांपर््या
आवाजांत म्हणाला,
“: आतां एकदम नाहीं म्हणून कांही मी खोटे बोलणार नाहीं. मला
वाटतं, क्धींमधीं वषीतून एकदां तिला हें वेड येतं---पण मला वाटतं
आतां ती विसरलीसुद्धां असेल तें. त्यांतून तूं हें विसरतो आहेस, तिला
स्वतःला एक बाळ आम्ही देणार आहोंतःच. तेव्हां त्या बाळाला पुढं
ठढकळून आपण लांब पळून जाऊं, आलं कीं नाहीं लक्षांत १ ” मी म्हणालो.
:: पहा बुवा ! मला तर भीति वाटते. असं वाटतं की--” म्हणून
बन्या स्वतांच्या घराकडे पाहूं लागला,
एकदां मनुष्याला चटका बसला कीं ताकावरसुद्धां फुकर मारावासे वाढू
'लागते यांत शका नाही. ओढवलेल्या आपत्तीमुळे बन्या इतक्या हळुवार
मनार्चा झाला होता कीं कोणतीही स्त्री म्हटली कीं“ अस्तिक, अस्तिक
म्हणून दूर सरण्याचा त्याचा क्रम असे. मला बन्याच्या या दोनवाण्या
स्थितीची कींब आली. स्त्री म्हटली कीं आपल्यासारख्या असहाय्य पोरा-
बाळांच्यावर झडप टाकून त्यांना गिळेकृत' करण्याचा दुष्ट हेठु मनांत
बाळगणारी एक राक्षसी शक्तीच होय, हा बन्याचा ठाम सिद्धान्त होता. मी
'स््रीजातीचा कट्टा शत्र नव्हतो. ठराविक लोकांशीं माझे वेर होतें. तेवढ्या-
ररे] शान्तामामी १५९
जणींना मात्र मी वचकून असें. “ साप, साप म्हणून बन्यासारखा मी तो
रस्ताच सोडून देण्याचें कधींही मनांत आणले नाही. मनांतून जरी घाबरत
होतों तरी वरकरणी पोकळ अवसान आणून उगीचच खोड्या काढण्यांत
मला अपरिमित आनंद होई. तरी पण तूर्त बन्याळा चुचकारून घेण्यांतच
हशाहाणपण आहे, असा पोक्त विचार करून मीं त्याचे सान्त्वन केलें.
आमचे ववहापान चाललें होतें. बश्ींतल्या चहामध्ये पडणारे समोरच्या
खिडकीचे प्रतिबिंब निरखून पहाण्यांत मी गक होतो. मी जसजसा बशी
(फिरबी तसतसे प्रतिबिंब हाळू लागे. मी जोरजोरांत बशी फिरवू लागलो.
:£ काय नतद्रष्ट पोरटं आहे पहा. फोडायची आहे का ती बशी ! झाला
उअसला 'चहा तर हो चालता बाहेर---”' बाबा माझ्या हातांतलळी बशी
हिसकावून घेत म्हणाळे. “' इतकं बोललं तरी ह्याचा लचकोडगेपणा कांही
अजून जात नाहीं. कुठं ह्यालाच हात लाव, कुठं त्याच्याच पाठीमागं पळत
सूट ---” आईसाहेब पतिराजांच्या भाषणाला पुष्टि देत म्हणाल्या. हातांतली
बशी नाहींशी झाल्यामुळें मीं तसाच कप तोंडाला लावला, एक वार, दोन
वार झालें होते. तिसरा वार पूर्ण करण्याकरितांच कीं काय ऊन चहा
जिभेला डसला. चहाचा कप खालीं पडला. चहा सांडला. मी आईंच्या-
कडे हळूच बांकून पाहिलें आणि तडक बाहेरचा रस्ता धरला. कोणत्याही
गोष्टींचा अगदीं अंत पहाणे केव्हांही चांगळें नाहीं.
मी बाहेर जातो तोचच बन्या धांवत आमच्या घरांत शिरला.
“ बाहेर कोणसासा एक बुवा अन् एक बुवी टांग्यांतून आलीं आहेत;
र्चळ आपण पाहूं---?” म्हणून बन्या मला हाताला धरून ओढू लागला. मी
त्याच्या पाठोपाठ बाहेर गेलों. “ कोणसासा बुवा म्हणजे आमचे मामा,
अन् “ कोणाशी बुबी ) म्हणजे शान्तामामी.
“ हुळो ! कसं काय सदाशिव ! बाबा आहेत का रे घरांत १ ” म्हणून
मामांनी प्रभ केला. “ चहा पीत आहेत ” म्हणून मामांना इकडे उत्तर
देत तिकडे मी श्यान्तामामीकडे पहात होतां
. शान्तामामीला त्या स्वख्पांत पहातांच मी घोंटाळ्यांत पडलो. मामी
बाजारी होती कीं काय ! टांग्यांतून पटकन् उडी टाकून माझ्याकडे घांवत
१६ फोळ आज्या [ प्रकरण
येणारी मामी आज अशी सावकाश, अगदीं बेताने पाऊल ठेवून काँ
उतरते आहे हैं गूढ कांहीं मळा उकळेना, आणि मामी माझ्याकडे पाहून
ह्मांप्रमाणे हंसेनासुद्धां,. असें का? कां रागावली माझ्यावर १
मामी माझ्याशी कांहींएक न बोलतां तडक घरांत गेलेली पाहून मला
जरा आश्चर्यच वाटलें. का माझ्या हातून पडलेल्या कपाचची हकीकत तिला
कळली ? पण ते तर शक्यच नव्हतें. मग हें असे कसें झालें १ मी बन्या-
कडे सहजच पाहिले. बन्या आपल्याशीच प्रसन्न मुद्रेने कांही तरी पुटपुटत
होता. मला वाटतें “ सगळ्या बायका इतक्या समजूतदारपणानें वागल्या
तर लहान मलांचें आयुष्य किती सुखांत जाईल ! ? हा विचार त्याच्या
डोक्यांत धोळत असावा. बन्याच्या स्वभावांतली स्वार्थीपणाची ही लकेर
मला बिलकूल पटली नाहीं. या गोष्टींचा कांही तरी छडा लावलाच पाहिजे
या निश्चयानें मीं मामांचें बोट धरले,
:: मामा---मामा--“-मामा माझं ऐका ना---” म्हणून मीं त्यांच्या
कोटाला धरले,
“८ अरे, अरे, अरे--सुधारलेल्या जगांत कोटाची इस्री अशी चुर-
गाळून चालणार नाहीं, हें तुला आतां सांगावं तरी किर्तीदां १? लहान
मुलं लांबून बोलली म्हणजे मनाला कसं मोकळ मोकळ वाटतं. अजून
तुला माझा उपदेश पटत नाहीं १? काय हट्टी मुलगा. आहेस रे? काय रे,.
तुझं नांब काय ! सद्या, तो पोरगा बघ कसा शहाणा आहे तो--!”
“६ पृण माझं ऐका आधीं. नाहीं तर मी तुमच्या डोक्यावर चढेन---””
मी म्हणालो.
“६ तुला दुसऱ्याच्या डोक्यावर चढण्याची खोड आहेच मुळी, असला'
वरचढ मुलगा म्हणून तर बाबा खाऊ देतात--बरं, नाहीं.. लगेच
घुस्सा आळा वाटतं पंतांना ! हं, ही मी धुमी पेटवतो. अन् मग आपलं
प्रवचन ऐकतो. बोला आतां---” मामा सिगारेट पेटवीत म्हणाले.
६: श्ञान्तामामीचं बाळ कुठं आहे!” मीं प्रश्न केला. मामा मोठयाने,
हंसले.
ररे] शान्तामामी १9
लट अ४०४०४४१/ ४४७५५४०५०५ ५ »५-०५ ०-२.
५. ८22 --2/५-८-८५८०८०८५५४ ८४५ ४८४४"४५५॥५१/१४८/
“ तुम्ही देणार आहांत ना! तुझी शान्तामामी इकडे आली ती
तुझ्याकडून एक बाळ उपटून नेण्याकरिता आली आहे. मीच विचारता
कीं कुठं आहे आमचं बाळ? द्या आम्हांला.” मामा मला हातावर
घेत म्हणाले.
:: म्हणजे ! तुम्हालाहि एक आणखी पाहिजे का?” मी आश्च-
यांने म्हणालो.
“: छे: छेः छेः ! आम्हांला दोघांना मिळून एक पुरेल. ” मामा
हंसून म्हणाले
“« पण आम्ही एकहि बाळ आणून ठेवल नाहीं. आम्हांला काय
माहिती तुम्ही लरगे-च येणार तें. अन् बाळं कुठं मिळतात तें मला माहीत
नाहीं.” मी अत्यंत खिन्न मुद्रेने म्हणालो.
: बरं! त्यांत काय वाईट वाटायला झालं १ आतां मामी आलीच
आहे. तिला विचारून एक बाळ घेऊन ये तूं बाजारांतून.” मामीकडे
पाहून हसत मामा म्हणाले.
“: हश ! कुठं काय बोलावं याचा कांदीं तरी घरबंद ! सदू , तूं बोलू
नकोस रे कांहीं त्यांच्याशीं--तूं आपला इकडे ये कसा.” मामी म्हणाली.
मी मुकाट्याने मामांच्या हातावरून खालीं उतरलो. ज्ञान्वामामी बोला-
यला लागल्यावर मग मामाशीं बोलण्यांत कांहींच अर्थ नव्हता. बन्याच्या
अस्तित्वाची ओळखसुद्धां मी विसरलो, आणि शान्तामामीशीं सुखदुःखा-
च्या गप्पागोष्टी करण्यांत रमून गेलो. शान्तामामीनें सामानाची व्यवस्था
लावली. * गाडीतले ' सोडून आईने दांडीवरचें ओढून दिलेलें लगडे
गुंडाळून घेतलें.
: मामी, मुंबईला बाळं मिळत नाहींत का ग? मग तूं पुण्याला
कशाला आलीस १”
: कुणीं सांगितलं तुला हें वेड्यासारखं १ लहान मुलांनीं किनई असं
कधीसुद्धां बोळू नये. तूं त्यांचं कांहीसुद्धां ऐकत जाऊ नकोस.” मामी
म्हणाली.
र
श्ट फोल आज्या [ प्रकरण
“६ पण मग आपल्याला बाळ आणायला क्षी जायचं बाजारांत १ ”
मी म्हणालो.
“६: आपण बाळ आणायला जात नसतां. देव आपल्याला आणून देत
असतो. मामी म्हणाली.
६ देव म्हणजे आपल्या माजघरांत आहित तेच का! ते तर चालत
नाहींत, बोळत नाहींत; मी प्यायला दूध दिलं तर तेसुद्धा पीत नाहींत,
तर मग ते कसं आणणार १ अन् त्यांना कसं समजतं कीं आपल्याला बाळ
पाहिजे म्हणून ! ”” शान्तामामीनें आपलें बोलणें ऐकावें म्हणून दोन्ही
हातांनीं तिचे तोंड घरून मी म्हणालो,
५६ हु बघ, तूं माझं ऐकशील का १ मोठा झालास म्हणजे तुला सगळं
कांही कळेल. लहान तोंडीं मोठा घांस घेतला म्हणजे लोक वेड म्हणतात.
तूं वेडा आहेस का १ ” म्हणून शान्तामामीने माझ्या डोक्यावरून हात
फिरविला, माझा निश्चय कायम होता. झशान्तामामीकडून त्या बाळाची
माहिती काहून घेतलीच पाहिजे. मामी माझ्यापासून कांडी तरी लपवून
ठेवते आहे. तिला त्या बाळाची माहिती असलीच पाहिजे. कदाचित् मला
आश्चर्यचक्रित करून सोडण्याकरतां म्हणून वळकटींत तर गुंडाळून आणलें
नसेल ! विचारासरशीं मी श्यान्तामामीची बळकटी सोडण्याकरतां घांबला.
मामांच्या मदतीनें मीं वळकटी सोडली. मोठ्या कुनूहइलाने मीं वळकटी
उलगडली; पण चारदोन मळकीं छगडीं, एक काळाकुट्ट झाळेला जोडा,
अन् दोन फाटकी धोतरे यांशिवाय बळकटींत कांहींच नव्हते. शान्तामामी .
हंसत हंतत बाहेर आली.
“६: आतां काय डोक्यांत आल ह्याच्या १ सामानाची झडती घेऊन मग
घरांत येण्याचो परवानगी देणार आहेस कीं काय १ कशाला वळकटी
सोडलीस !”' मामी वळकटी गुंडाळीत म्हणाली, मामांनी माझ्या मनांतला
आहय ओळखला. कारण लगेच ते हंसून म्हणाले,
“: अरे वळकटीतून का कुणी मुलं बांधून आणत असतं ! तुला पाहिजे
आहे तें बाळ तुझ्या श्ञान्तामामीन बरोबर आणलं आहे. पग तें इतक्यां-
वतःच तुला दिसणार नाहीं---?”
कब धशो न नट
क्त
२र] तएन्तामामी १९,
> ६--८८०५-८/५-५-५८८५-००० ४५४० ४०९०७ ४७४0७७७४४४ ४७७७ ७० ४०४७ कर मीचक फक फकीकोलशी ककरण पेय
१००७०४ न्य७४०॥४१४७४-७०० ४शीध७७४७/४ ४७ लोह प” पेली
४०
शान्तामामीने माझ्यादेखत मामांच्या हातावर चापटी मारलेली पाहून
सला जास्तच आश्चर्य वाटलें. “ जळ्ळं तें मेळ बोलणं* म्हणून शान्ता-
मामी वळकटी ब्रांधू लागळी, मी मामांच्याकडे पाहिलें. आईने मला
मारळें म्हणजे मी रडून रडून सगळें घर डोक्यावर घेत असें, त्याप्रमार्णे
मामा आतां काय करतात याकडे माझे लक्ष वेधले. पण मामा हंसत
असळेळे पाहून, आई म्हणते त्याप्रमाणे मामाहि मार खाऊन खाऊन
कोडगे बनले आहेत कीं काय ही शंका पुढें उभी राहिली. आणखी आई
मोठी असल्यामुळें मला मार खावा लागतो पण शान्तामामी लहान असून-
सुद्धां मामा तिला मारूं कसे देतात हें कोंडे मळा उलगडेना. अन् शान्ता-
सामी हे अले मारायला कधीपासून शिकली ! मला तर ती कर्धीच मारीत
नसे. माझी बावरलेली मुद्रा पाहून मामा तर इंसूंच लागले.
८६: सदुभाऊ --अज्ञबालका, अरे, पुरुषाचा जन्म पहा किती खडतर
आहे तो. लहानपणी आईबापांनीं विटी कोलल्याप्रमाणं टोलवावं, मध्यम
वयांत सख्ख्या बहिणीनं वेळीं अवेळीं खडसवावं, अन् मोठेपणीं घर-
घनिणीनं तिंबून काढावं-देंच आम्हा पुरुषांचे स्वतंत्र जीवन. पुरुषजाती-
मर्ध्ये बोळण्याचीसुद्धां चोरी, बोळेळ तर उर्री सुरी--सोडीव रे बाबा,
सुरारी!?
मार खाल्ल्यानंतरसुद्धां मामांना इतकें बोलणें सुचते तरी कसें याचाच
सी विचार करीत होतों. शयान्तामामीने वळकटीची दोरी तशीच टाकून दिली.
८: आतां पाया पडूं का! ” म्हणून मामीने हात जोडले.
“ तेवढं नक्को करूं. पाया पडण्याच्या निमित्तानं चावलीस पायाला
सतर काय घ्या १” मामा म्हणाळे. या खेपेस शान्तामामी बऱ्याच गोष्टी
शिकून आली होती को! मारायला तर दिकलीच होती. मामांच्या
म्हणण्याप्रमार्णे चावण्याची कलाहि तिनें इस्तगत केल्याप्रमाणे दिसत होते
जआणखी काय काय नवीन दिकली आहे कुणास ठाऊक :
आणखी कुठवर हें प्रकरण लांबळें असतें हरी जाणे. आईला माझी
आठवण 'होतांच ती बाहेर आली होती. अन् बाबाहि माडीवरून
2० फोल आज्या! [ प्रकरण
€४०९१ ८०९५. ,४४../४..४१५..१४ ९४.” ४./४ “४८”
./९%/१//४४ “00” -.७*
खालीं आले होते. शान्तामामी गर्दींगर्दीनें बळकटी गुंडाळून आंत गेली
तसा मीहि तिच्या पाठोपाठ गेलो.
५: मामी 5---ए मामी---? मी सुरुवात केली. आई चटकन् माझा
कान धरून ओरडली, “ काय रे सारखं मामी मामी करून तिच्या राशीला
लागला आहेस १ माणूस परगावाद्दून दमून येतं तर ह्याची बडबड चाढळूच
आहे. हो बाहेर :चाळता नाहीं तर देतें कान उपटून हातांत.”
: परगांबाहून सतुष्य येतं तें कांही पायीं येत नसतं, चांगळ ऐटीत
गाडीत बसून येत असतं ' असें झणझणीत उत्तर देण्याचा माझा बेत होता.
पण बोलल्याप्रमाणे वागण्याचा आईचा हुकमेहुकूम स्वभाव माझ्या चचांग-
लाऱच परिचयाचा असल्यामुळें निदान कानतुटका मुल्गा ही प्रसिद्धि
होऊं नये म्हणून मी ओसरीवर जाण्याकरितां निघालो. शान्तामामीने
माझा हात धरला. मी थोडासा फुगटून “ सोड माझा हात ' म्हणून
म्हणत हात सोडवू लागलो. |
:: तुला खाऊ देईन अं मग---?” शान्तामामी हळूच म्हणाली.
:६ इथ कुणाला खाऊची गरज आहे १ ” मीं तोर््यानें उत्तर केले.
८: अस्सं काय ! पहा बरं. मग--पुन्हां मागितला तरी---मी--मुळी-
सुद्धां--देणार नार्ही. अगदींसुद्धां नाहीं. अगदी कानाला तुळशीपत्र.
खाऊ आणला---मग काऊ आला--अन् काऊनं खाऊ खाल्ला. हेंच माझ
उत्तर. आतां जा पाहिजे तर ! ” शान्तामामी म्हणाली.
सख्वाऊच्या आदोपेक्षां तिच्या या तुटक तुटक, लाडक्या शब्दांनींच मी
जागच्याजागी उभा राहिलों. खाऊची बोली कबूल केल्यानंतर मी शान्ता-
मामीस सोडून ओसरीवर गेलो.
_' औसरीवर वाबा आणि मामा कांही तरी नवव्या महिन्याविषयीं बोलत
होते. मला त्यांचे तें तुटक तुटक भाषण विलकुलळ आवडले नाहीं.
त्यापेक्षां मनुष्याला समजेल्से भाषण चालावे या उद्देश्याने मीं मामांना,
मध्येंच अडवले,
:: मामा, श्यान्तामामीची मी नक्कल करतो अं. करूं का १?
१२) शान्तामामी २१
४४७ 6-६ ४०/४५/८५०५ ०५-५० “-०४५/४/४०१॥४५११/४४४ ७४८४ 000१ 0४ "ही ट४शफशी 0
माझ्या या धाष्ट्यांकडे पाहून बाबा चकितच झाले. मी परवानगीची
वाट न पहातां एक रिकामी खुर्ची घेतळी,. '“ हा टांगा बरं का ? म्हणून
तोंडाने पुटपुटत मी खुर्चीबर चढलो. बरा'च वेळ “ टेक टेक ? करून टांगे-
वाल्याचा अभिनय संपल्यावर मी द्यान्तामामीची भूमिका घेतली. शक्य
तितके तोंड गंभीर करून, एका हाताने खुर्चीचा आधार घेत, सावकाशपणे
जमिनीवर पाय टेंकवून मी शान्तामामीच्या टांग्यांतून उतरण्याच्या प्रवेशानच
सोंग हुबेहूब उठवून दिलें. मामा किंचित् ओशाळल्यासारखे झाले. बाबांच्या
एरबीच्या कठोर मुद्रेवर, क्षणमात्र कां होईना, पण थोडा वेळ हास्यरसाचची
छटा उमटली.
येथपर्यंत ठीक झालें. पण शान्तामामी टांग्यांतून उतरतांना पाय अड-
कून पडली नव्हती. अभिनयाची कमाल करून दाखविण्याच्या नादांत
खुर्चीच्या हाताकडे माझे पूर्ण दुलक्ष झाळें. आणि क्षुलक चुकीसुळें केवढे
घोर प्रसंग उद्धवतात हें मळा लवकरच कळून आलें. खुर्चीच्या हातान
माझ्यापुढे आघाडी मारण्याच्या विचार केला. आणि काय होत आहे हें
लक्षांत येण्याचे पूर्वीच मी तोंडावर पडलो. पण अश्या वेळीं रडण्याने
आपल्या पूर्वीच्या अभिनयावर पाणी पडण्याचा संभव आहे हें लक्षांत येतांच
मी मोठ्या कष्टाने * येऊ का ” म्हणून परवानगीची वाट पहात असणाऱ्या
अश्रूंना मनाई हुकूम पाठवला. मामा झटकन् पुढें झाले, मी लगेच
सांवरून उभा राहिलों.
फिरून यत्न करून पहाण्याच्या माझा बेत होता, पण बाबांनी हटकल्या-
मुळें माझा इलाजचच उरला नाहीं. मी तसाच खिन्न मुद्रेने मामांच्याकडे
पाहूं लागलों.
:६ हो आंत चालता. अक्कल नाहीं कबडीची अन् वेडावून दाखवायला
तयार ? म्हणून बाबांनी मळा दंडाला धरून आंत लोटले. आतां मात्र
मोठा कठीण प्रसंग आला होता. आई घरांत जेवू घालायला तयार नाहीं
अन् बाबा बाहेर भीक मागू द्यायला हरकत घेणार, असा हा विलक्षण
पेंच होता. आईने आत्तांच बाहेर हांकललें होतें. काय करावें ह्या
पिर्चारांत मी पडलो.
२२ फोल आज्या [ प्रकरण
अद्या वेळेस मित्राची आठवण झाल्यास नवळ कसले ! बन्याच्याकडे
जाण्याचा माझा निश्चय झाला. पण बाबांना टाळून जाणें सोपें काम नव्हतें.
शत्रूंची फळी फोडून बाहेर पडण्याचा कोणता मार्ग सोपा ! इतक्यांत पाठी-
मार्गे आईसाहेबांचा आवाज झालेला मीं ओळखलें. कांहीं तरी ळेळेंच
पाहिजे, इकडे आड आणि तिकडे निवडुंगाचा फड, पण प्रसंगीं मनुष्य
धीट बनतो. लढाईच्या ऐन गदीत शिरणाऱ्या वौराप्रमाणें. मी डोळे घट
मिट्टून तीरासारखा बाबांच्या अंगावरून धांवत गेलो.
च
भरकरण ५ २
"नन्दटछ्रिप दपवस्क्ला
आगंतुक पाडुणा
आणि व्यानीं मनीं स्वर्भा नसतां एके दिवशीं दुपारच्या सुमारास
बाळानें आपल्या आगमनाची वर्दी दिली. माझ्या पसंतीनापसंती'ची
बिलकूल वाट न पहातां बाळाने स्वतःच्या जबाबदारीवर आमच्या घरांत
प्रवेश केला ! असल्या या धरसोडीच्या वतनाचा निघेध म्हणून ह्याच्याशी
न बोलण्याचा मीं निश्चय केला.
मामा परत मुंबईला गेले होते. बाबा दुकानांत गेले होते. शान्तामामी'
सकाळपासून आजारी असल्यामुळें आंतल्या खोलींत पडून राहिली होती.
आश्चयींची गोष्ट ही कीं आई सारखी आंतबाहेर करीत होती. मला
खोलींत जाण्याची बंदी होती. आईचा डोळा चुकवून आंत जाण्याचे
धाडस करणें म्हणजे नसती संकटपरंपरा गळ्यांत ओढून घेणे. त्यापेक्षां
आज रविवार असल्यामुळे बन्याच्या शाळेला सुट्टी असेळ तर त्याच्याच
सहवासांत कांहीं तरी खेळत बसून दिवस काढावा म्हणजे उद्यां सान्ता-
मामी बरी झाल्यावर तिच्याशीं खेळत बसायला मिळेल, या उद्देश्याने मी
श्रे] आगंतुक पाहुणा ररे
मडणानयाळ वाड वाड वड कन्यका डडयायड क अड क अक या य स हिशधििाखाा
अंगणांतून बन्याळा आरोळी ठोकली. आरोळीच्या प्रतिध्वनीसरशीं बन्या
हाताची बोटे चाटीत खिडक्रींत आला.
“ काय रे १ ? म्हणून बोटांना कल्हई करीत बन्यानें प्रच्छा केली.
:: जम्मत--खालीं ये.” मी म्हणालो. “ जम्मत ' याचा अथ जवळ
जवळ '*कांडी नाहीं) असाच. बन्या माझ्या सूनच्चनेची वाट पहात होता.
बराच बेळ दोघांनींडि एकमताने विचार करण्याचा प्रयत्न केला.
पण आपम्हांळा साहीत असलेल्या खेळांपेक्तीं एकसुद्धां शिळक राहिलेला
नसल्यामुळें खेळायला काय काढावें हा मोठाच प्रश्न होता. शेवटीं गाडी-
गाडीचा खेळ जरी नेहमींचाच होता तरी पण तोच खेळावा असे ठरले.
पण या वेळेला नवीन सुधारणा करेण्याचा आमचा बेत होता.
एरवी बन्या एंजिनरचे काम तोंडाने “ झुस् झस् ' आवाज काढीत
करीत अते. माझें काम म्हटलें म्हणजे दरवाजाची कडी दोनदां"
तीनदा आपटणे. “ हलो, हलो” म्हणून दाराशी कोन देऊन
कांहीं तरी ऐकल्यासारखें करणें. कल्पनेंतल्याच मास्तरला * मास्तर,
गाडी सोडूं का? म्हणून विचारणे. गरीब विचारा मास्तर---
तुम्ही गाडी सोडा नाहीं तर तिकडे मोडा---कांहींच बोलत नसे. प्रत्यक्ष
शब्दांच्या कबुलीची वाट पहाण्यापेक्षां मास्तरच्या मुग्धतेचा फायदा घेऊन
मी एंजिनला गाडी नेण्याऱचा हुकूम करीत असें. घंटा म्हणून घरांतून
आणलेल्या परातीवर अगर ताटावर मी दांडूनें ठोका देतांच एंजिन शक्य
तितक्या कर्करा आवाजाने शिटी मारीत असे आणि तोंडावाटे कारंजा-
सारखे पाण्याचे फवार सोडीत धांबत सुटे. वाटेतच दम लागला म्हणजे
: एंजिन मोडलं आहे. खिळा नीट करतों आहें ! म्हणून तोंडीं तार येई.
आमचा रेल्वेरस्ता ( 7९78121711 १४३४ ) म्हणजे आमर्ची आळी
श"_, €")
आणि फार तर पलीकडली आळी; याव्यातिरिक्त रस्ते परकी (1 016]
11025 ) होते. अथोत् आमच्या गाड्या त्या रस्त्यावरून कधींच पळत
नसत. त्या मानानें स्टेशनमास्तरवबर फारच जबाबदारी होती. गाडी सोड-
ण्याची परवानगी विचारणे, गाडीहांक्याला कांहीं तरी खासगी सांगणे,
घंटा देणे, आल्या गेल्या गाडीला हाताच्या पंजाची सिझळ दाखवणे
२४ फोळ आहा [ प्रकरण
आणि पुन्हां तिकिटाकरितां कागदाचे तुकडे फाडून ते देणें. आमच्या
रेल्वेवर संपाची वावटळ मिनिटागणिक उठे. कामाची अदलाबदल हा
त्यावर रामबाण तोडगा होता म्हणा.
आज आम्ही सिमली खरोखर्च्या करणार होतों. दुकानांतून बाबांनीं
खोक्याच्या फळ्या आणलेल्या माझ्या लक्षांत होते. फळ्या पाहिल्याक्षणींच
ही “ शिंगनळ ? ची कल्पना माझ्या मेंदूला पटली होती. पण ती कल्पना
बाबांच्या मेंदूला पटणारी नसल्यामुळें मीं 'चोरासारख्या भेदक नजरेन त्या
फळ्यांचा ठावठिकाणा हेरून ठेवला होता.
:: घृण खरोखरीच्या रिंगनळला रंग दिळेला असतो.” बन्यानें रोका
काढली. रंगाची अडचण दूर करावी कशी हा प्रश्न पडला. पण लगेच
आठवले, घरांतल्या बाबांच्या तांबड्या आणि काळ्या शाईचा उपयोग
काय १ आतां, बाबांना कळलें तर रागें भरतीळ, पण आपलें काम झाल्या-
वर मग कांहीं का होईना. शिंगनळी जाळून टाकल्या तर पुन्हां दुसर्या
करू. कामाची धमक आमच्या अंगांत विलक्षण होती.
बन्याळा बरोबर घेऊन मीं चोरट्या पावलानें लांकडाच्या खोलीची कडी
काढली. मी आंत शिरता तों एक विलक्षण प्रकार आमच्या दृष्टोत्पत्तीस
आला. कोळसे ठेवण्याच्या रिकाम्या टोपलींत आम'ची चंपी अंगाची वळ-
कटी करून परमेश्वराने दिलेल्या देणगीकडे कोतुकानें पहात पडली होती.
मला पाहिल्याबरोबर चंपीनें आनंदानें शौपटी हालवीत स्वागत केलें. चेपीच्या
या स्वागताकडे माजें फारसे लक्ष नव्हते. मी बन्याला आंत ओढून चंपीकडे
बोट दाखवीत ओरडलो,
५: बन्या, अरे चंपीनं बाळं आणलीं बघ. आमच्या घरांतळे देव
माणसांना, कुत्र्यांना सगळ्यांना बाळं देत असतात. मला वाटतं त्यांच्या-
जवळ बाळांनीं भरळेलीं पोती. असावींत. अन् ज्यांना लागेल तसतशी
त्यांना धाडून देत असेल, नाहीं १ ” शान्तामामीने पुरवलेल्या मार्हैतीच्या
आधेपरावर मीं बन्यास चकित करून सोडले.
:: हो, पण असं पहा, कीं सगळीं बाळं एका ठिकाणीं ठेवली म्हणजे
घोंटाळा नाहीं का उडायचा ! समज, माणसांना बाळं पाहिजे असलीं
२७४८०४४०/४५०१-
क
श्रे] आगंतुक पाहुणा २५
म्हणजे माणसांचींच बाळं कशावरून येतील १ ” शकेखोर बन्या म्हणाला.
प्रश्न वावगा नव्हता, पण मला उत्तर लगेच आठवले
अरे तस कस होईल £ आपण घरांतून तांदळाच्या, जोंधळ्याच्या,
गव्हाच्या डब्यांवरून चिठ्ठया नाहीं का लिहीत, त्याप्रमाणं देव त्या पोत्या-
बरून लिहून ठेवत असेल, मग चूक होण्याचं कारणच उरणार नाहीं.”
मी म्हणाली. बन्याला हा युक्तिवाद पटला. वयाने बन्या माझ्यापेक्षा
मोठा होता तरी जगांतीळ अनेक प्रकारच्या घडामोडींचे शास्त्रशुद्ध ज्ञान
मलाच जास्त होत. आणि हे माझं ज्ञानवृद्धत्व बन्या निमूटपणें कबूल
करी. बर्याचशा गोष्टींत ही तऱ्हा चाळू असे. बन्यानें शका काढाव्यात
आणि * काय वेडा आहेस रे, इतकं तुला समजत नाहीं---न समजायला
काय बायको आहेस का ? म्हणून मी त्याचें शका--समाधान करावें.
“ अरे, पण चारपांच बाळं आहेत ! इतकीं कुणाची १” बन्या
मध्येंच ओरडला.
““ पांच नाहींत, सहा आहेत.” मी म्हणालो. आणि वादाला रंग
चढला.
मी म्हणावें सहा आहेत अन् बन्यानें म्हणावें पांच आहेत. होतां होतां
वाद निकरावर आला.
“ तुळाच तेवढं समजतं वाटतं---आम्ही वेडे १ आम्ही मूर्ख !
आम्हाला कांहींच समजत नाहीं ! आम्हाला कांहींसुद्धां येत नाहीं १
मी अविेशानें म्हणालो.
“ तुला मोजतां कुठं येतं आहे ! ” बन्यानें चिडून टोमणा मारला.
“ हो, तुलाच काय तें मोजतां येतं आहे. रावजी, नीट डोळे उघडून
पहा. एक, दोन, तीन, सात, नऊ---पांच, सहा.?' मी चढत्या आवबाजीनें
माझें म्हणणें खरें करण्याचा यत्न केला.
“ अहाहाहा! हेच का मोजतां येतं तें! म्हणे तीन, सात,
नऊ, पांच, सहा. अरे वाटेतळे चार काय झाले १ फराळाकरतां ठेवून
दिले वाटतं १” बन्या उपरोधिक स्वराने हंसत म्हणाला. हा माझा धड-
धडीत तोंडासमोर अपमान होता. बोलतां बोलतां बन्यानें माझ्या ज्ञानाला
२्द फोळ आज्या [ प्रकरण
हात घातला होता. माझ्या स्वाभिमानावर हा निष्ठुर घाला पडला होता.
रागाने लाळ होऊन मी बन्याच्या सदऱ्याला घट्ट घरले,
“ बन्या 55? म्हणून मी संतापाने ओरडलो.
“ स॒द्या 55? म्हणून बन्यानें उत्तरास प्रत्युत्तर दिलें.
:: मला वेडा म्हणतोस ! तूं वेडा आहेस. तूं सातदां वेडा आहेस. तूं
शेभरदां वेडा आहेस. रामाच्या शैडीपासून तों सीतेच्या केंसापर्यंत तूं वेडा
आहेस, झालं १” मी म्हणालो.
“ झाझा सदरा सोड--सोडतोस का नाहीं ! का मी आईला सांगू १?”
बन्यानें मातृदेवतेला मदतीस हांक मारलेली पाहून मी थोडासा बुचक-
ळ्यांत पडलीं.
“८ मला पुन्हां वेडा म्हणणार नसशील तर सोडीन.” मी या अटींबर
मुक्तता करण्याचे कबूल केले.
“: म्हणेन जा. वेडा म्हणेन; सोडणार नाहीं. ” बन्यानें संतापाने
उत्तर केलें.
या भांडणाचा परिणाम काय झाला असता हं सांगणे जरा कठीणच
आहे. पण मध्येंच चंपीने भोंकण्यास सुरुवात केळी, कदाचित् आमच्या
भांडणानें तिला त्रास होत असावा. आम्ही भांडणाचा मुद्दा विसरून
चॅपीकडे पाहू लागलों. मी चंपीच्या शैपटीवरून हात फिरवला.
: ऱवृपीची रोपटी अशी वांकडी कां रे १ ” बन्यानें प्रश्न केला.
“६ आतां कशाला विचारतोस मला ? मी वेडा आहे ना! वेड्या
माणसाशी शाहाण्या माणसांनी कशाला बोलावं ! ” आतांच्या अपमानाची
भरपाई करण्याकरितां मी म्हणालो.
वास्तविक पहातां मी अस तिरसटासारखें उत्तर दिळें याचे मुख्य
कारण म्हणजे मला त्या प्रश्नाचे उत्तर देतां येणे अशक्य होते हेंच होय.
नवंपीची शेपटी सरळ करण्याकरितां मीं कितीदां तरी प्रयत्न केला होता.
शैपटी सरळ रहाबी म्हणून दांडूला बांधून ठेवली होती. बराच वेळ
हातांतसुद्धां धरून ठेवली होती. हेतु ह्या कीं विसर पडल्यावर मग कांही
चंपी पुन्हां रोपटी वांकडी करणार नाहीं. पण रोपटी कांहीं सरळ झाली
श्रे] आर्गतुक पाडुणा २७
नाहीं. इतर कांही गोष्टीप्रमाणें हीहि गोष्ट मनुष्याच्या शक्तीबाहेरची असावी
असा पोक्त विचार करून मी चपीच्या शेपटीकडे पहाण्याचेंच सोडून
दिळें. तरीहि मधूनमधून ज्याप्रमाणे एखाद्या बापाला आपल्या नादिष्ट
पोराविषयीं अनुकंपा उत्पन्न होत असते त्याप्रमाणें त्या रोपटीच्या या.
एककल्ली वागणुकीविषयीं मला थोडेबहुत बाईट वाटे. इतकी शहाणी कुत्री
पण शेपटी कांडी ताब्यांत ठेवतां येत नाहीं, याविषयीं राहून राहून मनाला
खेद वाटे.
ऱचंपीच्या परिवाराची ती धडपड पाहून मला मोठी मोज वाटली. मी
इळूनच चंपीकडे पहात एका पिलाला हात लावला. बन्याहि घिटाईने
पुढें सरला. आमच्या भांडणाचा मागमूससुद्धां नाहींसा झाला. तसंच
: शिंगनळी 'ची कल्पनाहि आग्ही विसरून गेला. आणि त्या जागी
ऱवंपीला धरून घरांत घेऊन जावें हा विचार ठरला. एकीकडे मनांत
आईची धास्ती तर होतीच, पण इकडे चंपीच्या पिलांचे कोतुक पण
वाटतच होतें. मनाचा निश्चय होण्यास थोडासा अवघि लागला. इतक्यांत
वचेपीनें माझ्या हाताची बोटें चाटण्यास सुरुवात केलेली पहातांच सी ठर-
वून टाकलें को कांही हरकत नाहीं. रागावली आई तर रागावली.
बन्याच्या कांखोटींत दोन पिळें बसवलीं. मीं राहिलेली पिलें स्वतः उच-
ललीं. चंपी आमच्या पाठोपाठ आली.
ववेपीचे स्वागत आम्हीं मोठ्या थाटाने केलें. माडीवरच्या पलंगावर गादी
पसरून त्यावर चंपाबाईना निजवलें. थंडीची बाधा होऊ नये म्हणून अंगावर
रग टाकला आणि पिलांना तिच्या स्वाधीन केलें. बन्याच्या आग्रहाखातर
पुण्यांत डांस फार असल्यामुळें चंपीळा ताप वगेरे येऊं नये म्हणून मच्छर-
दाणीहि सोंडण्यांत आली. बाबांची उद्यी चंपीला डोक्याखालीं देण्यास
मी विसरलो नाहीं. आई घरांत नसली म्हणजे किती तरी उपयुक्त कार्म
मी पार पाडीत असें.
बन्याचे मनांत आणखी पुष्कळ सुधारणा करण्याचें घाटत होतें.
चेपीला उजेडाचा त्रास होऊं नये म्हणून एक चष्मा तिला द्यावा असे
त्याचें म्हणणे पडलें. पण चष्मा कशाचा करावा हा प्रश्नच होता. जवळच
"२८ फोळ आहा [ प्रकरण
४५५४० ४४४४0५५४7४ कलन. * ००५० ८ ४02४-०० ४ ४४४० ४० ००४०४० ४४०४० ६४१४-०५ 2८.--५--४-५०५ ८०५०-५2-५८ ८०५००१. ०१० "७९ प टया ९१ ९१५५५०१ ९५.४० म्य जर्द
एक इंग्रजी वतेमानपत्र पडलें होतें. विचारासरशीं मीं झटकन् त्या काग-
दाचे दोन वाटोळे तुकडे काढले. चंपीच्या डोळ्यांचे माप घेण्याचें काम
बन्यानं केळे. पण नुसतेच कागदाचे तुकडे चंपीच्या डोळ्यांना निकटेनात.
बन्यानें तोंडवाफ उपयोगांत आणली. तरीहि कांही साधेना. आणि मोज
दही कीं चष्म्याची ही उत्कृष्ट कल्पना चंपोच्या डोक्यांत शिरेना. बन्यानें
तिची पुष्कळ समजूत घातली. थोडा वेळ समजल्यासारखें ती दाखवी,
'पण पुन्हां कागद पुढे नेले कीं मुडी हालवी
ऱचेपे, तूं सुकाऱ्यानें बसलीस तर नाहीं का चालणार ? तुझ्या
हिताची गोष्ट आम्ही सांगतो आहोत. चष्मा घातलास म्हणजे डोळे चांगले
रहातील. नाहीं तर ऊन लागून डोळे आंधळे झाले म्हणजे मग तुलाच
बाईट वाटेल, आतां हाळू नकोस बघ, ” असें म्हणून मीं तिला परोपरीने
सांगितळें. पण तिचा आपला एक हद.
बन्यानें दोरीची कल्पना काढली. दोरीमध्ये कागदाचे तुकडे ओंवायचे
आणि ती दोरी चंपीच्या कानांना घट्ट बांधून टाकायची. म्हणजे मग चंपी
कितीहि हालली तरी चष्मा पडणार नाहीं. मळा ही कल्पना पसंत पडली.
आणि नाहीं नाहीं म्हटलें तर बन्याला डोके थोडे तरी आहे याचे मला
कोतुक वाटलें. त्याप्रमाणें मी बन्याजबळ बोळूनसुद्धां दाखविळें. पण बन्याला
आभार मानायचे, विनयानं उत्तर द्यायचे हे प्रकार माहीतच नव्हते
उलट, लाडिक आवाजांत तोंडाचा फुगा करून तो हातवारे करीत स्वतः-
ची*च प्रशस्ति गाऊं लागला---
““ बघ, मी दाहाणा आहें कीं नाहीं १? आतां तुझ्याइतक मला येत
नेसेळ, पण कांहीं कांहीं वेळेळा मी तुलासुद्धां हटवून टाकीन. परवां तर
मी बाबांनासुद्धां स्वच्छ सांगि--?”' पण पुढें ऐकण्याची माझी इच्छा
नव्हती. बन्यानें आपल्या बाबांना * स्वच्छ ' सांगितळे कीं“ मळक
सांगितले--मला तें ऐकण्याची कांहींच गरज नव्हती. तरी पण आपल्यापेक्षां
कमी शहाणपणाच्या माणसाकडून जर एखादी चांगली सूचना आलीच
तर तिचा स्वीकार न करण्याइतका अनुदारपणा दाखविणें मळा योग्य
वाटलें नाहीं.
रे रे] आगंतुक पाडुणा २९.
*द--४-०१४-४/४४ -ह४५१४-४४४॥५७/ 7१४५० ५८ तट ४ ४४/१५४0४ ४४४१४४४ ४-४५४४7४-०४४-ट 2८०५2५
7८-४६. *-९४-४५-४४-४४४४०४७०/४०-८0
बन्यानं चर्पार्चे मुंडके घरळें आणि मी तिच्या कानाला दोरी गुंडाळली.
चेपी म्हणज्ञे मुलखाची लाजरी. तिला आमच्यापुढे चष्मा घालण्याची
लाज वाटत हो आम्हांला चाळेल, तू चष्मा घाळ * म्हणन आम्हीं
परोपरीने सांगितळें तरी आपल्या मूक भाषेंत ' इश्श ! नको गडे. नाहीं.
घातला चष्मा तर नाही का चालणार १? म्हणून ती सारखी अळंटळं
करीत होती. आतां जुलमाशिवाय हें काम होणें शक्य नाहीं---इसरा
मार्गच उरला नाही-- हें आम्हांला कळून चुकले. आणि म्हणूनच हा
सडेतोड मार्ग पत्करावा लागला
पण स्वभावाला आषध नाहीं म्हणतात तेंच खरं. आम्ही इतक्या खट-
पटीनें बसवलेल्या चष्म्याशीं तिचं पटेना. मग काय तो ' नंबर? तिला
[गत नव्हता का तिला ते * कससंच ? वाटत होतें तिचें तीच जाणे.
चष्म्याचें निशाण रोंवल्यावर बन्यानें आणि मी एकमेकांचा हात घरून
' मोरया, मोरया? म्हणून तोंडाने जयघोष करीत तांडवनृत्याचा फेर
धरला. चष्मा काढून टाकण्याबद्दल चंपी जसजशी घडपड् लागली तसतसे
आमचें रत्यकोशल्य जास्त जास्त रंगू लागलें
खरोखरीच आमच्या मतें चष्म्यांतळी चंपी सुंदर दिसत होती. पण
सोंदयांची कल्पना चंपीला मुळींच नव्हतीसें दिसळें. किंवा असल्यास आम्हां
मानवांच्या कल्पनेपेक्षां फार वेगळ्या स्वरूपाची असली पाहिजे. नाहींपेक्षां
बुच्च्या ) डोळ्यांनीं भटकत फिरण्यांत चंपीसारख्या कुत्रीनें केव्हांच आनद
मानला नसता.
पण हा आमच्चा आनेद क्षणेक पुरणारा होता. नत्यानंदाच्या भरांत
आम्ही भोवतालची परिस्थति अजिबात विसरून गेलों होतों. पण परिस्थिति
आमच्या आनंदांत विरजण घालण्याकरतां युक्त काळाची वाट पहात होती. .
परिस्थतीनें आईलाच सामोरे घाडलें. आईला पहातांच मी जागच्या.
जागाच खिळून उभा राहिलों. पण बन्या अर्धेबट राहिलेली गिरकी पूर्ण
रण्यांत गुतला होता. आईंनें तडक माझ्या अंगावर चाल केली
मेल्या, तुळा शभरदां बजावळं तरी तुझं अजून चालूच आहे ना !.
त्या पोरीचा तिकडे जीव जायची वेळ आली अन् तुम्हांला हुदड्या मारा--
३० _ फोल आज्या [ प्रकरण
कड आ
यचे सुचतं आहे. अन् हें काय! कुत्री रे कशाला इथं आणलीस ! अन्
'तिच्या कपाळाला हें काय बांधलं आहेस? ”
:: मी नाहीं आणली तिला. तीच आपल्या पायांनी आली. मी तिला
-सारखं बजावून सांगत होतो की, आई रागावेल तू आपली खाली जा.
पण तिला माझं बोलणं समजत नाहीं, त्याला मी काय करणार १ माझ्या-
कडे काय दोष १ ” म्हणून म्हणत मी बन्याला हळून्व खुणावले.
“: खरंच हो सदूची आई, आम्ही जा म्हणून सांगत होतो. पण ऐक-
तच नाहीं ती. चांगली स्वतःच्या पायांनी अगदीं माणसासारखा चालत
आली. गादी पसरली, मच्छरदाणी उडी मारून सोडली, अन् मी नको
म्हणत असतां पांघरूण घेऊन निजून राहिली. ” बन्या म्हणाला, पण
वर्णन करण्याच्या भरांत अतिदायोक्तीच्या अलंकाराचा बन्याने इतक्या
सढळपणानें उपयोग केला होता कीं कठोर सत्यसष्टींला तो मुळीच पचनी
'पडणारा नव्हता. हेंच जर एखार्दे काव्य असतें तर कदाचित् बन्या एक
प्रतिमासंपन्न कवि ठरला असता. पण व्यवहारामध्ये कवीला विकून टाक-
'ण्याचा मोह अनावर असतो. आई लगेच वळून म्हणाली,
:: तर तर १ तें काय विचारावं ! गादी पसरली, मच्छरदाणी सोडली,
अन् लवकर झोंप यावी म्हणून तुम्हांला नाचायला सांगितलं. साऱ्या मुल-
खाचे डाकू मेळे ! बोलायला लाज पण नाहीं. काय रे ए गघड्या सद्या,
तुला आई म्हणजे काय लांकडाची बाहुळी वाटली का रे!”
उत्तर देण्याचें मनांत आलें होतें कीं लांकडाची बाहुली फार चांगली;
'निदान गालगुच्चे तरी घेणार नाहीं. पण ही वेळ नव्हती. प्रलयकाळा'ची
-तडफड शान्तप्णे पहात बसणाऱ्या एखाद्या स्थितप्रज्ञाप्रमाणें मीं मुकाट्याने
काय काय होईल तें पहाण्याचे ठरवून टाकलें. बन्यानें जेव्हां पाहिळे कॉ
आपल्या वणनांत कांहीं तरी चूक झाली खास, तेव्हां तो मुकाट्याने मला
'पुढारीपणा देऊन आपण खुद्याळ स्रिडकीची कडी चघळीत, मधूनमधून
ःदांतांची शाक्ति अजमावून पाहूं लागला. आईने रागारागाने सगळे कपडे
जागच्या जागीं ठेवले. चंपीला खालीं ठेवलें. अंथरुणाच्या आंत दडलेल्या
पिलाला हात लागतांच आई दचकून ओरडली---
२३] आगंतुक पाहुणा श्रे
८ ह: | हें रे काय मेल्यांनो ! ” म्हणून म्हणत आईने एक एक पिळू
बाहेर काढलें.
: तें चंपीला विचार, मला काय माहिती १ ” म्हणून मीं लगेच उत्तर
केलें. हेतु हा कीं आईने त्या पिलांबद्दल मला जबाबदार धरूं नये.
आईची गाळण उडालेली पादन मला हंसू आवरेना.
८: हुस--तूं हंस अं! दाताड काढून हंसायला पाहिजे नाहीं का
तुला ! आज दुकानांतून येणं झालं म्हणजे तुझ हंसणंच बाहेर काढते. तू
काय समजळा आहेस १ ? आई म्हणाली. आईने बाबांच्यावर ' माझं हंसणे
बाहेर काढण्याचें ' काम सोंपवून दिलेलें पहातांच माझ्या जिवांत जीव
आला. हो ! नाहीं तर दुप्पट बक्षिसी मिळायची ! तेव्हां ते एकहाती होत
असलेलें पाहून तेवढेच समाधान वाटलें.
:: जा, तीं पिलं परसांत ठेव जा.--अन् पुन्हां वर येऊ नकोस.”
म्हणून आईने म्हणतांच मी बन्याच्या मदतीनें पिळांची उचलबांगडी करून
खालचा रस्ता धरला. जातां जातां ' काय पोरीचं होतं आहे--ती काळजी?
हें आईंचें स्वगत वाक्य माझ्या कानांवर पडलें.
तेवढ्यावरून मीं तक करण्यास सुरुवात केली. शान्तामामी फार आजारी
असावी. कदाचित् लोक म्हणतात त्याप्रमाणे ती मरणारहि असावी. येथे
हें अवश्य सांगितळें पाहिजे कीं मृत्यूची मळा बिलकूल कल्पना नव्हती.
मृत्यु म्हटला म्हणजे चारदोन घरांतळे लोक रडतात अन् एक मनुष्य
अजिबात कुठें तरी निघून जाते, यापलीकडे मला मृत्यूची कांहींच कल्पना
नव्हती. शान्तामामी मरणार म्हणजे फार तर नेहमीं जशी मुंबईला निघून
जाते तशी ती निघून जाईल हीच माझी बालसमजूत होती. आणि
म्हणूनच शान्तामामीच्या मृत्यूची कल्पना मला इतकी असह्य वाटली
नाहीं. या ठिकाणीं मनानें मी दुष्ट होतों हें कारण केव्हांहि संभवनीय
ठरणार नाहीं. तर केवळ बालबयानुसार असणाऱ्या अज्ञानामुळे मीं तो
तर्क बांधला.
मीं बन्याला आपल्या घरीं जाण्यास सांगितळें. बन्याहि कंटाळला
होता. तो लगेच आपल्या घरांत पळून गेला. मी कांहीं तरी गम्मत
३९ . फोल आका [ प्रकरण
पहायला मिळेळ म्हणून घरांत पळालो. ओसरीवर, मळा ताप आला
म्हणजे माझा उजवा हात धरणारे एक ग्रहस्थ खुर्चीवर बसून कसला तरी
विचार करीत होते. माझी कल्पना निराळीच झाली. हा ग्रहस्थ नेहमीं
नेहमीं येऊन आमच्या येथे चहा पितो, माझ्याशी गोडगोड बोळून मला
कसले तरी औषध देतो आणि पेसे पण मागतो, तेव्हां याळा हांकलून
लावला तर---! मी लगेच म्हणालो,
:: मला ओषध द्यायला आलांत का?”
“: अ 5५५६ ” म्हणून सदग्रहस्थानें माझ्याकडे झोपेतून जागें झालेल्या
माणसाप्रमाणे दचकून पाहिलें. मीं पुन्हां प्रश्न केला. उत्तराऐवजीं डाक्ट-
रने खिद्यांतला रुमाळ काढला आणि नाकाला लावून घोडे खंकाळल्या-
प्रमाणें * फु र्रर ? आवाज केला. आश्चयांची गोष्ट ही कीं तो रुमाल पुन्हां
नीट घडी करून तसाच खिश्शांत ठेवून दिळा. “ आमच्या आईला असला
घाणेरडेपणा मुळींच आवडत नाहीं ' म्हणून म्हणावेसे वाटत होतें; पण
मी त्याप्रमाणे म्हणालो मात्र नाहीं. पहिल्या प्रश्नाला मिळालेठें उत्तर
माझ्या पसंतीस पडलें नाहीं. मी दुसराच प्रश्न केला,
८: इ[क्टर, तुम्ही चहा प्यायला आलांत ? ” मी म्हणालो.
__ “चहा? चहा? चहा £--काय पोर आहे! ” म्हणून डोक्टरांनीं
मला बाजूस ढकलले.
:£: मग आलांत तरी कशाला १ ” मी जरासे चिडून म्हणाला.
“: कशाला ? कशाला आलांत ? मग आलांत तरी कशाला! हः !
काय पोर आहे ! ” म्हणून पुन्हां डॉक्टरांनी मला खुर्चीच्या दुसऱ्या
बाजूळा ढकलले. मला समजेचना मुळीं. मी सरळ प्रश्न विचारतो आहे.
सरळ उत्तरें द्यायचीं सोडून पुन्हां माझेच प्रश्न हा मळा विचारतो आहे;
आणि शेवटीं “ काय पोर आहे! ? म्हणून पाळ्पद जोडतो आहे. ही काय
भानगड १
“८: मृग काय शान्तामामीला ओषध द्यायला आलांत ! ” मीं पुन्हां
विचारलें.
श्रे] आगंतुक पाहुणा ३३
:: औषध द्यायला ! शान्तामामीला औषध द्यायला ? मग काय
शान्तामामीला औषध द्यायळा आलांत ! इंः ! काय पोर---
वाक्य पुरें होण्यापूर्वीच मी त्याच्या 'चष्म्याला हात घातला. ' हा काय
चावटपणा १ दोनदां ऐकून घेतल---! डॉक्टरांनी वाक्य पुरें करण्याचा मोह
सोडून दिळा आणि वचष्म्याळा हात दिला. जरा वेळाने, काय झालें कुणास
ठाऊक, डॉक्टर एकदम उभे राहिले.
८ म्हणे मला समजत नाहीं. मला १---मळा समजत नाहीं ? डॉक्टर-
कीची परीक्षा दिली कौ हातांत धोकटी घेऊन खंंटावारी फिरणाराचची
परीक्षा दिळी १ मळा समजत नाहीं ! दुसर्या लोकांना बोळ लावण्यांत काय
अर्थ आहे £ आमचे---आमचेच जातभाई. आमच्या हाडामांसाचे, आम-
च्याच रक्ताचे हे भाईंबंद,--अन् म्हणे डॉक्टर सावित्रीबाई आत्तां येणार
आहेत. डॉक्टर सावित्रीबाई---६ 1186 ! पुन्हां ह्या घरांत पाऊळ टाकीन
तर नांवाचाच नाहीं. डॉक्टरचा अपमान ! धन्वंतऱ्याचा अपमान ! प्राण-
दात्याच्या मर्मस्थानीं हा निष्ठुर घाव !---”
मला वाटलें होतें की, डॉक्टर आतां खालीं बसून मोठ्याने रडायला
सुरुवात करणार. पण नाहीं. वरील अंतःकरणाळा पिळवटन काढणाऱ्या
अविशाच्या स्वगत भाषणानंतर सदरहू डाक््टरसाहेब हातांत बॅग घेऊन
तैडक बाहेर जाऊं लागले, पण डोक्याचे साहेबी घमेळे तसेंच राहन गेले
मीं लगेचच त्यांच्या पाठोपाठ पळाली, “' डाक्टर, डाक््टर--” म्हणून मी
सारखा हांका मारूं लागलों. तरी डाक्टरांनीं पुन्हां म्हणून मागें वळून
पाहिलें नाहीं, डोक््टरांचे नांव माझ्या स्मृतिपटलावरून पार उडडून गेळें
असलें तरी साहेबमजकुरांच्या डोक्याचे माप अजून माझ्याजवळ आहे
हानपणच्या आठवणी डोळ्यांसमोर आल्या म्हणजे त्या टोपी्चे कौतुक
करावें तितके थोडेसे होऊन जातें.
मला पुढें हा प्रकार समजला. आईनं गडबडीने आपल्या नेहमीच्या
डाक्टरना बोलावणें पाठवळें होतें. डाक््टरसाहेब तिसरेंच कांहीं समजन
क्रिनीनच्या दहापांच गोळ्या आणि कानाचे यंत्र या साधनसामुग्रीवर
-
३४ फोळ आजा [ प्रकरण
आले होते. बाबा मध्येंच घरीं आळे होते. त्यांनीं हा प्रकार पाहिला,
आणि नेहमींच्या तिरसट स्वभावानुसार “ डाक्टर, तुम्ही छंभ आहांत
म्हणून म्हणाळे होते. डॉक्टरांना अर्थात् हा अपमान सहन झाला नाहीं.
अपमानाचा सूड कोणत्या प्रकारें त्यांनीं काढला हें वर सांगितलेंच आहे.
असहकारिते'चे परिणाम हे अवसानघातकी असतात.
सुमारें दोन तासांनंतर पुन्हां शान्ततेचे वारे खेळूं लागळे. एका लहान
अर्भकाच्या कैकाटण्याशिवाय इतर सर्वत्र स्तब्ध होते. हे नवीन नवीन
प्रकार पाहून माझी मति गुंग होऊन गेली होती. चाललेल्या घडामोडीचे
अस्पष्ट च्वित्र मैदूवर उमटत होतें. ह्या वेळेला जर कुणाला विर्चारायला
गेलों तर लक्षण ठीक नाहीं हे मी जाणून होतो. पण एवढें मात्र खरें की,माझी
जिज्ञासा अतोनात वाढली होती. क्षुलक आवाज झाला---उंदरानें एखादी
लांब उडी मारली---तरी बाळ आले कीं काय म्हणून मी डोळे ताण-
ताणून त्या दिशेन पाहूं लागे. आणि मला आश्चर्य वाटे तें प्रत्येकजणाच्या
ववालीचें आणि बोलीचे. इतके सावकाश बोलण्याचे काय कारण असावे हें
मला समजेना. इतके धांवत जाण्याचे कारण काय असावे हें उमगेना.
आणि प्रत्येकाने मीं प्रश्न विचारला कीं नाकावर बोट ठेवून “यः!”
करून मांजराला जसें हांकलता त्याप्रमाणे मळा बाहेरून आंत आणि
आंतून बाहेर पिटाळावें हेंहि पटेना. अर्भकाचा पाहिला सवाल कानीं
पडल्याबरोबर मीं दचकलो. एकवार शान्तामामीकडे जाऊन पहावे म्हणून
मी थोडासा पुढेंहि सरकलो. पण इतक्यांत बाबा बाहेरच्या बाजून तीरा-
प्रमाणें धांवत आले, माझ्या कल्पनेबाहेर बाबांनीं मळा अलळगज उचलले.
:: सदू, मामीला बाळ झालं---पेढे काढ ठेका---” म्हणून बाबा
माझ्या गालावर चापटी मारून म्हणाले, मीं मनांतल्या मनांत देवाचा
घांबा केळा. मला हे खरेच वाटेना. बाबा माझ्याशी इतक्या गोरडीर्ने
बोलल्यान्चा हा पाहिलाच प्रसंग होता.
मला पुढचे कांहीं फारसे आठवत नाहीं. बाबांच्या अंगावस्च मी
झोंपी गेलों होतों. बऱ्याच वेळाने मळा आईने हाताळा धरून एका
खोलींत उभें केळें आहे, एका बाजेवर एक कोणशीशी बाई अंगावर पांघ-
श्रे] आगंतुक पाडुणा ३
८५५०१ १५४५११५५५५ तट४/*/१/१ 0१४४४४४ ४४२४ट "0५४४४ *“ ४ -्श टा
रूण घेऊन पडलेली आहे, आणि 'एक अगदीं लहान हातपाय असलेलें
कांही तरी? तिच्याश्शिजारींच पडलेले आहे हे मळा नक्की आठवतें
आहे. शान्तामासीचें बाळ आले हें मळा समजले; पण हें कसळें बाळ १
याला बोलतां येत नाहीं, चालतां येत नाहीं, ऐकू येत नाहीं--कांही
नाही. हें असलें बाळ आणण्याकरितां का एवढी धडपड ई मला विचा-
रके असतें तर मीं असलें बाळ कधींच कबूल केलें नसते. आई मला
कांही तरी समजावून सांगत होती.
“६: आई, हें ग कसलं बाळ £ ” मां मध्येंच तिळा अडवून म्हणाला
माझी नापसंति ऐकतांच शान्तामामीनें माझ्याकडे डोळे उघडून पाहिलें,
मला वाटतें ती थोडीशी इंसलीहि. |
:: सदू, आलास का रे? ” म्हणून शान्तामामी माझ्याकडे पाहून
म्हणाली,
८: मामी, बाळ आणायला गेलीस तेव्हां मला कां नाहीं बरोबर
नेळस १” मी घिटाईनं म्हणाली
शान्तामामीने हलकेच डोक्याखाली आपला हात घातला. सहजच का
हेतुपुरःसर--देब जाणे काय़ ते-“ातिने आढ्याकडे पाहिलें. आणि मीं
कर्धीहि न ऐकलेल्या अश्या गंभीर आवाजांत ती म्हणाली, “* एक
बाळ देबाजवळ मागायला गेलं, सदू--तर किंमत कोण जबर पडते
प्रत्यक्ष मृत्यूच्या दारांतून जावं लागतं. घडीचा भरंवसा नसतो. कुणावरहि
विश्वास टाकावंसं वाटत नाहीं. दर पावलागणिक हे शेबटनचंच पाऊल की
काय म्हणन मन कचरत असत---
मला कांहीं समजलें नाहीं. आणि मल्म कांही समजावे ह्या हेतूने ती
बोळलीच नव्हती. आलिल्या प्रसंगामुळे तिला जगाच्या रहाटीचा व्याप
आणि संताप कळून आला होता. मनाच्या झालेल्या या हलक स्थितीमुळे
ती माझ्यासारख्या पोरापुढें जगांतल्या पंडितांनाहि न समजणारी भाषा
एकदम बोळून गेली. मळा वाटतें तिछा लगेच आपली चूक कळून आली
स्यसावी; क्रारण लगेच ती हंसलो.
५ सदू , पण मला खरं खरं सांग---माझं बाळ तुला आवडलं का£ ”
शद फोळ आज्या प्रकरण
नो ऑ्टीशशशशशीण
मी घोंटाळ्यांत पडलो. खरें बोलायला जावें तर शान्तामामीला वाईट
वाटणार, आणि खोटें बोलायला जावें तर--छेः ! हें काय बाळ झालें १
मला ते बाळ मुळींच आवडेना.
“ सांग ना £ मी जशी तुला आवडते तसं माझं बाळ तुला आवडेल
का?” पुन्हां तिनं प्रश्न केला, तिला दुखविणे माझ्या जिवावर आलें
ज्याप्रमाणे एखाद्या आवडत्या माणसाच्या मर्जीखातर आपण त्याच्या इतर
दोषांकडे दुलक्ष करतों त्याप्रमाणे मी श्ञान्तामामीच्या त्या ' चिन्हाकडे ?
बिलकूळ लक्ष न देतां सपदोळ खोटें बोलून गेलो. मीं आपली पसंति
मानेनेच दशविली.
“ आहेच आमचऱ्चा सदू तसा शहाणा---! मी बाहेर आलें कीं नाहीं
सदू---म्हणजे मग मी तुला छान छान गोष्टी सांगेन---खाऊ देईन.
बाळाशी भांडाय'चं नाहीं हं पण ! बाळाला मारायचं नाही--! बाळाशी.
किती गोडीनं खेळायचे म्हणून सांगूं---! ?' शान्तामामी पूर्वीच्या आनंदी
स्वरांत म्हणाली
पण मामी---हें बाळ अगदींच कसं ग लहान ! ? मी म्हणालो.
“ तूसुद्धां असाच होतास ! ” श्यान्तामामी हंसून म्हणाली,
त्या दिवशीं रात्री सगळी माणसें दिवसाच्या श्रमानंतर एकमेकांशी
घोरण्याचचो शयत लावीत होतीं, मी मनांत प्रत्येकाच्या श्रासोच्छासाची लांबी
मोजून पहात होतों. बराच वेळ गेला---मला झोंप कांहीं येईना. डोक्यांत
विचारांची वावटळ सुटली होती.
इतके दिवस वाट पाहिली ती काय ह्या असल्या बाळाकरितां १ ह्याला
बाळ कसे म्हणावें ! अन् हें बाळ माझ्याशी कसे खेळणार १ अन् हें असें
वेड्यासारखे रडायला लागलें तर मी काय करणार ! शान्तामामीला हें
बाळ करस आवडते ! ह्याच्यांत आवडण्यासारखें काय आहे १ अन् शान्ता-
मामी “ तूंहि असाच होतास म्हणून काय म्हणाली बरें !
मी आईला हालवून जागें करण्याचा प्रयत्न केला. शेवटीं कोपरखळ्याचें
शास्त्र उपयोगांत आणलें
ह ओम
अये] दिक्षण ! शिक्षण ! ! शिक्षण!!! ३७
“: काय रे १---नीज आतां मुकाट्यानं. ” म्हणून आई ह्या अंगावरची
'त्या अंगावर झाली.
:£ सी असा होतो म्हणून मामी म्हणाली---आई---मी असा कधींच
नव्हतो. खरं ना? सांग मला ” म्हणून मी आईच्या हाताला घरले.
उआईर्ने माझा हात धरला आणि जोराने जमिनीवर आपटला.
मी मुकाट्याने उठलो. अंघारांत चांचपडत चांचपडत शान्तामामीच्या
खोलीकडे गेलो. मी हळूच दरवाजाच्या फटींतून बांकून पाहिलें, बाळ
शान्तपर्णे निजले होते---आणि मामीदि पण झोपी गेली होती. कोंपऱ्यांत
समई तेवत होती. बाळाकडे पाहून मला अंगावर शहारे आल्यासारखं
झालें. “ म्हणे मी असाच होतो !---हं॑ः, काय पोर आहे ! ” म्हणून
न कळत दुपारच्या डॉक्टरांच्याच शब्दांत मी अंधाराला उद्देशून म्हणाली,
आणि तडक धांवत जाऊन डोक्यावरून पांघरूण येऊन स्वस्थ पडून राहिलो.
प्रकरण 2 थे
शटर %509
शिक्षण ! शिक्षण ! ! शिक्षण !! !
नवर्याने बायकोस घाडळेळे खासगी स्वरूपाचे पत्र दुसऱ्याने वाचणे महा-
पाप आहे. पण सार्वेजनिक हिताकरतां म्हणून तें पाप माथीं बसवून
खेण्यास मी तयार आहें.
£ वि. सो. शान्ता इस,
त्या दिवशीं कोण माझ्याशी भांडलीस १ म्हणे पहा माझंच खरं होईल
कीं नाहीं तें ! कुणाचं खरं झालं आतां ! शान्ताकाकू---अहो नकऱ्या
बाईसाहेब ! कोणी जिंकली ! पुन्हां नाक काढायला जागाच नाहीं तुला.
ह. फोल आद्या [ प्रकरण
५०-५८ ४५
*.>_>_-“
पण सोनुली कुणासारखी आहे ! तुझ्यासारखी असेल तर तिच्या लमञाच्या
वेळीं मळा जाड तळव्याचे जोडे विकत घ्यावे लागतील, अर्थात् दुसर्या
तिसऱ्या कांहीं कारणाकरतां मात्र त्यांचा उपयोग नाहीं बरं का |! फक्ता--!
माझ्यासारखी असेळ तर मी उलट जांबयाकडून हुंडा घेईन---आणि
एका नवीन पद्धतीचा पुरस्कर्ता होण्याचा मान मिळवीन. शान्ते,
रागावू नकोस. अग त्यांत काय आहे ह्या खेपेला मुलगी झाली तर
इतक वाईट वाटायळा काय झालं---? देवाच्या दयेनं पुढच्या खेपेला---! ! !
कांदीं नाहीं, कांही नाहीं. विसरून जा. हो--पण नांब काय ठेवणार १
लोकांनीं नांबं ठेवावींत असलं नांव ठेवायचं नाहीं---मी रागावेन. खालीं
यादी देत आहें---
गट १ छा :---गंगा, सिंधु, सरस्वती---वगेरे सर्व नद्यांची नांवें.
गटर २ रा :--चिमी, ठकी, बायडी, आवडी, ढंबू, फुम्या, ढली--_
वगैरे अर्थपूर्ण काव्यरसपरिपोषित नामामिधानें.
गट २ रा :---बेबी, रेना ( 8115 ), रोझी---इत्यादि भूमध्यसमुद्रा-
पळीकडीळ वातावरणांत पावसाळ्यांतील बेडकांच्या
आवाजाप्रमाणे दुमदुमणारीं नांवे.
गट ४ था :---(अ) अमला, कमला, विमला, सरला--“-*“लठा'चा
प्रास साधणारी नांवें.
(ब) सरोजिनी, कुमुदिनी, सुहासिनी, नन्दिनी “नी”
च्या निश्ाणीचीं नांवें.
(क) सर्वे स्थलवा*चक नांवें. उदाहरणार्थ--काशी,
वारणी ( वाराणशी ),
यापेक्षां आणखी किती तरी प्रकार करतां येतील. पण पोर्टमास्तर-
जनरल अर्थ्या आण्याच्या एका कागदी पेटींत अडीच तोळ्यांच्या वर वजन
घाडण्यास परवानगी देत नसल्यामुळं, आणि तूर्त खिश्यांत दोन पैसे ( दोन
पैसे ' बाळगून ? आहे हा अर्थ नव्हे.) बाळगून असल्यामुळं, आणि इतरां-
जवळ मिक्षांदेही करण्याची लाज वाटत असल्यामुळं--इत्यळूम् ! संसार
वाढता असला म्हणजे अनेक आपत्ती वाढत्या असतात--या नियमाला
अथ] शिक्षण! शदाक्षण !! शिक्षण!!! ९
ळक मक क क की
अनुसरून माझा पगार दहा रुपयांनीं वाढला आहे. साहेबी इच्छेपुढ
इलाज नाहीं. असो. सदाशिवच्या लय्मनाची आतां काळजी करण्याची जरूरी
नाहीं. देदास्थांमर्ध्ये ही देवघेव पूर्ण व्यवहाराला धरून आहे--बघ; मी
दूरदर्शी आहें कीं नाहीं--£' सही काय करूं! कशी करू! कुठं करू!
माझी सही तर तिकडेच आहे---रागावलीस का! हा चहाटळपणा नाहीं--
-ा"स्घुनाथ.?”
शान्तामामीच्या बाळार्चे नांव काय ठेवावे याविषयीं बरीच चर्चा झाली
तुझा भाऊ महा विक्षिप्त आहे---मला .पत्र आलं आहे त्याच, त्यांत
त्यानं एखाद्या चिनी सुलीसारखं '* कुंईकुंई नांव ठेवावं म्हणून म्हटलं
आहे. बायकोला एक पत्र धाडलं आहे वाटतं त्यानं. विचार तिला--
तिची मर्जी असेल तसं करायला हरकत, नाहीं.” बाबा म्हणाले
:£: मळा आपलं वाटतं कीं ' दकुन्तलळा ' नांव ठेवावं.” आईने
आपली इच्छा प्रदर्शित केली
शान्तासामी कांहींच बोळली नाहीं. मला वाटत होतें कीं सला कुणी तरी
विचारील, पण माझी निराशा झाली. बन्याने आणि मी या प्रश्नावर
बराच वेळ खल केला होता.
६६ ६ बुन्या ? नांव फार चांगलं आहे---तेंच ठेवाव.” बन्या म्हणाला.
बन्या ? ठेवण्यापेक्षां ' सदू ? काय वाइट आहे ! ” मी म्हणालो.
६६ तुमचंच नांब काय तें चांगलं--लोकांचीं माच अगदीं वाइंट! ”
बन्या रागावून म्हणाला,
“: अन् तुम्हाला तरी काय वाटतंय् हो १” मी रागावून म्हणालो.
शेवटीं बारशाच्या दिवशीं संध्याकाळीं मामी हातांत पेढा देत हंसून
म्हणाली, “ हा सुलोचनेचा खाऊ बरं का सदू! बाळाचं नांव
८ सुलोचना ? बरं का ! आतां बाळ म्हणून हांक मारलीस तर सुलो'चना
रागावेल बरं का! ”
यानंतर सुमारे एक महिन्यांनी मामा आले. थोरल्या बहिणीच्यादेखत
स्वतःच्या अपत्याला उर््चळून घ्यायची इतकी कां ठाज वाटावी हें एक
गूढच आहे. मला वाटते, आईला हें समजलें असावे; कारण दुपारी मला
४० फोळ आशा [ प्रकरण
घेऊन तिने माडीवरर्चा रस्ता धरळा. पण मातृदेवतेळा “ अंगाई ? करून
मी हलकेच खालीं निसटलो. ओसरीवर मामासाहेब आपल्या नूतन
अभकापुढें हाताने चुटक्या वाजबीत, तोंडाने मांजरासारखें, कुत्र्यासारखे
आणि इतर रानवट जनावरासारखे ओरडत, आपल्या अकलेचे परदर्शन
पत्नीच्यापुढें करून दाखवीत होते. मी बाहेर गेलो तो मामा तोंडाने
“ ओळो 5 ळो---ळो “चा प्रयोग करीत होते
अरे कोण, सदू का ! आई कुठं आहे रे! ” म्हणून मामांनी प्रश्न
केला. मी आईची परिस्थिति निवेदन केळी. मामांनीं एक समाधानपूर्वक
श्वास सोडला
निजली आहे ना £ ७0००१ ४0४ म्हणावं ! तूं ये--बस असा. ह्या
एका नवीन जीवाशी तझी ओळख करून देतो. आज दंतविहीन, पुच्छ-
विहीन, ज्ञानशून्य, कृतिश्यून्य, अनुभवश्ून्य आणि वि-चारशून्य असा हा
सव्वा हाताचा रंगीबेरंगी इतस्ततः गडबडां लोळणारा मुकस्तंभ जीव उद्यां
कुमारी सुलोचना रघुनाथ डोशी ह्या नांवाखाली दुसऱ्याचे चावे काढण्या-
साठी टपून बसेल, युनिव्हरसिटीच्या शेपटीसाठीं रात्रंदिन आलफा, बीटा
घोकत बसेल, दोन पुस्तकांच्या दोनशें दूणं चारशें पानांच्या ज्ञानावर अनु-
भवाच्या गोष्टी सांगूं लागेळ, आणि तारुण्याच्या धडाडीत विचारांच्या
कुतीपासून कायमची फारकत करून बसेल ! ही माझी मुलगी---सुलो-
चना. सुलोचना हा माझा भाचा--- सदाशिव, 80६167 05105. ”
विंचू डसल्याप्रमाणे मी त्या पोर्रीचा हात सोडूनच दिला.
“ मामा, तुम्ही आत्तां कायसंसं म्हणालांत त्याचा अर्थ काय १ ”
मी म्हणालो.
“£ माझ्या म्हणण्यांत कधींच कांहींच अर्थ नसतो असं तुझी मामी
म्हणते.” मामा हंसून म्हणाले.
इतक्यांत बन्या माझ्या शोधार्थ आला. त्याला पहातांच मी मामा-
सारखा आवाज काढून म्हणालो, “ बन्या, आज हें फिन, तें फिन, हे
शून्य, तें शून्य म्हणून लोळणारी ही माझी मुलगी उद्यां मारामारी करील,
श्थें] शिक्षण ! शिक्षण ! ! शिक्षण!!! ३
क. कीट लटकत हचक
नल
कांहीं तरी करून कुणाला तरी चावेळ. माझी मलगी सुलोचना. सुलो-
चचना, हा माझा भाचा---बन्या. फिर फन्ड! ?”
मी इतक्या गंभीर मुद्रेने भाषण करीत असतां मामा, मामी हंसत
आहेत हें पाहून मी रागावलो. “ बन्या, ही एक मुलगी आहे. ती
वाईट आहे. चावणारी आहे. तूं तिचा हात धरू नकोस. ” म्हणून मी
सत्यस्वरूपांत प्रकट होऊन ओरडलो. मामा जास्तच हंसू लागळे, बन्या
माझ्याकडे “ भले रे पडे ? या कौतुकाच्या मुद्रेने पहात तोंडाने सद्याचा
रस चचोखीत उभा राहिला.
५८ म्हणजे ? सदाशिव, अरे इतक्या लहान वयांत तूं स्त्रीद्वेशा आहेस
कीं काय ? संभाळ हो, सुधारलेल्या जगांत असलीं मतं आचचरटपणाचीं,
हेकेखोर अन् स्वार्थी समजलीं जातात. पूर्वीचा मनु आज पालटलेला
आहे. वेड्या, हा दुराग्रह तुला सोडलाच पाहिजे, शान्ते, अग ह्या
पोराचं होणार तरी कसं ? हा जर असं बडबडू लागळा तर शाळा-काले-
जांतल्या महिळा याला चार रेवड्यांवर विकतील.” मामा म्हणाले,
शान्तामामी मळा जवळ ओढून हंसत म्हणाली, “' गुलामा--- अजून
दुधाचे दांतसुद्धां पाळटळे नाहींत अन् ही शिरजोरी ! वळणाचे पाणी
बळणावरच जाणार म्हणून म्हणतात तेंच खरं. एक पळ जात नाही
मेल्यांचं बायकांच्याशिवाय अन् मानभावीपणा कोण १”
£ ह टोला मला लागूं नाही” मामा म्हणाले.
५ हं सांगाव लागतं ! माझ्या मराठी सात यत्तांचे काय सत्तसूर
निघाले ते मी विसरणार नाहीं बरं का--!” मामी किंचित् कोपाविभाोवाने
म्हणाली.
:: अग तूं म्हणजे साताससुद्रांपळीकडचं रत्न ! सातासमुद्रांपलीकडे
राजानं केला भात--पण नवऱ्याच्या गळ्याला निष्कारण तांत. आतां
तुझच उदाहरण घेऊ. परमेश्वराला स्मरून उत्तर दे, एक दिवस कर्धी
माझ्याशी वाद खळल्यावांचून तूं राहिळी आहेस १?
:: हो--पण वाद खेळणं निराळे अन् वाद घालणं निराळं आहे---”
-सामी म्हणाली. न
“५ ५५५८-५० “४५४४४४४४४४”
2२ फोळ आह्या [ प्रकरण
“: आतांच बघ. शब्दच्छळ करण्याचं कांहीं तरी कारण होतं ! पण मग
माझ्याशी भांडणार कोण ! पण तें जाऊं दे. मी आपलं वर्तन सुधारण्याची
शिकस्त केळी आहे. आतां या पुढच्या पिढीचे आधारस्तंभ हे तुझ्यापुढे
उभ आहेत. त्यांच्या मतामताबद्दळ मळा जबाबदार धरू नकोस. त्यांच्या
मतार्चे धनी ते आहेत. मामा म्हणाले.
“ त्यांना शिकवण्याचे धनी कोण! त्यांची काय वाट” मागी म्हणाली.
“: पुन्हां आपलंस्च. सदू , यापुढं तुझ्या शिक्षणाची नैतिक जबाबदारी
मी पत्करणार नाहीं. बाई पाहिली कीं तिच्यापुढं मान वांकव, नाहीं तर
तिच्या वांकळेल्या मानेवर सुरी ठेव--काय वाटेल तें कर. बरं पण शान्ते,
आपल्या सुलीला मात्र अगदीं सुलेमान बनवून सोडूं आपण. तिला विजार,
बूट देऊन शाळेंत घाळू, कालेजांत धाडूं--”
“ अगबाई ! पुरे पुरे! उगीच कुणी नांवं ठेवतील आपल्याला---
करायचीय् काय शाळा १ शाळेचे खांब, तुळया, आढीं, पिढी-र्सर्व
कांदी तें तिथ उभं आहे. सुलेमान--तूं सुलेमानखां, बरं का! माझा
छुलेमानखां ! हंसला---” म्हणून मामीने सुलोचनेला प्रेमानें कवटाळून
घेतले. बन्याचें तोंड गोरेंमोरें झाले. माझ्या हाताला धरून तो हलकेच
म्हणाला, “' बाहेर चल, बाहेर चल. नाहीं तर तुलाहि धरतील त्या--'
मी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिठें नाहीं, मी मामांच्या शहोडीशीं खेळत
उभा राहिलो.
“ कां रे बाबा, माझी शेंडी तुझ्या हातांत कां !” म्हणून मामांनी
म्हणतांच्च मीं तो नाद सोडून दिला.
““ सदू, तू अजून शाळेंत जात नाहाॉंस ना! छान ! तू उद्यांपासून
शाळेत तर जाऊ नकोस पहा कशी गंमत होईल ती. आमची सुली आतां
शाळेंत जाईल. तुझ्यापुढं जाईल बघ. अन् मग तूं माग रहाशील. उद्यां
या पोरीचं नांव घालतो शाळेत.” मामा म्हणाले,
आणि शिक्षणाचे विचार माझ्या डोक्यांत याच वेळीं शिरले. पाटी,
पोन्सिळ घेऊन शाळेंत जायचे, मधल्या वेळेला खायला परत यायचे अन्
संध्याकाळीं सुद्दी, अगदीं साधासिधा मार्ग ! सुलोचना पुढें जाईल अन्
४*थें] शिक्षण ! शिक्षण !! शिक्षण !!! ४४.
आपण मार्गे राहूं ही भीति मला फारशी त्रास देत नव्हती, पण--
मुलांच्या बरोबर खेळतांना सुळे आपल्याला चिडवतील ही मात्र भीति
मला वाटूं लागली. |
त्या दिवशीं मीं बन्याचा सला घेतला. बन्याचे मत दिक्षणाविषर्यी
फारच कल॒षित झालें होतें. त्याचें मत शिक्षणाच्या फार विरुद्ध होतें. त्यानें
मला स्वच्छ सांगितळे-- |
“ तू शाळेंत जाऊं नकोस.कोणी कितीहि मारलं,कितीहि रागं भरलं तरी उंब
ऱ्यांत बसून रहा. पाहिजे तर मोठ्यानं रड, पण शाळेचं नांव काढू नकोस. मीं
तर म्हणतों ---सदू , घरांत राहून इतकं खेळायला मिळतं तर मुलांनीं शाळेंत
जावंच कशाला १? शाळा कशी असते तुला माहीत आहे ? एक मोड
थोरले घर असतं. त्यांत पुष्कळशा खोल्या असतात. प्रत्येक खोलींत
निरनिराळे वर्ग असतात. प्रत्येक बगीत तुझ्यामाझ्यासारखीं मुळ असतात..
एक मास्तर असतो. कांही तरी वेड्यासारखविनचारून आपल्याला उत्तर
देतां आलं नाहीं म्हणजे एका लांब छडीने मारायचं हें त्याचं काम.
सगळ्या मास्तरांच्यावर एक सुपरिटेण असतात. ते तर फारच मारतात.”
बन्याच्या म्हणण्याप्रमाणे म्हणायचे झाळें तर पुष्कळशी मोठीं माणसें
एके ठिकाणीं जमून लहानलहान मुलांना मारण्याचा निश्चय करतात त्या'
ठिकाणाला ' शाळा ? असें म्हणतात. बन्यानें आणखी पुष्कळच गोष्टी
मला सांगितल्या होत्या, पण माझा निश्चय कांही बदलला नाही.
संध्याकाळीं बाबा घरीं आल्याबरोबर मीं त्यांच्यापाशी माझा बेत
सांगितला. बाबा बराच वेळ विचार करीत होते. न्यायाधिशासमार उभा
रहाणाऱ्या गुन्हेगाराप्रमाणे मी घडधडणाऱ्या हृदयास धीर देत खाली'
मान घालून उभा होतों. बराच वेळ गेल्यानंतर बाबांनीं मान हालवली..
£ नाहीं---”? या तुटक उत्तराने माझी कंबरच खचली. |
: उद्यांपासून मीच तुळा रोज एक तासभर घेणार आहें. शाळेंत
जाऊन वेळेच्या एकदातांशासुद्धां अभ्यास होत नाहीं. इलींच्या शाळा'
म्हणजे निव्बळ डांबिसगिरी आहे. मास्तरांचे पगार मात्र भरपूर द्या यांना.
शिकवण्याच्या नांवानं माच--! ” म्हणून बाबांनी मलान्थोडेसे हललांच्या-
४ फोळ आदा [ प्रकरण
४
व्यिडानिकिकनयी
शिक्षणावर विस्तृत व्याख्यान दिले. आणखी बराच वेळ जुनी पद्धति
आणि नवी पद्धति यांतील गुणदोषांचें तुलनात्मक व्याख्यानबजा वणन
झालें. पण मला जुनी पद्धति माहिती नव्हती आणि म्हणून मला तें कांही
पटले नाही. उलट करायला गेलों काय आणि झालें काय ह्याचा मात्र
खेद झाला. आतां यापुढें बाबांची आणि माझी रोज नियमित तासभर
चांगलीच जुंपणार या विचाराने मी गभंगळितनच झालों. तीनचार
दिवसांकाठी एकदां हजिरीपट बाहेर निघे तो मी पुढें पंधरा दिवस विसरत
नर्स. आतां तर शहाशिवाजीची रोजचीच भेट.
“६: आमच्या लहानपणीं हे असले शिक्षणाचे धिंडवडे कधींच होत नव्हते.
भूगोल म्हटला म्हणजे नदी न् नदी तोंडपाठ. एक वेळ नदी आपला ओघ
' पालटील पण आमचा वाकूओघ अखंडीत. शिवाजीचा जन्म---राहाजीची
भेट---सुरतेची स्वारी---सनावळ्या अगदीं संध्येसारख्या ! अन् हली
काय तर वस्तुपाठ म्हणे ! बस्तुपाठ ! हंः ! अन् सगळाच गोट्यांचा खेळ.
लहान पोरांना गोट्या खेळायला शिकबायच आहे काय ! इंद्रियाविज्ञान-
शास्त्र! यांच्या काकोबांनीं ठेवळ आहे ! शारीरांत दोनशें हाडं आहेत कीं
दोनशैसहा आहेत---मी म्हणता साडेतीनरी आहेत---! करायचं आहे
' काय यांना ! त्यापेक्षां मीच तुला घडे देईन.” इत्यादि, इत्यादि. नंतर
' बाबांनी माझ्या शिक्षणाचा प्रश्न निकालांत काढला.
मला बाबांचे शिक्षण नको होतें. पण मी होऊनच ह्या घोंटाळ्यांत
पडलो होतों. त्यांतून बाहेर पडण्याचा कांहींच मार्ग सुचेना. मामांना
शरण जावे हाहि एक विचार डोक्यांत आला. पण बाबा मामांचे मुळीच
छेकणार नाहींत, तेव्हां त्या मागोत शिरावेंस वाटेना. शेवटीं आल्या प्रसं-
गाला तोंड देण्याबांचून कांहींच गत्यंतर नाहीं म्हणून मी स्वस्थ बसलों.
मात्र या निराशेचा राग बिचाऱ्या सुलोचनेवर निघाला.
दुसऱ्या दिवशीं मामांना कांहीं तरी काढून देण्याकरतां म्हणून शान्ता-
मामी बाहेर गेली होती. “ तिच्याकडे पहा बरं का---पडेळबिडेल ती?
म्हणून सुलोचनेच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर सोंपवली होती. प्रथम
. प्रथम मीं तिच्याकडे लक्षपूर्वक पाहिळें. पहिल्या दिवशी वाटलेला तिट-
४*थें] शिक्षण ! दिक्षण !! शिक्षण!!! ४५.
"> ४४४४-८४००५-८१०९५४४-९१टा४००/-
२६०४-०६ “४४ ४४४४४०४0४५ ४४४४४४ ४४४४०४४०४० ४५४८४४४४४४ ण ४0 क्ट“
कारा आज थोडासा कमी झाला होता. पण अजून तिच्याविषयीं आपले-
पणाचा भाव वाटत नव्हता.
एवढेंसे लहान मूळ हातपाय हालवतें तरी कसें याचा मला अचंबा
वाटला. मी इकडे तिकडे पाहून हळूच तिच्या पायाला हात लावून पाहिलें..
नंतर मी सरावामुळें थोडासा धीट झालो. माझ्या हातांत तिचे हात घेऊन
मी तिच्यापुढे नंदीबेळासारखी मान हालवीत म्हणालो
“६: काय ग ए, सी कोण आहे तुला माहिती आहे १”
माहिती असल्याप्रमाणे तिने माझ्याकडे निरखून पाहिलें. इतक्या गोड
स्वभावाची सुळगी जवळ असतांना मी मनांत तिच्याविषयीं शत्रुत्व बाळ-
गून होतों याचा मळा खेद वाटू लागला. झालेल्या अपराधाची क्षमा
मागण्याकरितां म्हणूनच कीं काय मीं तिला माझे बोट धरूं दिळे. आणि
मनांत निश्चय केला कीं यापुढें सुलोचनेळा खेळवण्याकरितां म्हणून मुद्दाम
दोन तास निराळे काहून ठेवायचे. तिला आपल्या सवे खेळांची माहिती
करून द्यायची
विचारांत गुंग असल्यामुळें मार्झे तिच्याकडे थोडेसे दुलक्ष झालें, तेवढ्या
वेळांत तिनें माझ्या बोटाचे निरीक्षण करून, थोड्याशा विर्चारान्तीं तें बोट
ऱचोखण्यास सुरुवात केली होती. जसजशी जी जोरजोराने बोट चोखू
ळागळी तसतसे मी बोट उदार हृदयाने पुढें करूं लागलो. माज्या बोटाला
इतकी गोडी असेळ ही कल्पनाच नव्हती मला पूर्वी, पण म्हणतात ना,
आपल्याजवळ कस्तुरीचा सांठा आहे हें खुद्द कस्तुरी-मृगाळा समजत
नसतें. त्याप्रमाणेच माझ्या स्वतःच्या गुणांबद्दळ मी पूर्ण अंधारांत होतों.
आणि एकाएकीं सुलोचना कळवळून रड्ट लागली. मला तिच्या रड-
ण्याचें कारण समजेना, मी तिला प्रथम गोडीने सांगून पाहिळे---पण
तिने आपला सूर कमी केला नाहीं. नंतर मी रागानें तिच्या पाठात एक
रद्दा लगावला. पण रड्याचा उद्देश सफळ न होतां तिने तर अबसानांत
ओरडण्याळा सुरुवात केली. शेवटीं कंटाळून मी शान्तपणें हाताची जुडी
करून छातीवर ठेवीत म्हणालो, “' रड---तू वाटेळ तितको रड, तुला
मोठ्या माणसाचं ऐकायला नको काय? चाळू दे तुझ---
"६ | फोल आज्या [ भ्रकरण
आई घांवतच आली. शान्वामामी, मामा सगळींजणें धांवत आली.
“: कार्र्या--काय रे केलंस तिला ? चिमटा तर नाहीं ना घेतलास? ”
आई माझा हात घरून म्हणाली, “ काय केलंस तिला! तोंड नाहीं का
“तुळा बोलायला १ ?
“ मीं काय केलं ! तिनेच माझं बोट खेळायला मागितलं. मी तिला
'सांगितलं कीं तोंडांत बोट घातलं म्हणजे मला राग येतो. पण तिनं हृद्धच
घेतळा---मी ऐकत नव्हतो म्हणून तिनं रडायला सुरुवात केली. विचार
तिला. मी काय करणार १! ? मी म्हणालो.
“: कार्र्यी--तिच्या तोंडांत का तूं बोट घातलंस £ ” आई एकदम
ओरडली.
“ मी नाहीं. तिनंच माझं बोट मागितलंन् ! ” आईच्या माषणांत मी
दुरुस्ती करीत म्हणालो.
पण आईला माझें खरेच वाटेना. तिने पहातां पहातां दोनदां स्कू
पिळल्याप्रमाणें माझा गाळ फिरवला. मी संतापार्ने रडत रडत म्हणालो,
*« मार, मार मला. लाग्गेळ तितक मार. मी कांहीं न करतां मला मार-
णार काय £ मी रडीन---मोठ्यानं रडीन--?
रात्रीं आई बाबांना समजावून सांगूं लागली,
“ हे पहा--मला तुमची जुनी पद्धत नको. मला तें कांही समजत
'नाहीं--मला एवढं समजतं आहे कीं ह्या पोराला उठतां लाथ अन्
“बसतां बुक्की खाण्याची झालेली आहे संवय. बोलतांना माझं तोड दुखून
आलं तरी त्याचं गुरगुरणं कांहीं संपत नाहीं. मारतांना माझे हात दुखून
आले तरी हा खुशाल अंगावरचचे वळ मोजीत फिरतो. खोटं बोलणं तर
'त्याच्या पांचवीला पुजल्यासारखं झालं आहे. मीं आपल्या भावाची बायको
इथं चार दिवस आणली तें कांही यानं तिच्या मुलीचे नाक तोंड
ओढण्याकरितां नाहीं. उद्यांपासून त्या बन्याच्या शाळेंत जाईल तो. असेल
नशिर्बी त्याच्या तर शिकेळ, आपल्या पोटाला मिळवील, कांहीं मला
त्याच्या जिवावर रहाण्याची आशा नाहीं. ”?
बाबांना जरी आईचे भाषण आवडत नसले तरी मळा मनापासून
४्थे] शिक्षण ! शिक्षण! ! राक्षण ! !! ४७
१४-८५.
गुदगुल्या होत होत्या, मनांतल्या मनांत मी मातृदेवतेला शतराः प्रणाम
केळे, एक शेवटचा प्रयत्न करून पहावा म्हणून बाबा थोडेसें आर्जवाच्या
खरांत म्हणाळे, “' पेशाची निष्कारण उधळपट्टी होईल, याची काय वाट?
आज एक मुलगा शाळेंत घालायचा म्हणजे---?
“* पण आतां त्याला घरकुल्यांत किती दिवस बसवून ठेवणार ? ”
आई मध्येंच म्हणाली.
““ मराठी चार यत्ता घरींच केल्या असत्या तर तेवढाच खच वांचला
असता. आमच्या लहानपणीं मी या पुण्यांत वारावर जेवून दिवस काढ-
छेळे आहेत. तेळ फार जळेल म्हणून संध्याकाळच्या आंत जेवण करून
निजलों आहें. आत्तांच्या लोकांना सगळी थट्टा वाटते. पण मी कसे
दिवस काढले असतील तें माझं मळा माहीत. आणि इतक्या दिवसांच्या
कष्टानं एकएक पैसा करीत मिळविलेल्या संपत्तीवर हें पोरटं अत्तराचे
दिवे पाजळणार ! बापानं मर मर मरावं अन् चार पिढ्या पुरेल इतकी
माया जबळ करून ठेवावी, अन् पोरानं दुसऱ्याच एखाद्या महामायेच्या
नादीं लागून पाठीमागच्या चार पिढ्यांना कलंक लावावा. शिक्षण !
कसलं आलं बोडक्याचं शिक्षण ? तिकडे शिकून पंडित नाहीं महापंडित
झाला तरी एक टांचणी करण्याची अक्कल नाही---आणि जवळ टांच-
णांचे गड्डे कोंपऱ्यागाणिक लोळत पडतील, काय शिक्षणाचं खूळ शिरलं
आहे लोकांच्या डोक्यांत देव जाणे. त्या मेकाठेसाहेबाची ही कारवाई.
आसच्या लोकांना इंग्रजी पद्धतीचं ज्ञान मिळवून देण्याचा काय खटाटोप
केलान् पण त्या चोरानं. धळीला मिळण्याची लक्षणं ! सारा मतिभ्रष्टतेचा
परिणाम ! शेबट प्रळय होईल! !
“ आतां पुरे नाहीं का झाली वटवट ? कित्ती वेळचा ग्रंथ चालला
आहे ! ” आई मध्येंच म्हणाली.
त्याच वेळेला माझ्या डोक्यांत आले कीं बाबांनाहि शाळेत अडकवून
टाकावे म्हणजे ते वटवट करणें बंद ठेवतील,
र
नकरण ५१
>>१:>८:॥६<-
पहिली पायरी
व[त रा पास झाल्यापासून तो अमलांत येण्यास थोडासा अवधि
जावा लागतो, या न्यायास अनुसरून सुमारें आठ दिवसांनी मीं
शाळेंत प्रथम पाऊल टाकलें. |
लोकनियुक्त पक्षाचे मत वळविणारा ग्रहमंत्रि आणि बाबा एकाच
रंगाचे होते. बाबांनीं आईला पदोपदी बिनवून सांगितळे, पण आईने
आपला हट्ट शेवटपर्यंत कायम ठेवला. तेवढ्या अवधींत बाबांनीं पुण्यां-
तल्या सर्व शाळांची आंतून आणि बाहेरून पहाणी केली; आणि आतां
जर माझी व्यवस्था केली नाहीं तर घरांत प्रकरण बरेंच चिरडीस जाईल
अशी वेळ आली, तेव्हां एके दिवशीं सकाळीं त्यांनीं माझें मनगट पकडले.
फांशीच्या गुन्हेगाराला ज्या प्रेमानें ओढण्यांत येतें त्याप्रमाणे माझें मनगट
पकडून मोठया गंभीर मुद्रेने बाबांनीं घराबाहेर पाऊल टाकलें !
एखादा उंचापुरा उंट चाळत असतां त्याच्याबरोबर जर एखादे दीड-
वीत उंचीचे कुलंगी कुत्रे चाळू लागळें तर जी शोभा दिसेळ त्याप्रमाणें
आम्ही दिसत असूं. मंडईकरितां म्हणून खांद्यावर पोतेर््याच्या रंगाचें
फडके टाकून, तपाकेरीच्या चिमटीचा आसखाद घेत, ' हळुहळु अमलांगी “-
प्रमाणे दुडक्या चाळीवर पावलें टाकीत येणारे रामभाऊ वाटेंत भेटले.
“ कोण, भाउसाहेब ! अरे वाः ! अलभ्य लाभ ! आज कुणाचं तोंड
पाहिल होतं सकाळीं मी कुणास ठाऊक ! २?
बहुतकरून रस्ता झाडणाऱ्या बाईशिवाय सकाळीं ह्यांना तोंड दाख-
वायला यायला हे मोठे खानदानीचे सरदार पडले कीं नाहीं !
“ हे कोण ! चिमुकले भाउसाहेब वाटतं ! वाः ! छान! छान! कायहो
सुट्ठपाडत, अध्ययन कोठपर्यंत आलं आहे १ ” म्हणून रामभाऊंनी फटक्दिशीं
शिंकेचा आवाज दिला,
५वें। पाहिली पायरी ४९
““ आज त्याला शाळेंत घाळणार आहें. अकरा वाजायला आले
असतील, जातों.” म्हणून बाबांनीं गंभीर मुद्रेने उत्तर केलें. रामभाऊ
“आ? करून दुसर्या शिंकेची वाट पाहूं लागले,
“ अजून शाळेंत नाहीं घातलं ? ११५ तल्छा भाउसाहेब, आमचा
दत्तू या वर्षी पहिलींतून दुसरींत जाईल. शिक्षणाची कोण ही हेळसांड १
मुलांच्या बाबतींत फुकट जाणारीं पहिलीं पांच वर्षेसुद्धा जमेस धरतां
येतील तर पांचव्या वर्षी मुलगा मराठी पांचवीचं ज्ञान घेऊन बसेल.
अलिकडे अलिकडे वेळेचं महत्त्व लोकांना वाटेनासं झालं आहे. शास्त्रीय
शोध झपाट्याने मनुष्याच्या आयुष्यक्रमांत “न भूतो न भविष्यति ? फरक
करून टाकीत आहेत. विमानांची सुधारणा राष्ट्राच्या, देशाच्या, व्यक्तीच्या,
सर्वोच्या---! पण जाऊं द्या. मलाहि भाजी आणायची आहे. बरं
आहे. ” म्हणून रामभाऊ पुन्हां डर्बीतून बुचकुली काढीत चाळू लागले.
मला हेंच समजेना कीं हा सद्ग्रहस्थ विमानाच्या गप्पा कशाला मारीत
होता !---अन् विमान म्हणजे काय ? रामभाऊंच्या घरांत त र एखादें
विमान नाहीं ! वेळेचा अन् विमानाचा संबंध काय १ मला पुढें कळून
आलें कीं, रामभाऊंच्या देवघरांत खंडोबा, व्यंकोबा इत्यादि देवते असली
तरी त्यांच्या हृदयांत एका'च देवाला थारा होता.---तो देव म्हणजे गोरा
मनुष्य ! |
प्रेम अनि्बेध असतें, गोरा मनुष्य आणि काळा मनुष्य यांच्यामध्ये
थोडे का अंतर आहे ? जलमार्गाने एक पत्र पोहोंचायलासुद्धां दिवसच्या
दिवस लागतात. किती समुद्र आडवे येतात हें भूगोल शिकल्यानें छान
समजते. पण प्रेमाची गति पंखावर असते. रामभाऊंचें प्रेमसर्वस्ब म्हणजे
गोरा मनुष्य---॥४॥1(8 1151 ! तसें म्हणायला गेळें तर रामभाऊ कधीहि
इंग्लंडला गेळे नव्हते. मुंबईला जाऊन समुद्राच्या लाटेला आनंदानें स्पर्श
करून इंग्लंडच्या दिशेकडे तोंड करून उभें रहाणे, आणि कपडे भिजण्याची
भीति म्हणून साष्टांग नमस्कार न करतां फक्त मनोभावाने दोन हातांची
अंजुली मिटवून “ जय देवा ? म्हणून म्हणणें--एवढाच काय तो त्यांच्चा
न |
५८ फोळ आदा [ प्रकरण
आणि इंग्लंडचा परिचय होता. रामभाऊ 1. €. 8. फेल नव्हते की
संस्थानचे युवराज नव्हते. तरी पण प्रेम कांही सांगून येणारी चीज नसते.
असो. ह्या प्रेमी जीवाचा पुढें पुष्कळच संबंध येणार असल्यामुळें हे इतके
सांगावे लागले, |
:: बाबा, रामभाऊंचचा दत्तू शहाणा आहे का हो? ” मी म्हणालो.
:: ब्ापापेक्षां जास्त शहाणा आहे.” बावांचें तुटक उत्तर आलें. मी
मुकाट्याने चाळू लागलो. |
शाळेत मास्तरांच्या समोर बाबा अगदीं लष्करी दिस्तींत वागत होते.
: मास्तर, हा सुलगा शाळेंत घालायचा आहे. ह्याला बसवा. फो वगेरे
काय तें सांगा. मळा बसायला मुळींच वेळ नाहीं“? म्हणून बाबांनीं मला
पुढें केळे. मी भीतभीत मास्तरांच्याकडे पाहिळें. आमच्या मास्तरांचा चेहरा
अजून मला स्पष्ट आठवतो मास्तरांच्या दाढीमिशा हें एक त्यांचे वैशिष्ट्य
होते. डोक्याचे केंस संपून दाढी सुरू कुठें झाली हें समजणे कठीण होतें.
मिशा आणि दाढी यांच्यामध्ये फरक करणारी रेषा मुळींच दिसत नव्हती.
केसांची झुलपें मनाला वाटेल तशीं डोक्यापासून हनुवटीपर्यंतच्या प्रदेशांत
इतस्ततः बागडत होतीं. आणि अहिंसा हाच धर्म, म्हणूनच कीं काय
मास्तरांनी त्यांची कत्तल करण्याचे बरेच दिवसांत टाळले होते. किंवा
कदाचित् कधी काळीं उगवणाऱ्या प्राण्याला अतिथिसत्कार दाखवणे एक
वेळ चालेळ, पण रोजच मरणार त्याळा कोण रडणार हंहि तत्त्व त्यांनीं
आपल्या आयुष्यांत गोंविळें असावे. पुढचे दोन दांत स्थानभ्रष्ट झालेले
असल्यामुळे दोन बाजूंस दोन खांब आणि मध्ये लोबता लोलक असा
प्रकार दिसत होता. त्यांतल्यात्यांत दंत्यवणीतील अक्षरें म्हणतांना मध्येच
ळडबुडणारा जिभेचचा दरोडा पाहिला म्हणजे जगामध्ये अक्या करमणुकीच्या
गोष्टी आह्देत म्हणून जगांत रहावेसे वाटते, हा विचार मनांत आल्यास
नवल नाहीं. मास्तरांच्या कोटाला चार गुंड्या होत्या, पण ऱवारीहि गुंड्या
ऱवार दिद्ांकडे घांबत होत्या. नाकाच्या रोंड्यावर चष्मा ठेवून चष्मा
आणि कपाळ यांच्यामध्यें सांपडणाऱ्या सापटींतून पहाणं मास्तरांना आव-
डत असलें पाहिजे. माझी लहानपणीं तर हीच समजूत होऊन गेली
«वे पहिली पायरी "५१
म्य कसा
डोती की मास्तरांना नाकाने दिसत असावें. इतर चारचोघांप्रमागे माझ्याशी
त्यांचं वर्तन असे. निष्कारण सूडाची भावना ठेवून मला त्यांनीं कधींहि
छळळे नाहीं. पण चारचोघांप्रमाणें माझा स्वभाव नसल्याकारणाने मला तें
सर्वे पुढेंपुढे कंटाळवाणे होऊं लागलें.
मास्तरांनी माझ्याकडे चष्म्याच्या आगि कपाळाच्या झरोक्यांतून पाहिलें,
नवर ज्याप्रमाणे हुंडेकरी एखाद्या डागाकडे डांबराने नंबर टाकण्याच्या
आधी काळजीपूर्वक पहातो त्याप्रमाणें मास्तरांनी माझ्याकडे बराच वेळ
लक्षपूवक पाहिलें.
“* काय रे बाळ, तुला घरीं कांहीं दिकवळं कारे?” म्हणून मास्त-
रांनी प्रश्न केला.
“* आम्ही घरीं कांदींच न शिकवतां तो स्वयंस्फूतीनं बऱ्याचशा अवा-
न्तर गोष्टी छान शिकला आहे. बाबांनीं उत्तर केलें. मी विनयाने ललित
होऊन खाली मान केली.
“ काय रे तुला लिहितां वाचतां येतं का? मास्तरांनी दाढीस कुर-
चाळीत प्रश्न केला.
“: मास्तर---इकडे लक्ष द्या. त्याला काय विचारतां ! मी तुम्हांला
सांगतो, त्याळा कांहीं येत नाहीं. त्याला रडतां येतं, लहान मुलांना रड-
वाव कसं हेंहि येत आहे. मोठ्या माणसांना रडकुडीस कसं आणावं
हे त्याला उपजतच ज्ञान आहे. खोटं बोलण्याची कला आज ह्या पुण्यांत
त्याच्यासारखी दुसऱ्या फारच थोड्या लोकांना साधली असेल. मास्तर,
माझा मुलगा आहे म्हणून मी अवास्तव, उगीच लांब लांब गप्पा मारीत
बसणारा ग्रहस्थ नाही. माझा उल्गमा सुद्ध दगड आहे, सह्याद्रीच्या काळ्या
फत्तरालळा फोडणं जितकं सोपं आहे तितकं ह्या मुलाला वागवणं सोपं आहे.
आतां तुम्हांठहा काय बोलायचं तें बोळा---?? म्हणून बाबांनीं मास्तरना
बोळण्यास परवानगी दिली. माझ्याविषर्याचें बाबांचे मत ऐकून मळा फार
चाईंट वाटलें. बाबांना ह्या वर्तनाबद्दल पश्चात्ताप करण्याची पाळी आणीन
तेव्हांच सहीन, ही भयेकर प्रतिज्ञा मीं मनांतल्या मनांत केळी. मी आपल्या
परीने चांगळें वागण्याचा इतका प्रयत्न करीत असतां मळा सुद्ध दगडाच्या
४४४४४४४४/४४५४४टी०५८० ० ->
““€
८4 फोल आद्या [ प्रकरण
हबं गाम हु ेंआहबयव्आाब या ुबड गाड हुडेंग॒खार्कायुवथ्य अका वो
7९८४ ८५००१५०५०० 0४००७.
पंक्तीला नेऊन बसविण्यांत बाबांना काय पुरुषार्थ वाटला असेल तें त्यांचे
तेच जाणोत. स्वतःच्या लहरी आणि खुनशी स्वभावामुळे एका लहान
जीवाचे कायमचें शत्रुत्व त्यांनीं पदरांत बांधून घेतलें हें मात्र नक्की. अर्थात्
त्या वेळेला मी कांहीच बोललो नाहीं. फक्त एकवार माझ्या मनाची
चळवळ व्यक्त करणाऱ्या क्षोभित नेत्रांनी मीं त्यांच्याकडे पाहिलें.
: उरे वाः ! म्हणजे हा छोकरा बराच क्रान्तिकारक आहे म्हणायचा.
काय रे, घरांतल्या माणसांना तू बराच त्रास देतोस कीं. चालायचेच,.
चालायचंच. लहानपणीं मुलं स्वभावतःच थोडींशीं हूड असतात. गंगोत्री-
पासून तों बाद्रिनारायणाच्या पुढं बऱ्याच अंतरापर्यंत विजेच्या वेगानं
घांबत सुटणारी गंगामाई अलाहाबाद आल्याबरोबर शान्तपणान वाहात
जाते. पोक्तपणी गंभीरपणा उठावदार दिसतो. बाळपणी 'चार उड्या मार-
ण्यांतच शोभा असणार.?? मास्तर माझ्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाले.
८ मास्तर, तुम्ही एक मला विचित्रच दिसतां; का दाखळे आणि
उपमा देऊन मला खोटं करूं पहातां १ आज सहा वर्षे या पोराला मी
रात्रंदिवस डोळ्यांखाळीं घालतो आहें आणि तुम्ही मला गंगामाईंच्या गोष्टी
सांगतां ! भूगोळ तो भूगोळ, आणि अनुभव तो अनुभव. असले सात
भूगोळ आणलेत तरी मी बघणार नाहीं.” बाबा उसळून म्हणाळे. मला
वाटतें, दर वर्षी प्रत्येक नवीन मुलाच्या भरतीच्या वेळीं मास्तरांना पाल-
काची स्फार्तिदायक वचनें ऐकायळा मिळत असल्यामुळें त्यांना ते अंग-
वळणींच पडल्यासारखे होऊन गेलें असावें. मास्तरांनीं माझ्या तोंडावरून
हात फिरवीत म्हटलें, |
“£: काय मुलांची जात तरी पहा ! विलक्षण, विलक्षण ! अगम्य, अघ-
टित; आश्चर्यकारक! बाकीं आपल्या लहानपणीं आपण तरी काय कमी
चिंऱ्चा पाडल्या १”
पण बाबांना हे न समजण्याजोगें नव्हते.
५: आपल्या लहानपणीं आपण काय केलं त्याची वाच्यता आज कर-
ण्यांत काय अर्थ आहे £ पुन्हां चुक्या होऊं नयेत म्हणून जपायचं कौ
चुकीबरहुकूम पुन्हां दुसरी चुक होऊं द्यायची ! मास्तर, लहान मुलांत
पे पहिली पायरी "डे
४४ ४४ ९४ “४ ५१% ९४->१४४६-७१%/ ४४१४-४५ “नह -१ ९ध४८>0५५/१५१*/५”४-०९१-१४५0४/0४0-४१४-श१-४५५४-९५-४८५*-* “५ ४४५०९4४
1.
मिळून मिसळून वागण्यानं तुम्हीहि लहान मुलासारखंच बोलायला
लागलांत.” बाबा म्हणाले.
: साधूसंगति, साध्वीसंगति आणि बाळसंगति नेहमींच पवित्र अस-
तांत !” मास्तर म्हणाले.
बाबा समोर भिंतीला टांगलेल्या घोड्याच्या चित्राकडे पहात स्तब्ध होते.
“: मास्तर, हलींचे शिक्षण माझ्या मतं अजिबात 'चूकीचं आहे, ज्या
भरतवर्षांत कांही काळापूर्वी शिक्षणाची स्थिति सुधारणेच्या कळसाला
पोहोचली होती त्या*च देशांत आज शिक्षणाचीं दुकानं उघडलीं जावीत
हा काळाचा महिमा आहे. ज्या देशांत आचार्यांच्या आश्रमांतून विद्येचे
अविच्छिन्न झरे वहात होते त्याच देशांत चार धंदेवाईक व्यापाऱ्यांनी लटा-
लुटीच्या तत्त्वावर शिक्षणाच्या तोव्याकरवीं ज्ञान पुरवावे---हंः ! यालाच
मी नवी पद्धत म्हणतो. आणि या नव्या पद्धतीच्या शिक्षणाचा मी कट्टा
गात्र आहे. मलांची चौकसबुद्धि मुळांतच खुडली जाऊं नये म्हणून ठमची
ही नकादांची नवीन पद्धति निघाळी. घोडा हें जनावर कसं असतं हें
समजायला इंग्लंडच्या एका कंपनीची मदत घ्यावी लागते. जणू कांही
घोड्याची जात हिंदुस्थानांत फक्त चित्राच्या सहाय्यानेच समजली जाते!
मास्तर--ही शुद्ध कारवाई आहे--मास्तर, हे भिकेचे डोहाळे आहेत.
मुलांच्या श्िक्षणाकरितां होत असणारा खच त्याच्या हयातींत तरी वसूल
होतो कीं नाहीं याची शंकाच असते. केवळ सट्धेबाजीच्या तत्त्वावर मुलाच्या
नांवानं पैशाची थेळी मोकळी करायची. जुगार--केवळ जुगार आहे हा.
शर्यतीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण हाय हाय करीत घोड्याच्या
मानेवर लक्ष ठेवायचं, आणि शेवटीं दुसराच घोडा आयलत्या वेळीं लांब
कान करून जिंकून जातो. मास्तर--केवळ नाइलाज म्हणून---जनरूढि
'तोडवत नाहीं म्हणून मी ह्या जुगाराला हातभार लावणार आहे. पण
डोळे उघडे ठेवून मी या व्यसनांत पडणार आहे. याचा शेवट मला
आज दिसतो आहे. पोराकरतां पैसे पाहिजेत म्हणून पोटाला आपण
'स्िमटा घ्यायचा आणि त्याचच पोटावर त्या पोरानं लाथ मारावी, हेंच
तुमच्या शिक्षणाचं ध्येय. हेंच तुमच्या शिक्षणाचं कार्य !”
११७ फोळ आज्शा [ प्रकरण
इत्यादि लांबळचक पल्लेदार भाषणाच्या शेवटीं बाबांनीं एकवार समो-
रच्या घोड्याकडे तुच्छतेनें पाहिलें.
सर्वे बाजूंनीं कोंडून टाकळेला जीव जसा धडपड करतो त्याम्रमाणें'
बाबांनीं चालवले होतें. प्रचाळित शिक्षणपद्धतीवर बाबांनीं ओढलेले
कोरडे सर्वथेव अनाठायीं होते असें आज माज्ञें मुळांच मत नाहीं. शिक्ष-
णाच्या एकांगीपणाचा दोष म्हणा अगर परिस्थितीच अक्ली चमत्कारिक
आली आहे म्हणून म्हणा---आजचें शिक्षण खरोखरीच आंघळ्यांच्या
मालिकेप्रमाणें ठिकठिकाणीं गोते खात दैवावर हवाला ठेवून चाललें आहें
यांत तिळमात्र शंका नाहीं. शिक्षणक्रम पुरा करून बाहेर पडलेल्या तरु-
णाळा कोरडा उपदेश मात्र भरपूर मिळतो. पोटाकरितां शिक्षण नाहीं, तर
ज्ञानाकरितां शिक्षण आहे इत्यादि गुळमुळीत वचनांचा सुळसुळाट दृष्टीस
पडतो. आयुष्यामध्ये “ स्वत्व ' कायम ठेवण्यास या शिक्षणाचा उपयोग
होतो असें सांगण्यांत येते. मोठमोठ्या स्वत्वाच्या तत्त्वाखालीं दडपून
टाकण्याचा हा उपक्रम पुढच्या पिढीला कितपत रूचेल हें पहाणे आहे.
असलें पोषाखी शिक्षण देण्यापेक्षा चार घण मारायला कां शिकविले नाहीं
आम्हांला, म्हणून प्रश्न करणाऱ्या उद्यांच्या तरुणाला आजचे तरुण काय
उत्तर देतील कुणास ठाऊक !
मास्तरांना बाबांच तत्त्वज्ञान पटले नाहींस दिसले. त्यांनीं हजिरीपट
काढला. “' नांव काय बाळ तुझं---” म्हणून मास्तरांनी प्रश्न केला.
बाबांनीं उत्तर दिलें.
बाबा निघून गेल्यावर मास्तरांनी मळा बर्राींच माहिती विचारली.
आणि मीं ती मोकळ्या मनानें सांगितली.
शाळेतला पाहिला दिवस माझा सुखाचा गेला. कदाचित् नवीनपणा-
करितां सदोदित हपापलेल्या माझ्या मनाला पहिल्या दिवशीं शाळेच्या खड-
तर आणि कंटाळवाण्या आयुष्याची त्या दिवशीं कल्पना आली नसावी.
बरोबरच्या मुलांबरोबर खेळीमेळीने राहून मी तो दिवस मोठ्या आनंदाने
घाळवला, आम्ही सर्व लहान मुळें असून एकमेकांशीं अगदीं परिचयाच्या
नात्याने बोलत होतों. मी स्वतः कांहींच बोलत नव्हतों. मी फक्त लोकांचें
वं] पहिली पायरी "प्र
2ललधश* धट ४५४५ धट ० शध लन्याव्शभाना प शोप
त
बोलणें ऐकण्याचें काम करीत होतों. आमच्या मजल्शींना जर थोडाबहुत
रंग आलाच, तर डाव्या हाताने दाढीभोंवर्ती प्रेमाने कुरवाळीत उजव्या
हातानें हातांतळा रूळ टेबलावर आपटीत मास्तर मोठ्याने ओरडत;
[य दुंगा चालला आहे रे! ” म्हणून मास्तर प्रश्न विचारीत
५: आम्ही दंगा करीत नाहीं---अभ्यास करतो आहोंत, मास्तर.”
म्हणून एखादा धीट मुलगा उत्तर करी.
खोटें बोलण्याचें सुलांना कांहीच वाटत नव्हते. उलटपक्षीं मास्तरांशी
खरें बोलणें हेंच पाप आहे असाच मुलांचा ग्रह होता कीं काय देव जाणे.
मोठी विचार करण्यासारखी गोष्ट आहे, इतक्या लहान वयांत यांना खोटें
बोलायला शिकवते तरी कोण १! पाणी पिण्याचे निमित्त करून बाहेर
जाऊन खेळत बसणें, पुस्तकाचे निमित्त करून चारचोघांनीं एके ठिकाणीं,
जमून कांदीं तरी विषयावर गप्पा छाटीत उभें रहाणे, इत्यादि, इत्यादि
गोष्टी म्हणजे लहान मुलांचा हातचा मळ असतो. पुढील खोटेपणाच्या
आयुष्याचा पाया लहानपणीं शिश्युवगोत रचळा जातो.
मी घरीं गेलो तों शान्तामामी मला अडवू लागली.
“: पाहू ! पाहू ! पाह बाळाचं तोंड ! मास्तरांनी किती चापट्पोळ्या
दिल्या दिग्बिजय लावून येणाऱ्या माझ्या लाडक्या भाच्या, नीरांजन घेऊन
तुला ओवाळू का ९
मी शान्तामामीला दूर ढकलण्याचा प्रयत्न करूं लागलों.
:: मी मामांना सांगेन हं. तू मला विडवतेस. तूं बोळूं नकोस माझ्याशी.
मी म्हणालो.
“६ मी तुला चिवडतें £ पाहू कसं चिवडतात तें ! ” म्हणून शान्ता-
मामीने माझ्या अंगाला गुदगुल्या करण्यास सुरुवात केली. मी गडबडां
लोळायला सुरुवात केली.
“ वहिवाटीचा उकिरडा चुकून आज हें जनावर घरांत आलं का?
काठीनं त्याला मार्ग दाखीव.” म्हणून म्हणत मामांनी बाहेर येऊन मला
उठवून उभें केलें. |
:: आज शाळेंत काय काय शिकला १ ” मामांनीं मला विचारले.
पट फोळ आशा [ प्रकरण
“: मी सांग्ते--” म्हणून शान्तामामी मध्येंच म्हणाली, मामांनी
तिला मध्येच थांबविले.
:: नको, तेवढे कष्ट घेऊं नकोस, सदू, बायकांनी भलत्या गोष्टींत
* मी सांगते ' म्हणून पुरुषांना संकटांत घालूं नये असं माझं प्रामाणिक
मत आहे. ” मामांनी मला उद्देशून म्हटलें होतें तरी शान्तामामीला बोल-
ण्याचा रोख कोणीकडे आहे इतर्के न समजण्याजञोगें नव्हते.
८: प्रामाणिक मत---! माझं प्रामाणिक मत आहे ! बाई बाई, प्रामा-
णिक मत आहे ! ” म्हणून दर वाक्यागणिक मानेच्या बदलत्या हिसक्या-
बरोबर ताळ धरीत, शान्तामामी आंतल्या बाजूस पळून गेली. मी नुसताच
तिच्या मानेकडे पहात होतो. ती घरांत गेल्याबरोबर मी स्वतःशीच
त्या अभिनयाची पुनरावृत्ति करूं लागलों. मामांनीं एकवार हंसून मला
आंत नेलें.
लहानपणापासून मला रात्रीं विचार करण्याची खोड लागून राहिलेली
आहे. दुसऱ्या लोकांच्या निद्रासंगीताच्या हेळकाव्यांबरहुकूम माझे विचार
रंगत जातात. त्या दिवशीं मी तसाच एकंदर दिवसाच्या घडामोडींविषर्यी
विचार करीत होतों.
बन्याची आणि माझी शाळा एकच होती. दुपारच्या सुटीत इकडे
तिकडे फिरतांना मी सहजच त्याला “ बन्या ? म्हणून हांक मारली होती.
त्या वेळेला माझ्याकडे पाहून सगळीं मुळें मोठ्याने हसली. त्यांना हसण्या-
जोगे मी काय केलें होतें ! आणि बन्या तरी इतका कां रागावला! कीं
घरची ओळख दाखवण्यांत माझ्याकडून कांहीं चूक झाली होती ! बन्यानं
रागानें माझ्याकडे पाहिलें आणि म्हटलें, “ मला “ बन्या म्हणूं नकोस.
माझं नांव “ कुलकणी ? आहे. पुन्हां बन्या म्हणालास तर मग बघ आपला
वि-चार.?? मला त्या वेळेस आश्चयेच वाटलें. “बन्या? म्हणून म्हटल्याने
त्याची अपकीर्ति होण्याचा काय संभव होता १ कीं इतर लोकांप्रमाणे
बन्यालाहि लोकांनीं चांगळें चांगलें म्हणावें म्हणून वाटत होते ! पण
त्यांत मी काय केले !
ष्वे मार्मीचे प्रयाण "१
लोकांच्या डोळ्यांत धूळ पसरून मानमान्यतेचा बुडबुडा आपल्या
अंगाभोवती पसरविण्याकरतां अहर्निरा तळमळणारा तरुणपणचा बन्या;
लहानपणीं मळा बन्या म्हणूं नकोस या वाक्याने आपल्या स्वभावा'ची
बारीकशी चुणूक दाखवीत होता हें मला पुढें कळून आलें.
१००० ला
प्रकरण ६ वं
मामीचे प्रयाण
मारें एक वर्षांच्या परिचयानंतर मी विद्यादेबीच्या शेजाराचा कंटाळा
करूं लागलों. ' माणसाला शिकून मिळते तरी काय? ह्या गंभीर
प्रश्नाची लहानशी संक्षितत आवृत्ति म्हणून मी मनाशीच पुटपुटूं लागलो
कीं “* कशाला शिकायचं १? ' बन्याचे आणि माझे अलीकडे अलीकडे या
शिक्षणाच्या विषयावर वाद निघू लागले.
“८: बन्या, मळा रोज रोज शाळेंत जाण्याचा कंटाळा येतो. सबंध
दिवस मास्तरांशीं डोकेफोड करीत बसायचं---. मास्तरसुद्धां कंटाळतात;
'पण कंटाळा घालवण्याकरतां म्हणून त्यांना एखाद्या मुलाच्या राशीला
लागतां येतं तसं आपण काय करणार? ह्या घंटेपासून त्या घेटेपर्यंत माशांचं
घोंघावणं ऐकण्याशिवाय दुसरा कांहींच मार्ग नाहीं.!'
मी बसायची जागा ठरवून टाकली होती. उद्ीरा येबो, लौकर
येंबो मी आपली जागा कधींच सोडीत नसे. जागा अगदीं कोपऱ्यांतली
असल्याकारणाने तिच्याविषयी भांडाभांडी होण्याचे कांहींच कारण नव्हतें.
ःत्या जागेवर माझें इतकें प्रेम बसण्याचे एक कारण म्हणजे इतर लोकां-
प्रमाणें माझेहि जगांत वागण्या'चे कांहीं ठराविक नियम होते. त्या नियमां-
-तील पहिळा भाग हा होता कौ, शक्य तोंवर अधिकारीजनांपासून दूर
३
ष्ट फोळ आशा [ प्रकरण
या
रहावें. मनुष्याच्या चेहरेपट्टीबरोबर त्याच्या स्वभावाचें वर्णनहि जन्माचे
देण्यांत आलें असते तर पुष्कळशी कटकट नाहींशी झाली असती. वरून
दिसायला किती मनुष्य शिष्ट दिसळा तरी संगतीला इष्ट आहे कीं नाहींहे
कांही अजमावतां येत नाहीं. तेव्हां विचवानें फटका मारल्यावर मग ओर-
डायचें ' अरे हें झुरळ नाहीं. विच आहे हा---? त्यापेक्षां दुरूनच कुलदेवतेला
करतों त्याप्रमाणें नमस्कार करून आपलें फटकून रहावें हें चांगले.
मास्तर बरून दिसायला गरीब गोगलगाय असले तरी आयत्या वेळीं पोटां-
तळे पाय बाहेर निघतीळ त्याची काय वाट? मास्तरांनी हातांतला रूळ
आपटल्याशिवाय मी त्यांच्या निमंत्रणाचा कर्धींच स्वीकार करीत नसें.
दुसरेंहि एक कारण होतें. समोरच एक पाण्याचा होद होता. त्यावर
दुपारचे प्रहरी कांही मराठमोळा कुटुंबे सहपरिवार येऊन वनभोजन
( शहरभोजन) करीत. सकाळची मंडई वगेरे उरकून परगांवचे गाडीवान
वगेरे लोक दुपारीं भाकऱ्या खाण्यास त्या जागीं येत असत. मला आपल्या
जागेवरून सवे कांर्ही स्पष्ट दिसत असे. पुरुषाच्या पाठीवर आसूड,
कांखोटींत मुंडासे आणि हातामध्ये भाकरींच्या चवर्डीचीं गांठोडीं. पाठो-
पाठ अस्तुरी आणि तिर्चा पसारा. एवढ्या थोरल्या मुलाने असे आईच्या,
कडेवर बसावें १ अन् त्या मलाला शाळा नाहीं का? जरा वेळान हस्तपाद-
ग्रक्षालळन उरकल्यानंतर जवळच्या झाडून साफ केलेल्या जागेवर मंडळी
स्थानापन्न होई. आणि ज्या वेळेस आमचे इकडे दोन आणि दोन किती (
म्हणून चाळत असे त्या वेळेस बाहेरच्या बाजूस हौदादोजारीं भाकरी खात
असलेल्या मंडळींत “ आन् त्ये रास्त्याच्या रामाशेजारीं इठू गवसला. आन्
मंग काय इचारतां---मंग त्येला मी म्हंगालो---” इत्यादि इत्यादि
चाळत असे. मला त्यांचा हेवा वाटे. एक वेळ असेहि वाटत असे कीं;
त्यांच्या त्या सांखळ्या घातलेल्या मुलाला फसवून आपल्या जागी बसवावे,
आणि आपण ' आन् त्ये--? म्हणणाराच्याबरोबर निघून जावें.
आमच्या घरांत कोण त्रास १पाट घे रे, पाणी घे रे; जेवतांना फार बोळू
नये; उर्भे राहून पाणी पिऊ नये---माती न् मसण. ह्या लोकांचा हा फिरता
संसार पाहून मला फार मोज वाटे. आणि एक दिवस जरी बाबा नि आई
६वें] मामीचे प्रयाण ८९
असें आमच्या शाळेच्या नळावर येऊन जेवलीं तर काय बहार होईल, हाहि
विचार मनांत आला. मला वाटतें, शाळेच्या उद्घाटनसमारंभाला आगे-
तुक या नात्यानें हजर असलेल्या आमच्या शाळेच्या निनांबी कुत्र्याला
आमऱ्ची कींब येत असावी. त्याची स्वतःची स्थिति किती गंमतीदार होती
पहा. शाळेमध्ये रहायचे, पण शाळेतील एकाहि भानगडींत चुकूनसुद्धां
सांपडायचें नाहीं---म्हणजे पाण्यामध्ये राहून माशांशीं वेर साधतां येते ते
असें. दुपारच्या प्रहरी हौदावर आलेल्या संसारीजनांकडून आपल्या पोटा-
पाण्याची सोय लावून घ्यायची, आणि तदनंतर जणू शाळिंतल्या
मुलांना ख्रिजबण्याकरितांच कीं काय संध्याकाळीं शाळा सुटेतोंपर्यंत सुदाम
तंगड्या पसरून तणावून द्यायची, हेंच त्या कुत्र्याचे आयुष्यांतील ध्येय
होतें. मध्यंतरी जर करतां जागरूक रहाण्याची आपत्ति ओढवली तर
एखाद्या त्रस्त महायोग्याप्रमाणे भारावलेल्या डोळ्यांनी पूर्वपश्चिम आणि
दक्षिणोत्तर प्रदेशाकडे एकवार पहावयाचे, हातपायादि अवय-
वांची सुरक्षितता पारखून पहायची आणि पुन्हां स्वीकृत कायीत अडथळा
उपयोगी नाहीं अद्या भावनेने झोपी जायचे. हीच आशा---हीच त्याची
त्याची महत्त्वाकांक्षा,
पण मला त्याच्याविषयी आपलेपणा वाटत असे. काय त्याचें आयुष्य
वाईट होतें १ स्वातंत्र्याची तळमळ लागण्यास तो पारतंच्यांत मुळींच
नव्हता. मीं जर एखादी गोष्ट करीन म्हटलें तर माझ्या मार्गीत किती तरी
अडचणी होत्या. त्याला नुसते वाटायचा अवकाश कीं तो मुकार्याने
कुणा तरी मावळप्रान्तस्थाबरोबर चाळता झाला असता.
सुधारलेल्या जातींत जन्माला येणें म्हणजे आपण होऊन आपल्याभोवती
लक्ष्मणाची रेघ ओढून घेणें होय, हें तत्त्व मला ह्याच वेळीं पटले. मुलांची
अदलाबदल केली तरी माझ्या सोंगाची बतावणी त्या सोंगाळा कशी करतां
येणार १ “ आन् त्ये? म्हणून भरमसाट व्याख्यानं देत सुटणाऱ्या त्या मुलाला
आई तात्काळ शोधून काढील. आणि इकडे मळा कोरडी भाकरी खाणे
बिलकूल ठाऊक नसल्यानें उपाशीं मरण्याची पाळी येईल. आम्ही जरी
वैष्णव पंथाचे नसलो तरी कांदा वगेरे भाजीच्या जातीशी माझें हाडवेर.
"९० फोळ आका [ प्रकरण
*>*.६-/५-८५/५/५- ५.८५. ५.८४" “४५५ -”४, “> ॥0५-/१-/४- १-* ५४//५-४१४/१४-५१- ४५४४-०५ ७४०0५०४०७७
होते. आणि माझा मावळप्रान्ती पालळक मला एक दिवस कांद्याशिवाय राहू
देणार नाहीं. इत्यादि साधकबाधक प्रमाणें पाहून मी मनाशीं ठरवून टाकलें
कीं आतांच गडबड करण्यांत कांही अर्थ नाहीं. बाबा शाळेत घालायला
तयार नव्हते तर मी आपण होऊनच त्यांना भाग पाडळे. दोष माझा
होता. आतां यापुढें मोठे होईतोंपर्येत--पैसे मिळबतां येतील इतकें शिके-
तौपर्यंत--सकाळीं, दुपारी, संध्याकाळीं--तिन्ही त्रिकाळीं---अभ्यास,
शाळा; शाळा, अभ्यास; अभ्यास आणि शाळा !
मास्तरांचे प्रश्न तरी किती विचित्र असत!---
“ तू कोंपऱ्यांतळा मुळगा---सदू ! देवा, ऊठ ! देवासारखा हात
जोडून बसायळा आला आहेस का शाळेंत ! ऊठ ! कोटाच्या गुंड्या घाल,
अन् पुन्हां फाटक्या विजारीनं शाळेंत आलास तर फळ्याच्या ह्या घोड्याला
उलटा टांगीन बघ.”
माझ्या डोक्यांत तिसरेच विचार घोळत होते. माझ्या कोटाशीं मास्तरांना
काय करायचे होतें ! फाटकी विजार घातली तर मास्तरांना कां वाईट
वाटावे ! कांहीं ह्यांची विजार मी फाडायला गेलों नव्हतो. विजार माझी
आहे, मी काय वाटेल तें करीन. अन् उठायचा कोण त्रास हा! बसून
उत्तर दिळें तर काय हरकत आहे १ घरांत मी नाहीं का मामांना निजून
उत्तरें देत १ मामा कधींच मला असें बोलत नाहींत. काय मास्तर आहे पहा !
:: अजून तुला शाळा म्हणजे घरच वाटतं आहे नाहीं रे! असा पुढंये.
बांकाला टेंकून उभा राहूं नकोस. टोपी घमेल्यासारवी घालू नकास---?”
मी रागारागाने डोक्यावर एक दणका ठेवून दिला, त्यासरशी टोपी
' डोक्याला पुरून नाकालासुद्धां शिवू लागली. मुलांनी हंसून माझ्या कृतीचे
अभिनंदन केलें.
:£: समज---तुला मी बाजारांत धाडला आंबे आणायला. मंडईतला
मनुष्य पैशाला चार आंबे देतो. तूं एक पैसा दिलास कीं तो तुला चार
आंबे देईल. तुझ्याजवळ मीं चार पेसे दिळे आहेत; तर तूं किती आणून
- देशील आंबे मला!
६वॅ] मामीचे प्रयाण दशे
आजपर्यंत कर्धीहि न ऐकलेले उत्तर मास्तरांना ऐकविण्याचें माझ्या
मनांत आले होते.
: सुमज, तुला बाजारांत धाडला ' म्हणे, मग बाबांना काय पुन्हां.
शाळेंत घालायचे का!
: किती आंबे आणून देशील ? काय? सगळे खाऊन टाकीन.
एकहि परत आणणार नाहीं. तुम्ही कोण मला बाजारांत धाडणार! मी
कां्ही तुमचा गडी नाहीं! |
पण या उत्तराएवजीं मीं * मला माहीत नाहीं ' इतकेंच तुटक उत्तर
केलें. मास्तरांनी तोंडाने चक् चक् करीत माझ्या बुद्धीचे कोतुक केलें.
:: अरे--एक पेसा दिलास, त्याचे चार आंबे. दुसरा दिलास, त्याचे
हे चार आंबे---किती झाल्या ह्या गोट्या १ ”
मी कांहींच उत्तर न करतां मुकाट्याने खालीं बसलो. हें जर शिक्षण
असेळ तर बार्कांचे छोक कसे शिकतात त्यांचें त्यांनाच ठाऊक, आंब्याचे
दर, पेरूचे दर माझ्या आटोक्याबाहेरचे होते. आणि अक्या वेळीं मास्तर
तर हात धुवून पाठीस लागल्याप्रमाणें करीत. मास्तर उठून उभे रहातांच
. मी पुन्हां उभा राहिलों.
“< अरे तुला बसायला काय झालं १ प्रश्नाचं उत्तर देतां आलं नाहीं तर
सबंध रात्रभर इथं रहावं लागेल अं ! बोल, ह्या किती झाल्या गोऱ्या £ ”
मुलामुलांमधील सहानुभूति माझ्या मदतीस धांवून आली.
“ सोळा म्हणून सांग---?” मला जवळच्या मुलाने तोंडीं तार ठोकली.
मीं उत्तर बरोबर दिलें पण मास्तरांना आमची करामत समजली...
मुलगा शोधून काढून मास्तरांनी त्याला बांकावर उभा रहाण्याची शिक्षा
ठोठावली, पहिल्या वेळींच शिक्षा ऐकण्याचा प्रसंग आलेला मनुष्य लाजेने
मेल्याहून मेल्यासारखा होतो, पण इतकी सोम्य शिक्षा ऐकण्याची ही पहि-
लीच वेळ असेल त्या ग्रहस्थाला काय वाटत असावे हें मला उदाहरणाने
पटले. मलाहि गुन्ह्याला हातमार लावणारा ( 390101 ) ह्या तत्त्वा-
वर बांकावर ऊभे रहाण्याची शिक्षा झाळी. माझी ही प्रथमच केरी
असल्यामुळें मी रडत रडत बांकावर खालीं मान घाळून उभा राहिलो...
"द्र फोळ आहा [ प्रकरण
क ४४४७४४४४१0 ९ तली 0५-५५ “५-०५-०८-०५/५---०६०५/-/५-०५००- ० ा---०-०---५-/७/-
“पण माझा सहाय्यकता कांहीं असा डगमगणारा, कच्च्या दिलाचा वीर
नव्हता. “ असे कित्येक वाटेला लावले आहेत मी-- म्हणून तो आम्हांस
खासर्गीत माहिती पुरबीत असे. सदरहु बाळाने, त्याच्या हिशोबाप्रमाणें
पाहिळें तर १८५० सालीं शाळेंत नांव घातलें असावे, असा साहजिकच
तक होई. दिंदुस्थानांतीलळ कोणत्याहि शहरांतील आणि खेडेगांवांतील
दाळा याच्या तडाख्यांतून सुटल्या नव्हत्या. दुपारच्या दहा मिनिटांच्या
सुद्टींत आम्ही त्यांच्या पराक्रमाचे कोतुक करीत, तोंडांत नाही तर खिशात
हात घाळून उभे रहात असूं. साहसप्रेम ( खोड्या करण्याची खुमखुमी )
हें त्याचें वैशिष्ट्य होतें. मास्तरांच्या घरची त्याळा खडानखडा माहिती
असे. कौन्सिलांत शिरून सरकारची सनदशीर पद्धतीनें अडवणूक करायची
कशी हें तत्त्व त्याला लहानपणींच पटळें असावें. मास्तरांचा मार
खायर्चा---पण सास्तरांशीं सहकारेता मात्र कायम ठेवायची. कॅटलाग-
बर पद्धतशीर रीतीनें शाई सांडून मास्तरांना दुप्पट त्रास देण्यांत त्याला
अपरिमेत आनंद होई.
आज मास्तरांनी शिक्षा सुनावतांच हा मुकाट्याने गंभीर चेहरा करून
उभा राहिला
५ ब्रांकावर उभं रहायला सांगितलं आहे तुला ! ” मास्तर ओरडून
म्हणाले.
:: तें मीं ऐकलं, मास्तर. पण--कां १ मीं काय केलं £ कशाला बांका-
बर उभा राहूं १ !? जणूं काय * अरे, जगांत न्यायच नाहीं काय £ ' अश्या
मदन तो मास्तरांना विचारीत होता.
“६ पुन्हां वर तुझी ही वटवट! मी सांगतो म्हणून उभा रहा!
.मास्तर चिठ्डन म्हणाले
५ पी काय बटबट केली १ मास्तर, मीं कांहीं केलं नाही, मी उभा
रहात नाहीं. तुम्ही मळा मारा पाहिजे तर--मी हेडमास्तरांना जाऊन
सांगेन. मी घरीं माझ्या वडिलांना सांगेन. अन् मी पुन्हां कर्धीसुद्धां शाळत
येणार नाहो. ” मास्तरांनाच उळट निकालावर निकाळ ऐकवीत स्वारी
जाग्यावर बसली.
7४/५४/४०५० /४४४शशीन
देवें] मामीचे प्रयाण ऱ्रे
नन, ०८-८८. १.८४/॥४४४०४४४॥४१/१॥//
(को्ज
“: तू उभा रहातोस कीं नाहीं रे! का मी येऊ तिथं £ ” मास्तर
शान्तपणे म्हणाले.
बराच वेळ विचार केल्यानंतर स्वारी उठून उभी राहिली. झोपेतून
उठलेल्या माणसाप्रमाणे अंग झटकून टाकळ आणि “ काय बुवा त्रास!
कांदीहि केलं नाहीं तरी म्हणे उभे रहा. ” म्हणून तोंडाने पुटपुटत एक-
दांचे रावसाहेब बांकावर उभे राहिले. पण पुन्हां काय अडलें कुणास
ठाऊक; कांदीं तरी आठवल्यासारखी समुद्रा करून तो सावकादह खालीं
उतरला,
:: मास्तर, घरांत वाडिलांनीं सांगितलं आहे कीं शाळेमध्ये पायांतल्या
णा काढूं नकोस. मला वहाणा हरवण्याची खोड आहे म्हणून त्यांनीं
मला बजावबठळेलं आहे. आणि बहाणा काढून उभं नाहीं राहिलं तर तुम्ही
रागावतां---” इतके बोलून तो मास्तरांच्या निकालाची वाट पहात राहिला.
सास्तरांनी मुकाट्याने स्थानत्याग केला आणि---!
मळा शाळेचा वीट येण्यास हें हृश्य कारणीभूत झाळें. लहान लहान
बालकांच्या स्वभावाचे ज्ञान करून घेण्याचा बिलकुल प्रयत्न न करतां
एखाद्या क्षुलकशा अपराधाकरतां बांकाखालीं मुंडकं जाईपर्यंत ठोकून
मोकळे करायचे हें शिक्षण. मास्तर हा मनुष्य आहे. इतर मनुष्यजाती-
प्रमाणे मास्तरालाही मानापमाना*ची चाड असते हें मला कबूल आहे
पण मुलाने अपमान केला काँ सूडाच्या भावनेनें प्रेरित होऊन त्याला
होता कीं नव्हतासें करून टाकणें माणुसकीला खास धरून नाहीं. या
बाबतींत मास्तरांच्या जातबिद्दळ माझे मन फारच कड्धित आहे. लहान
संलांची आवडनिवड पाहून त्यांना प्रेमानें, गोडीगुलाबीने वळवून घेऊन
आपल्या म्हणण्याप्रमाणे करण्यास लावावयाचे तें सोडून देऊन “*मरे-
नात कां कार्टी---मला काय त्यांच्याशीं करायचं आहे ही वरत्ति केव्हांहि
अनछाव्यच्च ठरेळ,. घरच्या लोकांची मुलाशी वागण्याची सवसाधारण
वृत्ति माझ्या उदाहरणावरून कळून येण्यासारखी आहे. पोरगें दिसले रे
दिसले कौं साप भेटल्याप्रमाणे काठी घेऊन धांवायचें ह्या एक पालकांचा
प्रकार आहें. नाहीं तर दुसरा बन्याच्या पालकांचा. पोर म्हणजे थोरांहून
छे फोल आद्या [ प्रकरण
ह ४०४०४४९७४० “०५-०७ ४०५५५५५०९० ४८५००५० ४-५०५-५-५०४- ८2
थोर---तो करील ते प्रमाण. “मला च्यांगला शडा डे कीं ग? ही भाषा
बन्याच्या तोंडून मीं हजारों वेळां ऐकली असेल, या पाद्री पद्धतीच्या
भाषेचे त्याच्या मातापितरांना कोतुक वाटत असेळ पण मला राग येई.
घरीं ही मुलांची दशा--आणि शाळेंत ती दशा !
त्या मुलाचे होत असलेले हाळ पाहून माझ्या अंगाला दरदरून घाम
सुटला. माझ्या पायांवर मळा 'घडपर्णे उभेंसुद्धां रहातां येईना. मास्तरांची
दहशत मनांत नसती तर मी सपशेळ भुईवर पाळथा पडून मोठमोठ्याने
रडलो असतो. आतां ह्याचा परिणाम काय होणार हें कांही मला नीटसे
समजेना. एक वेडा विचार डोक्यांत येऊन गेला कीं मास्तर त्या मुलाला
ठार मारतील का £! अन् मग मी काय करूं? माझ्या जिवांत जीव आला.
मास्तरांचा विचार त्याला ठार मारण्याचा नव्हतास दिसले. मास्तरांनी
आपल्या अपमानाचे उद्धे काढण्याचे समाधान करून घेतलें खरे, पण
माझ्या हृदयाळा केवढी थोरली जखम केली होती त्याची त्यांना कल्पना
येणें राकय नाहीं. माणुसकी माणुसकी म्हणून आपण गप्पा मारतो, उदार
हृदयाची थोरवी गातों, प्रेमाच्या आणि शान्तीच्या लंब्या लंब्या गप्पा
मारतो---पण थोडेंसें मनाविरुद्ध झाळें कीं एकमेकांच्या नरडीचा घोट
घ्रेण्याकरितां एखाद्या रानटी, कर जनावराप्रमाणें एकमेकांवर तुटून पडतों
प्रसगी मनुष्य किती कठोर अंतःकरणाचा, दगडासारख्या वृत्तीचा होतो हे
मला कळून आलें. त्या मुलाची चूक माझ्या दृष्टीसमोर होती, पण शिक्षेचे
रूप इतकें भयंकर होतें काँ त्या चु्कचेिं मला कांहींच वाटलें नाहीं. मनां-
तल्या मनांत मी मास्तरांना राच समजूं लागलों. मास्तरांनी आज या
मुलाचा कांटा काढला, उद्यां आपल्यावर तीच पाळी कशावरून येणार
नाहीं, या विचाराने मला सतावून सोडलें. माणसाच्या माणुसकीवरचा
माझा विश्वास पार उडाला.
शाळा सुटण्याच्या सुमारास मी त्या मुलाकडे पाहिलें, तों मला आश्च-
येच वाटलें---मास्तरांशीं गप्पा मारण्यांत तो चूर होता ! दोन तासांपूर्वी
अगदीं जिवावर उठलेल्या कसाबाप्रमाणे कृती करणाऱ्या मास्तराशी हा
इतकम सलोख्याने बोलतो तरी कसा हें एक मला गूढच होतें.
६] मामाच प्रयाण द
त्यांचे बोलणें संपल्यानंतर मी त्या मुलाच्या जवळ जाऊन उभा राहिलो.
अः ! त्यांत काय आहे! मास्तरांनी मलांना मारायचं नाहीं तर
करायच तरी काय £ ” ह्या शब्दांनी त्याने माझी बोळवण केली. मनध्य-
जातीच्या विचित्र स्वभावाचे आश्चयं करीत मी घरचा रस्ता धरला
घरी गेल्यावर पहिळी बाता कानीं पडल्याबरोबर मळा कसेसेच झालें.
“* अहो सदुभाऊ, आम्ही आपल्या घरीं जाणार उद्या. काय करतां ९
तुम्हांला आमचा कटाळा आला. आम्ही पुण्याला आलो तुमच्याकरितां
अन् तुम्ही आपले आमचा त्रास नको म्हणून शाळेंत जाऊन बसायला
लागलांत. आतां तुम्ही हाताळा घरून बाहेर काढण्यापेक्षा आपण होऊनच
बाहेरचा रस्ता वरावा हें चांगलं.” म्हणून शान्तामामी हृंसत हंसत म्हणाली.
पण मामी, तू आणखी रहाण्याचे कबूल केलंस तर मी उद्चां-ौृ
पासून शाळत जाणार नाही. मी म्हणाला
मग काय घरीं बसून भाकऱ्या भाजणार ! एखाद्या नकऱ्या साळ-
इंप्रमाणं पहांटे उठून केरपोतेरं करणार १ ? |
मीं कांहींच उत्तर केलें नाहीं. शान्तामामी होती तोंपर्यंत मला कांही:
तरी करमणूक होती. निदान शान्तामामीकरितां म्हणन मी शाळा सटल्या-
बरोबर तडक घरीं येत असें. पण उद्यां शान्तामामी मुंबईला निघून गेल्या-:
वर मी काय करणार १ ' मामी---मामी) करून तिच्याशी इकडच्या तिक-
डच्या गोष्टी बोलत मी झोंप आली म्हणजे तसाच तिच्या बाजेवर निजत
असे. उद्यांपासून बाबांचे सगळें उरकेपर्येत मळा दिव्याशींच पेंगत वसावे.
गणार, नाही तर जामनीवरच पडावे लागणार. शान्तामामी होती म्हणून
मळा बराचसा मार चुकवतां येत असे. पूर्वीच्या काळीं मराठे सरदार
ज्याप्रमाणे किल्ल्याभोवती उच उच तट बांधून आपल्या सुरक्षिततेची तयारी
करीत त्याप्रमाणे मी शान्तामामीचा त्या तटाप्रमाणें उपयोग करीत असें
बायकांच्या पाठीमार्गे दडण्याची कल्पना कांहींजणांना पटणार नाहीं
मी जाणून आहे; पण आयुष्यामध्ये कांहीं वेळा तरी अज्ञा येतात की त्या
वेळीं स्री हें एक अमूल्य शस्त्र वाटते. निदान मळा बाटतें, आपल्याला
ष् न 9
“ ४१ ४११४४0 00 शशी शीण ही काक,
दर: फोल आज्या [ प्रकरण
४-५ ८७ ४ *-- "४०४७ ४८ ४१५८ ८९0 ०१५० ८४५८४८० ५-५००/४४००7५४५४४॥४०४४५४५४४श ४४४४५८०९७४ ०४७ ४४0 ४८ हो” कपट उ४2०९ध्टटी२ट2४टशीशेश शश १४४४४ ४४४४४४ शीण
नको असलेल्या मित्रांना न भेटतां परत धाडायला स्त्री हेएक अजब अस्तर
आहे हें कोणीहि कबूल करील.
सांगायचा मुद्दा हा कीं, शान्तामामी मुंबईला निघून गेल्यावर मी आय-
ताच दातूंच्या हाती सांपडणार होतो. इतर मुलांना आईच्या पाठीमागें
दडण्याची सोय असते. पण माझ्या बाबतींत आईच्या पाठीमार्गे दडणे
आणि एखाद्या भुकेळेल्या बाघापाठीमार्गे दडणें यांत फारशी तफावत नव्हती.
शान्तामामीनें माझा विचार ताडलळा असाबा. मला प्रेमाने जवळ ओढून
घ्रेत ती म्हणाली,
“£ सदू , तुझा माझा फारसा संबंध नसतांना देवानं तुला माझ्यावर माया
करायला शिकवलं. त्याच देवानं मला तुला जीव कीं प्राण करायला शिक-
बलं. मी आतां जातें म्हणतांच तुळा वाईट वाटायला लागलं---अन् मला-
सुद्धां बघ कसं पोटांत तोडल्याप्रमाण होतं आहे. पण ह्या गोष्टी आपल्या
हातच्या का अहित ! पुष्कळ तुला न् मला वाटतं, पण उपयोग काय ! देव
ठेवीळ तसं नको का रहायला १ वेड्यासारखं रडून काय होणार १ मी
लोकर परत येईन. तुझ्यासाठी म्हणून तरी माझा सगळा जीव इकडे लागून
राहील, जशी मला सुलोचना, तसाच तूहि मला आहेस. पुढल्या
खेपेला मी आलें म्हणजे मग तूं मोठा होशील---अगदीं मला ओळखूं-
सुद्धां यायचा नाहींस. अन् मग तू इंग्रजींत माझ्याशी बोळू लागशील. पण
मला कुठं इंग्रजी येत आहे ! माझ्याशी तरी तू आपला मराठीत बोलशील
1! केव्हांहि माझ्याशी बोलायचे, आपल्या आवडत्या मामीशीं दोन गोष्टी
करायच्या ते अगदीं झुद्ध मराठी भाषेंतच बोलायला नको का! पूस
ते डोळे--नाहीं तर मी रागवेन हं---”म्हणून म्हणत श्ान्तामामीनें पद-
राने माझे डोळे पुसले आणि त्याच पदराने स्वतःचेहि डोळे पुसले. माझ्या
रडण्याने शान्तामामीला वाईट वाटत असावें व म्हणून तीहि रडत असावी,
ह्या विचाराने मीं तोंड दाबून धरलें तरी हृदयानें मोकळे करून दिलेल्या
वाटेला ही अडवणूक कशी बांधू शकणार! मी शान्तामामीच्या मांडीवर
डोकें ठेवून मुक्तकंठाने रडूं लागलों
एरवी जर शान्तामामीनें मला तसें धरून ठेवलें असतें तर मी तिचा
व्वॅ] मामीचे प्रयाण द्ऊ
निषेध केला असता. पण आज शान्तामामीनें माझे डोकें दोन हातांनी
घरून माझ्या गालांवरचे अश्रू आपल्या गालांवर ओढून घेतले तरी मी
बोललो नाहीं.
“ सदू, तूं लहान होतास-तुला समजत नव्हतं त्या वेळेस, मला कित्ती
वाटत होतं कीं तं माझ्याजवळ येऊन असं मला धरून बसावेस, पण त्या
वेळीं तुला माझा रागच येत असे; मी जवळ आलें कीं तू एकदम रडायला
लागत असस, पण आतां तुला समजायला लागल अन---?” म्हणून अ्घे-
वट पुटपुटत तिने पुन्हां माझ्या डोक्यावर आपलें डोके टेकविले. इतक्या
हानप्णी मला शान्तामामीच्या ख्पाची कल्पना असणें मुळींच शक्य
नव्हते. तरी पण तिच्याविषयी एकंदर ग्रह माझा फार चांगला होता हें मला
नक्की आठवते. आईच्या तोंडापेक्षां ज्ञान्तामामीच्या तोंडाचे मला त्या
वेळीसुद्धा कौतुक वाटे हें अजून मला आठवते आहे. अर्थात् जास्ती
मला वाटण्याचें कारण शान्तामामीर्चा गोड स्वभाव हेंच होय. मी तसाच
किती वेळ तेथें होतो. मला आठवत नाहीं.
£ ह कोण १ सदू का! बाई ! दाथ झाली ह्याच्या नादीपणापुढं, कोट-
टोपीसुध्दां काढून ठेवण्याचं याला सुचल नाहीं वाटतं ! अग, कसलं आलं
आहे १ नादी आहे तो. एक तर एकच धरून बसतो. जा रे बाहेर; कपडे-
बिपडे तसेच घालून मिरवायला तूं काय नवरदेव आहेस का!” म्हणून
म्हणत आईने मला बाहेर ढकलले. मी बाहेर बसलेल्या मामांच्याकडे
पाहिलेंसुद्धां नाही. |
जरा वेळाने मामी बाहेर आली. मामांनी सामानाकडे बोट दाखविले
:६ म्हणजे १ इतका वेळ बसायचचं तें भरून नसतं का झाल सामान
मामी म्हणाली
“< सामान वाहाण्याचं काम माझं आहे; भरण्याचं नाहीं. तें तू करणार,
जेणो काम तेनों थाय, बिजा करेसो गोता खाय ! मी भरलं सामान,
धरून चल कीं मीं माझ्या मनाप्रमाणं भरलं सामान. अन् तुझ्या मनाचची
काय वाट? सामानाप्रमाणं तुझं मनहि मला दाबून ठेवतां आल असत
तर गोष्ट निराळी--”
"> 7४४४-८५ ४५-०० “४५/९४/४०१५
दट फोळ आहक्या [ प्रकरण
“ अगदीं खरंच वाटेल एखाद्याला ! नाहीं तरी पुरुषांना सामानाच्या
बांधाबांधींतळ कांही कळत नाहीं हें मात्र कबूल करावं ठागेळ---?” मामी
टंकेंत सामान भरीत म्हणाली.
““ त्याचं असं आहे---पुरुषांना संवय नसते. नवऱ्याला बांधून टाक-
ण्याची बायकांना नेहमींच संवय असल्यासुळ--अहो,जिथं सजीव पदार्थाला
बांधून टाकण्याची तयारी तिथ निर्जीव पदाथीना कोण विचारतो? थांब, बोलूं
नकोस. कळलं मला. माझ्या जिभेवर ब्रृहस्पति बसला आहे हें मी पुष्क-
ळदां ऐकलेलं आहे. आतां नवीन एखादा अह जागा. झाला असेल तर
बोल---” म्हणून म्हणत मामांनीं सिगारेट बाहेर काढली.
“८ तो पांढरा ग्रह आहे कीं जागा झालेला, आणखी नवीन कश्याला १?
मामी जरा रागाने म्हणाली. |
“। ग्रह म्हणून तूं कितीहि टिंगल केलीस तरी तुळा त्याची काय चब?
रागावू नकोस, घर माझ्या बहिर्णांचं आहे. ह्या घरांत मी काय वाटेल ते
बोळेन. तुझ्या माहेरी तुझे कायदे. माझ्या माहेरी माझे कायदे. याला
तूं अह म्हणतेस ! ऐक. ?” मामांनी घसा साफ करून व्याख्यानाची पूर्व-
तयारी केली.
“* मी कांहीं म्हणत नाहीं, अन् कांही ऐकत नाहीं. पण हा थिछरपणा
जरा सोडळा तर बरं नाहीं का होणार! ”
“ झरे हो! आतां मी मोठा झालों नाहीं का ! खरंच, विसरलोच
को! 'चांगळ बजावून सांग मला काँ, एका पोरीचे बाप आतां आहांत
तुम्ही---निदान पोरीकडे पाहून तरी---?” मामा हंसत म्हणाले.
“। इव्ह ! काय हें कांहींच्याबाहींच बोलणं ! हें असं बोलून मिळतं तरी
काय १ ” मामी म्हणाली. |
“ तुझी पसंति मिळते हें काय कमी आहे ! बोलूं नको---बोठळूं नको.
माझं ऐक. आतां पूर्वीचे दिवस गेले. त्या वेळीं पुरुषांनी एखादा अर्छील
शब्द उच्वारळा कीं बायका लगेचच एक फेरी तुळशीला जास्त घालीत
असत. अलीकडच्या मुलींना अरोळ आवडू लागलं आहे. मी ही पदरची
गोष्ट सांगत नाहीं. तुम्ही आणखी कितीहि घाबरल्याचं सोंग आंणलंत
६वं] मामाच प्रयाण टप
तरी, खरं सांगा, तुम्हाला मनापासून हें पटतं कीं नाहीं १! तूं कबूल
करणार नाहींस हे मी आधींच सांगती--?/ मामा म्हणाले
:: मळा मदत करायची आहे कीं नाही ! मला हें व्याख्यान नको.
मामी मुकाट्याने म्हणाली
“ हातभार लावायला माझे हात गुंतलेले आहेत म्हणन मी हाताला
हात लावण्याच्या ऐवर्जी हाताळा--?”” मामा अधेवट्च वाक्य ठेवून मामी-
कडे बारक्या नजरेने पाहूं लागले. मामीने चटकन् कानांत बोटें घातली.
“: आतां माच अति झाल. माती करण्याची इच्छा नसेल तर कुठं तरी
बाहेर जाऊन याव. मी तोंपर्यंत मला काय करायचं ते करतें--
मामी म्हणाली.
““ हा सिगारेटचा फायदा बघ. पुरूषांना बायकांनी अशीं “नाहीं मी
बोळत---"चीं फर्मानं सोडलीं असतां ग्रहसोख्याची थोडीबहुत तरी कल्पना
आणून देण्यास ही बली फार उपयोगी पडते. जगांतील अरह्मचारी लोकांची
ही कायद्यांच्या कचाट्यापलीकडीळ सखी आहे. आणि म्हणून कालेजां-
तल्या मुलांना हिच्याबांचून करमत नाहीं. “ एक सिंगल चहा आणि वर
पिवळा हत्ती ) हें तर कोणाहि मोटारहांक्याचं जरीदवाक्यन्य असतं. इंग्लेंड-
मधल्या एका उदारद्दृदयी तरुगाने हिला दक्षिण अमेरिकेच्या पंडलांतून
बर काढल. इंग्लंडळा आणून तिला * मिणमिण? ( मडमीणचा अपभ्रश )
करून सोडलं. ग्लडस्टनबरोबर तिनं राजकारणामध्ये लडबुड केली.
टेनिसनला ' इन् मेमोरिअम्' लिहितांना हिन मदत केली. आजपर्यंत
किती तरी लोकांना तिन नुसत झुलवत ठेवलं आहे. हिच्याकडे नुसतं
पाहिलं कीं मन एकाग्र होतं---तुझ्याकडे पाहिळं कीं मन व्यग्न होतं. हिच्या-
कडे पाहिलं को बहात्तर जन्मांपूर्वीचा इतिहास डोळ्यांपुढे उभा रहातो;
पण तुझ्याकडे पाहिलं कीं .मी आत्तां सांगितलेली गोष्ट विसरून जातो.
आतां तू जा म्हणून सांगितलंस ना! बघमी विसरलो कींनाहींते. तें
असं होतंच. तुला वाटतं मी उगीच कांहीं तरी तोंडदेखलं बोलतो, पण आतां
देखलं तोंड---आली भोंड व्हायला मी कांही स्त्रीदाश्षिण्याच्या कल्पनेने
मारून गेळेला आजकालचा . गुंड तरुण नाहीं. बरं जातो मी. तू नको
७८ फोल आजक्शा [ प्रकरण
अकल पलक ४ ४४४४0११0११ ४४४४४१५ : ५०-५६ ८५५ “४४४४४४४ 7५०५५ 02 शट ा्द्कककदककलकळककककके- हट ४४
उठू. हो, पण मुद्दा राहिलाच. हे राजेश्री मघांपासून तोंड खेटर मारल्या-
सारखं करून इथं उभे आहेत. यांना काय कोणत्या तरुणीनं गगनींचे तारे
मोजायला लावलं वाटतं १ कायरे सदू, तुला मी इतका वेळ काय काय
बोललो तें समजलं नाहीं ना ! नाहींतर कर लेका माझी नक्कल वडलांच्या
समोर. बाकी हे ज्ञान त्यांच्यापासूनच आम्हांला मिळालं म्हणा. एवढंच
को आमची आवृत्ति जरा सुधारून आर्ट-पेपरबर काढलेली आहे.”
““ आपल्याला वाटतं खरं, पण मुळं फार चाणाक्ष असतात हो--?”
मामी म्हणाली. ।
“ असतील. कांही आम्हांला फांशीं तर देणार नाहींत. अग, सगळीच
मुलं ल्हानपणीं चाणाक्ष असतात. पण बायका आल्या म्हणजेच काय ते
तीं एकाक्ष बनतात. मग त्यांना सबंध विश्वाची काळजी नसते. प्रेम हाच
त्यांचा परमेश्वर. आणखी तुळा काय काय माहिती सांगू ! कांहीं नको १
बघ ! मग मला शिव्या देण्यांत कांहीं अर्थ नाहीं. मग मी मेल्यासारखा
थंड होईन--? मामा म्हणाले.
““ इडापिडा टळो. जा तुम्ही एकदांचे इथून. पण जरा सला ही टुंक
उन्चळू लागायची.?? मामी म्हणाली.
“ आतां कां! आतां दाम दिला तर काम इल्ला ! ” मामा बाहेर
जाण्याच्या तयारीने उठले. मार्मीनं एकवार हंसून मामांच्याकडे पाहिलें,
आणि स्वतः ओंठ घट्ट आंबळून, मोठ्या कष्टाने ती टूंक उचळून बाजूस
ठेवली. . शिक्रा
“कां ! बायकांनींहि कांहीं हातांत बांगड्या---” म्हणून मामी पुढे
कांही तरी म्हणणार होती, पण तिळा आपली चूक कळून आली.
“ बांगड्या हा अलंकार अबलांचचाच असतो. नाहीं म्हणण्यांत काय
इंशील आहे ! ” म्हणून हंसत मामा बाहेर निघून गेले.
दुसर्या दिवशीं सकाळच्या एक्सप्रेसने मामी जाणार होती. मी रात्रभर
तिच्या उशाशी निजून राहिलो होतों. मामीने जातांना मला बऱ्याच कस्त
दिल्या. पण मला तिच्यापासून कांहीं नको होतें. सुलोचनाला एक नवीन
फ्रॉक वगैरे जिनसा आईने दिळेल्या पाहून मळा बरोबर नेऊन सुलो-
६वॅं] मामीचे प्रयाण झर
४० ४५४५४५५ ५०४५५१४ ४५४५५७४५४५ ४०००४००४४५ ४० 2५८ बे <- > -_ २६/८१/५५८५ -“-
र काब
चचनाला आईजवळ ठेवायला काय हरकत आहे म्हणून मीं मामांना विचा-
रले. मामांनी सुकाट्यांन माझ्या डोक्यावर हात ठेवला. टांगा आल्यावर
तर मळा जास्तच उबळून आलें. रडायचं नाहीं हं' म्हणून शान्ता-
मामीनें मला बजावून ठेवलें होते म्हणून मी इतका वेळ अगदीं कांही एक
न बोलतां स्तब्ध होतो.
: वरं आहे. रघुनाथ, गेल्यावर पत्र वगेरे घाड हं. नाहीं तर गेलास
एकदां को तिकडचाच होतोस. तसं करू नकोस. वहिनीला फारसं पाज्यांत
जाऊं देऊ नकोस---अन् वाऱ्यांत हिंड्ट देऊं नकोस.” आई म्हणाली
“: ताई, अग सुंबईला पाणी आणि वारा या गोष्टी उभ्या जन्मांत
सांपडायच्या नाहींत. त्याची काळजी वहायला आमच्या शहराचे अनुभव-
शीर वृद्ध ग्रह्स्थ समथे आहेत. आमच्या मुंबईला कावळ्यांनासुद्धा मदिना
महिना आंघोळीला पाणी मिळत नाहीं ---आतां त्रासून त्रासून पोरीच्या
डोळ्यांना पाणी आणलंन् ' हिने तर माझा इलाजच नाहीं. ” म्हणून
मामांनी हलकेच मामीकडे पाहिलें. मार्मीनीं डोळ्यांनींच मासांना ' आतां
शहाणपण बस्स् झालं? या अथाचा इद्षारा दिळा, बाबा डोक्याळा टोपी
ठेवून टांगेबाल्याशीं हुजत घालीत उभे होते. एक आण्याच्या मतभेदा-
करतां बावा तीनतानदां '" मीहि पुण्यांतळाच आहें म्हणून त्या टांगे-
वाल्याला हइडसून खडसून सांगत होते. मार्मीनी आईला नमस्कार केला,
बाबांना नमस्कार केला, आणि माझ्याकडे पाहून “येतें ह, सदू ” म्हणून
म्हणत सुलोचनेळा उचचळलें. मार्मीनीं त्या वेळीं दिलेले दोन सपये
अजून माझ्याजवळ आहित. मामीचा टांगा हालतांच मी आपल्या हृदया-
बरर्चा बंधारा बाजूस केला.
१-२ शा१श्श प्ली भटा पाशी ला
प्रकरण ७ वें
श.--पाााा्ाययााााळ क
ह बे
शिक्षणाचा वरी !
कााणतलाहा पारस्थतीत मनाचा समतोलपणा कायम ठेवण्याची शक्ति
ड्या अगांत नव्हती म्हणूनच मला अतिशय त्रास होत असे
आन्तामामी रेली त्या दिवशीं आसजनांचा वियोग म्हणजे काय कठीण
पसग असता ह मळा समजलें, आवडत्या माणसांनी एकाएकीं सोडन
जाण किवा. चासदायक असते हे मला त्या दिवशीं पटले. मला कांही
सुचेना रूचेना. कांहींहि पटेना. शञान्तामामी मला टाकून कां गेली
हा पक्ष मी विचारीत होतो. पण माझ्या प्रश्नाला उत्तर कोण देणार १
आईन माझी पुष्कळ समजूत घालण्याचा प्रयत्न केला. बाबांनीं माझ्याकडे
थोडेसे आश्चर्याने पाहिले |
क] ८ ह्याला जायचं होतं का काय तिच्यावरोबर ! ” म्हणून बाबांनीं
आईला विनचारळे.
“ माहिती आहे पुळका मामीचा. एक तर एकच नाद. गप बसरे.
गोडीने सांगितलं, लोभानं सांगितलं तरी याचं आपलं सोकाड पसर-
लेळंच आहे. आम्ही कोण तुला मारायला वसलोत का इथे १ आई ं-
बापाऱची माया नको. मामीनं करून ठेवला आहे लाडोबा. थांब, तुझं बरेच
दिवसांच ठुवळ आहे. एकदां तुझ्याकडे मला पाहिलंच पाहिजे. त्याशिवाय
तू कुठला वठणीवर वायला १ ” म्हणून म्हणत आईने मळा घरांत ढक-
ढल, आणि वठणीवर आणण्याची पूर्वतयारी म्हणनऱ्च कीं काय मोठ्या
दरबाजाला दणूदिशीं लाथेने तोंड मिटबायला लावले, तरी पण बाबांना
माझ्या या कृतीचा थोडाबद्दुत सुगावा लागळा असावा हें त्यांच्या वारंवार
माझ्याकडे बघण्यानें स्पष्ट दिसत होतें. एखाद्याच्यावर इतकी माया दाख-
विण्याजोगा मनुष्यपणा माझ्या अंगांत होता याचें त्यांना राहन राहून आश्चये
वाटत असावे. * कदाचित् भास असावा ' अद्षीहि त्यांना शोका आली
शिक्षणाचा वैरी ! ७३
श:५-५५॥५-५-०८/ ६-८. लाी- गटपाशाश४० 0 000022१“ - 20 ८2202“... "2५५ ४४४१ 0७७ धक कसकशी टप्लालाधटपट 0 शट पाप. 5: ५ ४१-०४ २ ८८ 2 ९० ४-० ०
असावी. कारण त्यांनीं मला उद्दे्चून म्हटलें, “ अरे, मुंबईला काय आणखी
जास्ती आहे १ इथं तुला बन्या खेळायला आहे. शाळेंत जावं, बन्याशी
खेळावे, खावं, प्यावं, मोज करावी. मुंबईला काय करायचं आहे जाऊन१ ?
मी रडत रडत कसाबसा म्हणालो, *“' मला मामीकडे जायच आहे.
मला मामी पाहिजे.
आईने रागाने माझ्याकडे पाहिलें. पण बाबा जास्तच घोटाळ्यांत
पडल्यासारखे दिसले. बराच वेळ विचार केल्यानंतर पुन्हां ते पूर्वपदावर
गे. “' त्याला घरांत घेऊन जा. मामीकडे जायचं आहे! आज तूं रड
खरां. ना चामडी लळोळवीन तर---” म्हणून आपल्याशीच पुटपुटत बाबा
घरांत निघून गेले.
बाबांच्या आणि आईच्या धघमकावण्यांना धान्यावर बसवून मी त्या
दिवर्शी मनसोक्त रडून घेतलें. मामीनें दिळेल्या वस्तु पाहिल्या कीं मला पुन्हां
आठवण होई. आणि आठवणीचा आवेश ओसरेपर्यंत मळा रडण्याशिवाय
दुसर गत्यतरर्च नव्हतें. त्या दिवशीं मी शाळेंतसुद्धां गेलों नाहीं.
अशक्य वाटणारी गोष्ट कांहीं काळानें शक्य वाटूं लागते. दिवसामागून
दिवस जाऊ लागले, त्याप्रमाणें मळा हळूहळू विसर पडूं लागला.
शेवटीं एक दिवस असा उगवला, कीं त्या दिवशीं मार्झ मलाच हंसू येऊ
लागलें. श्यान्तामामीच्या आणि माझ्या जिवाभावाच्या खेहाबद्दळ मी इंसत
नव्हतो. मला हंसू आले तें माझ्या वर्तेणुकीबद्दळ. शान्तामामी गेली म्हणजे
कांहीं पार, अगदीं लांब लांब थोडीच गेली होती १ मुंबईला तर गेली
होती. अन् पुन्हां कधीं परत येणार नाहीं असें थोडेच होतें १ मग त्यांत
इतका टाहो पिटण्याजोगें काय होते १ या रीतीनें मी आपल्या मनाची
समजूत करू शकलो. आणि मधून मधून मामांच्या पत्राबरोबर श्ान्तामामी
मुद्दाम माझ्याकरतां अंकालिपींतल्या अक्षराएवढें अक्षर काढून माझी
चौकशी करीत होतीच.
मास्तरांच्या कृपादष्टीमुळें म्हणा अगर माझ्या हुषारीमुळें म्हणा मी
ळवकरच “* दसरा उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला---? इत्यादि
अर्थाचा समाचार घेऊं लागलों. मला प्रथम हंसूंच आलें. मी जर बाबांना
७98 फोळ आशा [ प्रकरण
२४०४२५४०४५ ९-० ०८९ ४४५० ४०४७ ४१-४४
धट 0 7८70६. “५-7 ८.८५“ उ
उद्देद्षून ' बाप? म्हणालो असतों तर चाललें असतें का? आणि पुस्तकांतून
तर * मोख्व्चा बाप ” उद्धारायला मागेपुढे पाहिलें नव्हते. भाषा-विषयाच्या
बाबतीत माझे फारसें नडत नसे. उलट एखादे वेळेस वाटे कीं, हा असाच
अभ्यास शेबटपर्येत असेळ तर मग मी उद्यां भराभर सगळ्या परीक्षा
पास होईन. पण माझी नांगी तोडायला दुसरे वीर समर्थ होते. आंबे;
पेरू वगेरे संतसजन रुचीला मोठे गोड, पण प्रत्येकाच्या अंगांत कांही ना
कांही तरी खोड. कधींहि म्हणून फुकटाची बात नाहीं. जगांतलीं अते
जमवायला शिते सांडावी लागतात तेंच खरे. मत्यक्ष व्यवहारांत
आंब्याच्या खरेदी-विक्रीपार्यी नाण्याचा झंकार होत नसेळ तितका आम्हां
लहान मुलांच्या कोवळ्या मेंदूवर होत असतो. घरांत बाबांनीं मला
पेशाची कोथिंबीर आणण्यास सांगण्याइतका कधींच विश्वास ठेवला नव्हता.
पण मास्तर मला खुद्याळ आठदहा आण्यांपर्येत आंबे आणण्यास सांगत
होते. एखादे वेळीं जीव त्रासला म्हणजे वाटे, कीं ह्या हिशोबाच्या कट-
कटीपेक्षां जगामध्ये फळझाडेच उगवली नसती तर £ पण मग आंबा
खायला फार चांगळा लागतो, हा विचार मनांत येतांच पूर्वीचा भयंकर
विचार पळून जाई. आंकड्यांची मानमोडी टाळायला दुसरी तोड नव्हती.
हिशोबांची पाळी आली कीं मी हात जोडून स्वस्थ बसत असं
याच सुमारास शान्तामामीचें पत्र आलें. बन्याच्या मदतीनें मी तें सब
वाचून टाकले.
ट्ट
सदू यास,
तूं पास झालास हें मळा कळलं. मला फार फार आनद झाला,
तूं परीक्षा पास झालास कीं मळा कोण आनेंद वाटतो म्हणून
सांगू! असाच शिकलास कीं मला आनेंद वाटेळ. मला नुझी
फार आठवण होते. आपली छोटी “सू?” आतां उभी रहाते.
परबां ती भिंतीला धरून बराच वेळ उभी होती. ' सू "ठा नवीन
बूट आणणार आहे. तुला काय आणूं £ तूं लिहीत कां नाहींस!
मी हसेन होय! कधींच नाहीं. तुला येईल तसं लिही. मसी कधीहि
७्व्ृ] ' [दोाक्णणाचा वेरी ७७
४-० ५-४.” “० ५ ४४०५ ५७ ४८४० ४” क जाकी शनाथ टन ब्र 7
हसणार नाहीं. बघ, तुला आज समजेल असंच मी लिहिल आह
विसरू नक्रोस, तुला काय हवं ते कळीव.
तुझी;
शान्तामामी *
पत्र अगदींच सोप्या भाषेंत लिहिलें होतें तरी दोन भाषा-शास्त्रज्ञांची
डोकीं फुटण्याच्या बेतांत आलीं. लहान मुलांना अनुस्वाराचे मोठें कोडें
पडत असतें. लहानपणीं अनुच्चारित अनुस्वार तर राहिलेच बाजूला, पण
उच्चारित अनुस्वारसुद्धा देशोधडीला लावण्यांत माझा हातखंडा होता.
लहान सलांच्या पद्धतीवर जर मराठी भाषा लिहिळी गेळी तर काय काय
अनथे ओढवतील हरी जाणे. कदाचित् एखादी निराळीच भाषा निर्माण
करण्याचे श्रेय पदरांत पडेळ., शान्तामामीच्या पत्राळा उत्तर भाडण्याच
माझ्या मनांत होतें. पण बाबांच्या दृष्टीला ती गोष्ट इष्ट वाटेळ काँ नाही
हा प्रश्नच होता. पुन्हां पत्र लिहिण्याचे काम आति क्िष्ट. हें सर्व डोळ्यां-
पुढें उभे रहातांच मीं तों नादच सोडून दिला
अखेर शाळेच्या जाचाला माझा जीव अगदीं कांचून गेल्यासारखा
झाला. शान्तामामीने जरी मळा “ असाच शीक म्हणून सल्ला दिला
होता तरी तिर्चा फेसल्ल़ा मला कांही केल्या पटेना. मी जो जो विचार
करूं लागलो तों तों मळा शाळेचे हिडिस स्वरूप जास्तच भेसूर दिसूं
लागलें. मनाची खळबळ ओकून टाकण्यास बन्याशिवाय दुसरें कोणीच
नव्हते. आणि बन्या शाळा या संस्थेचा पक्का हाडवेरी. बन्याने आणि मीं
पुष्कळ विचार केला. विकारवश बन्या बोलण्याच्या भरांत काय लागेल तें
बडबडत असे---
“: सगळ्या शाळा मोडून टाकाव्यात; आणि त्या जागेवर सुलांना
- भोंबरे खेळायची परवानगी द्यावी, मुलांना शाळेंत घाळून त्यांना छड्या
' मारणें पाप आहे. आई म्हणते, मी लहान आहे म्हणून देवाचा अंश आहे.
लहान सुलं देव असतात तर मग देवांना मारणं. चांगलं का! सटू, मी
तुळा सांगतो, एके दिवशीं आपण सगळ्या मुलांनी एकजूट करावी आणि
शाळेतच जाऊं नये. अकरा वाजतां मास्तर येतील. मुलं कुठं आहेत!
बक
/डीी
फोळ आजा [ प्रकरण
वटी लघटशाप्टाच
अंद्यी जिरेल कीं नाहीं संगळ्या मास्तरांची. मारायळा पाहिजे काय १”
बन्या प्रसंगी दांडगा वक्ता होता हें सांगावयाळा नकोच. न कळत सत्या-
अहाची तत्वे बन्याच्या अंतःकरणांत मिनलीं होतीं. त्याच्या सूचना होत्या
परिणामकारक, पण त्या अमलांत आणणार कोण हाच प्रश्न होता. सगळी
मुले एकदम गेरहदजर रहाणार कशीं ? त्यांच्यांत मास्तरांची कांदीं तरी सुलें
असणारच. त्यांना कोण वळवणार? तें शक्यच नव्हते.
“ बन्या, सळा झाळेचा अगदी कंटाळा आला आहे.'' मीं सपक्षल
कबुली जवाव लिहून दिला.
“: मळा वाटलंच होतं. म्हणूनच मी तुला पहिल्यापासून सांगत होतो
की नशिबानं तुझ्यापासून हे शाळेचे संकट दूर आहे. तूं गडबड करू
नकोस. पण माझा तुला विश्वास आला नाहीं. मोठ्या लोकांची ही नेहमीं"
चीनच तऱ्हा आहे. गोड गोड बोळून मुलांना ते फसवतात; शाळेत अडक-
वतात अन् आपण बाजूला होतात. मीं तला आधीं सांगितलं होतं. आर्धी
विचार केला नाहीं म्हणजे असा घोंटाळा होतो.” वन्या म्हणाला.
वन्याच्या सर्वज्ञानीपणाचें मला कोतुक वाटळें. पण आतां काय उपयोग!
“८ बन्या, उद्यां आपण शाळेंत गेलों नाहीं तर १ ” मी थोडासा विचार
करून म्हणालो.
__ “ माही गेलो तर तुझे वाबा तुला अन् माझे बाबा मळा विटीमप्रमाणं
गशाळेपर्येत कोळवीत नेतीळ.?' बन्या म्हणाला.
“: पूण घरांत बसावचंच नाहीं मुळी--” सी थोड्याशा कांपर्या
आवाजाने म्हणालो, वन्यांने माझ्याकडे डोळे फाडून पाहिळें. मी त्याच्या
दृष्टीला दृष्टि न मिडवतां दुसरीकडेच पहात खालच्या मानेनें म्हणालो.
:: उद्या शनिवार आहे. सकाळीं शाळेंत जावे लागणार ! आपण
शाळेच्या वेळेला म्हणून निघू---अन्---” मी थांबलो. वन्या माझ्याकडे
सारखा टक लावून पहात होता. त्याच्याहि डोक्यांत तेच विचार धोळत
असावे,
“८ अनू पाटीदसरान्ची काय वाट”
यन्याची दांका साधार होती. मी विचारांत पडलो.
ववा €" र
वें! शिक्षणाचा वेरी ७
2४०0 पना १-४ १४४ ४. 2५-7५”: आ : . शा 2 तोटी २. *-४०/८/ २ 0-2 1 - ४ २. लाभ २.६ »५८/५./५./४६/४/५- . “नट
“ पाटीदतर बराच ठेवू. विचारलंच कुणी तर सांगू, ' विसरलो
म्हणून.” मी म्हणालो
मला विचार करावा लागेल. मी तुला रात्री सांगेन.” म्हणन
गंभीर मुद्रेने तहनाम्यावर सही ठोकणाऱ्या परराष्ट्रीय मंत्र्याच्या अवसानांत
बन्यानें उर केळे
राजी जेवण झाल्यावर मी ओसरीवरच बन्याच्या निकालाची वाट
पहात बसलो होतो. वराचच वेळ झाला तरी बन्याचें एकमत होत नव्हतेस
दिसले, साहजिकच आहे. मनुष्याच्या डोक्यांत किती कल्पनांचे जाळे
विणलेले आहे हें त्याचे त्यालासुद्धा माहीत नसतें. त्या सर्व कल्पनांची
संमति मिळणे फार दुर्घेट असतें. बाबांनीं मला झोपेचा आग्रह केला; पण
झोपेपेक्षां मला राष्ट्राच्या एकमता'ची जास्त काळजी होती.
शेवटीं बन्यानें आपले डोकें खिडकीबाहेर काढलें. मोटारच्या आवा-
जाची निशाणी फडकतांच मी धांवतच बाहेर गेलो. बन्यानें इकडे तिकडें
पाहिलें.
“८ यस् ” म्हणून इंग्रजी भाषेच्याद्वारे त्यानें आपली संमति जाहीर
केळी. लढाई वंद पडल्याची वाता ऐकतांच आनेदानें वेडे झालेल्या.
युरोपखडासारखी माझी स्थिति झाळी. मी आनंदाच्या भरांत कटाचे.
सारें बेड फोडण्याच्या बेतांत होतो; पण बन्यानें सावघानपणा कमालीचा.
दाखवला.
“: तुमच्या ओसरीवर आतां एक काळं मांजर गेलं आहे त्याला हांक-
ळून लाव.” म्हणून बन्या ओरडला. मीं मागें वळन पाहिलें तों बावा.
दारांत उभे होते. माझ्या अंगावर कांटाच उभा राहिला
रात्रींचं अंगणांत काय आहे रे ? सारा दिवसभर उनाडक्या करून
पुन्हां रात्री तुमचं शिल्लक रहातंच का ! चल ये घरांत, बाहेर काय चाललं
होतं १ बाबांनीं प्रश्न केला. ,
“: मांजर पहात होतों.” म्हणून बन्याच्या इश्याऱ्याचा मीं आधार
घेतला. |
दुसऱ्या दिवशीं शाळा सकाळ'ची होती. भर थंडींत लोकांनीं झोंपाः
ब्ञ्ट . फोळ आज्ञा [ प्रकरण
*गध्दथ्टीश फट शी ध्यली
काढायच्या आणि आम्ही शाळेंत जायचें--अन्यायाची परमावाधि दुसरी
कोणती असणार १ प्रत्यक्ष भगवान् सूर्यनारायणानें ( ही अगदीं जुन्या
पद्धतीची सुरुवात झाली. पण जुन्या लोणच्याचा मासला म्हणून कांडी
हरकत नाहीं.) अजून अंथरुणांतून बाहेर डोके काढण्याचे ठरविलें नव्हतें
डोंगराच्या पलीकडच्या बाजूला कुठें तरी लांब लांब अगदीं रानांत सूर्य
निजत होता, म्हणून मळा आमच्या मामीनें सांगितलें होते. आणि अजून
सूय उगवला नाहीं, आपण तरी कशाला उठा, असा विचार करून तोहि
पांघरूण लपेटून निजला असावा. पण त्याचा सूर्य कोणता ! प्रथ्वीवरच्या
नारायणांनीं रस्ता नीट करण्याकरितां म्हणून रस्त्यावर विहिरी खणण्याचचा
घाट घातल्याप्रमाणे दिसत होतें. खडीचे ढीग, इतस्ततः खणलेले चर
इत्यादि जागाबिगा पाहून रस्ता नीट करणारांची कल्पना तरी काय असावी
हाच प्रश्न पडत होता. कीं रस्ता नीट करायचा म्हणजे अगर्दी थेट
गोेषाच्या फणीपर्यंत जावें लागतें ही तर त्यांची कल्पना नसावी £ मी
बन्याला बोळूनसुद्धां दाखविलें. रस्ता दुरुस्त करण्यापेक्षा होता तोच कार
चांगळा होता हेंच बन्याचेंहि मत पडलें. पण लहान मुलांना ह्या बाबतीत
कुणीच विचारीत नाहींत म्हणून हा असा गोंधळ उद्भवतो हेंहि बन्याने
ठांसून विधान केळे. पण म्युनिसिपाळलिटी आणि तजन्य सुधारणा हा
आमच्चा प्रस्तुत विषय नसल्यामुळें मला त्याचें कांही एवरढेसें कोतुक
वाटले नाहीं.
ञाम्ही दोघेहि शाळेच्या वाटेने चचाळलो “होतो, पण शाळेची वाट हे
आमचे च्येय नव्हते. शात्ुसेन्याला हुलकावणी ( छार्णी ) देण्याकरितां
म्हणन ज्याप्रमाणे चालण्याची दिद्या निराळी आणि इष्ट स्थलाचची दिशा
निराळी हा प्रकार चतुर सेनानी उपयोगांत आणतात त्याप्रमाणे आम्हीहि
मोठ्या लोकांचें अनुकरण करीत होतों. आमच्या वयाच्या मानानें विचार
केला तर आम्हांला कोणीहि याबद्दळ दोष देणार नाहीं असेच मला
बाते. दररोजचा त्रास---पाटी पहा, पुस्तक पहा, विजारच' कुठें पडली
शिची कुणास ठाऊक !---एक ना दोन, हजारों संकटांशी नित्य झटापट,
आणणि भानगडींतून छीरसलामत बाहेर पडायचे कश्याला, तर मास्तरांच्या
चें] शिक्षणाचा वेरी ! ७९
कक क पकड > 224० टश क४-०५०७४७५५४-४५०४५-१४४ ४८ ७७ ४0७ ४८ 0 ४४०१४0४७५९
खळा संगीत ऐकायला. शिकळें म्हणजे ज्ञा
ब्ट४७ हील शाणी १९५0 ८ गो न“
न मिळतें, ज्ञान मिळालें
म्हणजे सत्ता हातीं येते, आणि सत्तेपोटी द्रव्यसंचय लपलेला असतो हें
मामांचे बायकी तत्त्वज्ञान समजण्याइतकी अक्कल माझ्या अंगांत बिलकूल
नव्हती म्हटलें तरी चाळेल. उलट “ घरीं त्रास होतो; काटे झाळेंत
मरूं दे) हे आईचे वचन मळा सारखें जाचत होतें. इतकेंहि करून मातू-
देवता प्रसन्न होईल तर काळ्या दगडावरची रेध.
चालतां चालतां शिष्टाचार पाळणें कतब्य आहे म्हणूनच कीं काय
बन्याने रस्त्यांत साष्टांग नमस्कार घातला. मीं बन्याकडे पादिलें. बन्या
बीराचा यांत संशय नाहीं. “ ऐ.! उडी मारली !” म्हणून उगवत्या सूर्य-
नारायणाला बजावीत बन्या चचटकन् उभा राहिळा. मला धार्मिक कमे
करण्याची तितकीशी आवड नसल्यामुळें मी नमस्कार घालण्याचा विचार
बाजूस केला. |
झाल्या गोष्टींचा विचार न करतां बराच वेळ आम्ही हातांत हात
अडकवून रस्ता चाळत होतों. सहवेदना सुरू झाल्या. बन्यानें मार्गे वळून
पाहिल्याबरोबर मीं ओळखले. |
££ सदू---? बन्या रस्त्यांतच एकदम उभा राहिला. मी त्याच्याकडे
पहद्ात उभा राहिलो.
:£: आपण जाणार कुठं १” बन्यानें श्रोतृवगांपुढें आवेशाने प्रश्न टाकला.
मी नुसताच पहात राहिलों. सबंध जग पुढें पडले असतां : जावं कुठं
हा प्रश्न निघेळ ही मला कल्पना नव्हती. आतां मला पटले. की, शाळा
चुकवू म्हटलें तर जगसुद्धां लपायला लहान पडतें. “ शाळेंत जाऊं म्हण-
श्या'चें धैये माझ्यांत नव्हतें.
_ “ सदू, आमचे मास्तर कर्धी काळीं रात्रीच्या वेळेला अंधरांत
आपल्या घराकडे आले कीं मीं त्यांना चाट मारून पाडून टाकीन; त्यांचा
केटा द्विसकावून घेईन, कोटाच्या गुंड्या तोडून टाकून गटारांत फेकून
देईन---अन---अन् त्यांची छडी मोडून टाकून जाळून टाकीन---” बन्या
आविशार्ने म्हणाला. बन्याच्या दोन तंगड्या फांकून उर्भे राहाण्याचे मला
कौतुक वाटलें. त्याच्या भाषणाला ' पुनश्च ' म्हणण्याचा विचार ' कंठ
८७ फळ आका | प्रकरण
२९ १७ भटा क क क काया अमका कय "४४४० एट 2020 कटीभकनलरचक डच मा लटीचतने व्मनिलरीह ककी कन, कक ळी
सद्गदित. झाल्यामुळें राहून गेळा, हेंच म्हणणारा बन्या जर थोडासा मोठा
असता तर मळा वाटते अधिकाऱ्यांना आमची शाळा बंद करण्यांतच
फायदेशीर पडलें असते. बन्याचे विचार क्रान्तिकारक होते. अंतःकरणाची
तळमळ राब्दाराब्दांतून रृग्गोचर होत होती. बन्वाचे विचार मला पूणपणे
मान्य होते पण---हें सगळें जमावे करस १ बोलतांना तोंडाला आलेली
ओली वायां जाऊं नये म्हणूनच कीं काय बन्यान सदऱ्याच्या बाहीचा
सढळ उपयोग केला. प्रत्यक्ष शोकराचा अवतार पहातांच अजून कलि-
युगांत देवांनाहि मधून मधून जाग येत असते असें वाटल्यास नवल तें
कसले १! पण आमचे हें असें रस्त्यांत उभे रहाणे एका सायकलस्वाराला
स्वपळें नाहीं. घंटी बाजबीत बाजवीत बन्याच्या पुढ्यांत येऊन तो ठाकला;
आणि बन्याला मोठ्या ताबातावाने, रस्ता कुणी तुझ्या वडिलांनी बांधला
आहि का म्हणून विचारू लागला, बन्या झुद्धीवर आला. पण बन्याला
त्या रस्त्यांचे काम करणाऱ्या सट्ग्रहस्थाची बिलकुल माहिती नव्हती.
वडिलांनी अजून रस्ता बांधायळा सुरुवात केली नाहीं, केल्यावर मला
समजेलच इत्यादि उत्तरे मोख्या नम्रभावाने दिलीं. सायकलस्वार या
उत्तराने फारसा शहाणा न होतां रस्त्याच्या कामदाराविषयी पूवीइतका'च
अज्ञानी ( अडाणी ) राहून चालता झाला. मात्र वक्षिसी म्हणून ' कां,
फार तोंड सुटलं आहे ! अजून कायदा माहीत नाहीं वाट्त १? इत्यादि
कायद्याचे ज्ञान आम्हांला पुरविण्यास तो बराच उत्सुक होतास दिसले.
पण कायद्याच्या कलमाने लादलेले व्याह्यांचें तट्ट इतक्या लहान वयांत
घेण्याचें आमच्या मनांत चुकूनसुद्धां आलें नाहीं. बन्यानें तर त्याची
संगीताच्या सुराने बोळवण केली.“ साहिवानचं पोर लई अकलीरे अकलीरे!
बरिनपायाची गाडी हांकळी रे ” म्हणून बन्याने खड्या सुरात म्हट्लं
सायकलस्वार मुकाऱ्यानें चाळता झाळा. बन्यानें विजयी सुद्रेने सर्भोबार
पाहिलें “' कायदा. सांगतो आहे म्हणे! अरे जा, गमजा काय दाखवतोस (
मीसुद्धा मोठा झाल्यावर सायकल घेईन.” म्हणून म्हणत बन्यान माझा
दात धरला |
:£: आपण परवतीच्या बाजूळा गेलो तर १ ” म्हणून बन्याने चालता
वें] शिक्षणाचा वेरी! ट्ट
चालतां मला उद्देशून प्रश्न केला. मीं मुकाट्याने मान हलवून संमति
दिली. आज बन्या म्हणजे प्रतिपरमेश्वर होता. पेंढारी वृत्तीचा बन्या माझा
पुढारी होता. नेता, प्रणेता, विधाता---सर्वे कांही कर्ता-करविता तो होता.
मी उगीचच त्याच्या रैपटीप्रमाणे त्याच्या पाठीमार्ग जात होतों. कोणतेहि
कार्य धडाडीने पार पाडण्याची हिंमत बन्याजबळ होती हें मळा आज
कळलें. प्रसंगारिवाय मनुष्याची योग्य पारख होत नसते म्हणून म्हणतात
तेचच खरे. बन्याच्या आवडीच्या विषयांत तो जिवंत बाघ होता. एरवी
बन्या वाघाचे नांव धारण करणारा---सकशींतला, चाबकाच्या फटकाऱ्या-
सरशी उड्या मारावला तयार असणारा शेळपट जीव होता. पण तोच
बन्या आज म्होरक्या बनला होता! वाटेंत आमचे बऱ्याच मुद्यांवर चर्चा-
त्मक व्याख्यान झालें, खरे सांगायचे म्हटले म्हणजे बन्याच्च भाषणाचे
बघत होता; मी प्रसंगानुसार “ हो -* नाहीं ' इत्यादि पूरणाथक शाब्दांनीं
त्याच्या विधानांना पुष्टि देण्याचें पदात होतो
“ सदू, शाळा म्हणजे मुलांना शिकण्याची जागा नसून मुलांनी
मास्तरांना शिकविण्याची जागा असली पाहिजे. मास्तर लोक एवढे मोठे
झाले तरी त्यांना बऱ्याचशा गोष्टी अजून माहिती नसतात. आमच्या
मास्तरांना गोट्यांमधळे ' अग्गळ, ? “ पग्गल, ? दुग्गल ? हे शब्दसुद्धा सम-
जत नाहींत. आट्यापाट्यांत आपण * डोरल? म्हणतो तेसुद्धा त्यांना
माहीत नाहीं. असा मास्तर सुलांना काय शिकवणार १ तूं कांहीहि म्हण
सटू , पण शाळेंत शिकून आपल्याला काय मिळणार आहे?” बन्या
म्हणाला. |
५: आपल्याला मोठीं मोठी पुस्तक कशीं वाचतां येतील १!” मीं दका
पुढें मांडली.
“ पणे पुस्तकं वाचवून काय मिळणार आहे १ अन् मोठीं माणसं तरी
कुठ पुस्तक वाचतात ! बाबांना तर मीं कर्धीहि पुस्तक वाचतांना पाहिलेलं
नाहीं, ” बन्या म्हणाला
५: घण त्यांनीं लहानपर्णी वाचळेळी असतात, असं त्यांच म्हणणे
असतं. ? मी म्हणाली
द
<रे फोळ आज्या [ प्रकरण
८७९७-७० ७५-0० ००४४०४५००४ ५८५४४४१ ४ ४0५५५४0 ४८४५११५१४४ ५८५११९५१०४ ४
५ निव्वळ थाप ! तुम्हाआम्हांला फसवण्याकरितां मोठे लोक नेहमीच
असं खोटं बोलत असतात. तुला शंका वाटते ? सांगतो तर तुला. माझ्या
आईला मीं परवां सहजच विचारलं कीं, तुला झाडावर चढतां येत का?
८ठहानपणीं झाडावर चढण्याकरितां मीं कितीदां तरी बोलणी खालीं ' म्हणून
आई म्हणाली. सदू , मला हें तिचं म्हणणं खरं वाटलं नाहीं. मी लगेच
म्हणाळों कीं, आतां एकदां तरी मला चढून दाखव तर खरं! नाहीं. अरे
तिला चढतां थेतच नाहीं तर ती काय चढणार £ ” बन्या म्हणाला.
“८ मोटीं माणसं झाडावर कर्धींच चढत नाहींत. ” मी म्हणाली,
“ र्चढतां येईल तर चढणार कीं नाहीं? इतकीं झाडं असतात,
चवढळं एकाद्यावर तर त्यांत काय आहे; मी नाहीं का चढत? तूं नाही
का चढत १ सग आमच्या आईला चढायला काय हरकत आहे ” बन्या
म्हणाला.
बन्याचा हा निकाळ बिनतोड होता यांत शंका नाहीं. मुलांना खरे
करून दाखविण्याकरितां म्हणून वडील माणसांनीं एखादे वेळेस झाडावर
ववढळें तर काय हरकत आहे १ मुलें येऊन जाऊन मागणार ते काय?
न्वढून दाखवा, येवठेंच. कांही तिथेच बसून राहा, खालीं याळ तर खबर-
दार, असा तर धाक कुणी घालीत नाहीं ना £ पण मग लहान मुलांच
यांनीं ऐकून घेतल्यावर हीं मोठीं माणसें तीं कसली !
:: मोठ्या माणसांना सारखं वाटत असतं, कीं हीं एवढीशी पोरं यांनीं
आमचं ऐकलंच पाहिजे! पण आपण एकदां तरी लहान मुलांचं ऐकावे
म्हणून यांच्या डोक्यांत जकूनसुद्धां येत नाहीं. ” मी वन्याला जोड
देण्याकरितां म्हणालो.
मला इतिहास हें काय असतें तें बिलकुल माहीत नव्हते; पण बन्याला
सबंध पुण्याचा इतिहास अथपासून इतिपर्यंत माहीत होता. आजपयत
पुष्कळच लोकांनीं इतिहासावर पुस्तर्के लिहिळेलीं आहेत. इतिहास म्हणजे
सत्यकथन हा पहिला वर्ग, दुसरा वर्ग सत्याच्या पायावर कल्पित कथा-
नकाःची उभारणी करणाऱ्यांचा आणि तिसरा वर्ग बन्याचा, अर्थात्
लहानपणी मीं त्याचें म्हणणें खोडून काढण्याचा कधीच प्रयत्न केला
»वे! शिक्षणाचा वैरी ! ८३
"५ ४४. टध्ककललीधशाप्टी कक्कर कएीहोशलध्लध्टधलटध्ट-हीप्टध्शीलीध2०- १५४० *९४५0५-५१४४४५”0 **
नाहीं. कारण एक तर मला ऐतिहासिक माहिती फारच थोंडी होती,
अआ्कणि दुसर तो सांगायला लागला कीं, मला मोठी मोज वाटे, बन्याच्या
वर्सांची सुख्य खण ही कीं, कोणतेहि कथानक सत्य आहे म्हणजे इति-
हास आहे असे भासवण्याचा प्रयत्न करणें. याळठाच कोणी थापेबाजी
म्हणतात, कोणी गप्पेबाजी म्हणतात, कोणी कांहीं म्हणतात, कोणी कांही
म्हृणतात---पण नांवाचा फरक मूळ मुदलांतल्या गोष्टीला धक्का पोहोचवू
शकत नाहीं. सत्यदेवालासुद्धां लोक निरनिराळीं नांवें देतात, म्हणन
देवता कांही बदलणे शक्य नाही
हें इतक प्रवचन मांडण्याचे कारण पवंतीचे तळे. बन्यानें मोठ्या
सआभिमानानें या प्रसिद्ध स्थळाशीं माझी ओळख करून दिली. मीं सारक
सुद्रेने तो मान स्वीकारला.
“६ हें तळे पुष्कळ दिवसांपूर्वी पुण्यांत राज्य करणाऱ्या पेशव्यांनीं
यांधलं आहे. त्या वेळीं ते या तळ्यांत होडींत बसून मजा करीत. बाबांनीं
सळा सांगितल?
ओवटचें वाक्य जोडण्याचे बन्याळा माझ्या संदायी मद्रेनें भाग
याडळे., बाबांचा आधार दिला म्हणजे मी गप्प बसेन ही त्याची
सधजूत ! ज्यांत पाण्याचा थेबसुद्धां दिसत नाहीं त्याला तळें म्हणावें तरी
कसे १ अन् पाणीच नाहीं तर होडीका काय मोटारगाडीसारखीं चाके
सावन फिरवणार ? अन् हे पेशवे कोण £ अन् बिन पाण्याचें तळें ह्यांनी
बांधळें तरी करस ! यावर बन्याचे आपलें एक उत्तर---“' काय वेडा आहेस
रे! तुला इतिहास समजत नाहीं. पेशवे हा एक इतिहास आहे; तळं हा
खक दुसरा इतिहास आणि होडी हा तिसरा इतिहास ! इतिहास म्हणजे
संगळं खरं. तूं इतिहास. मी इतिहास. ” बन्याची इतिहासाची कल्पना
झळा कांही निटशी समजली नाहीं. त्याचीं उदाहरणेंसुद्धां कांही मला
स्पष्ट बाटलीं नाहींत. मीं जरा वेळाने हलकेंच प्रश्न केला,
८८ तळ्यांत पाणी असतं हें तुला माहीत आहे ना ? मग या तळ्यांतलं
पाणी काय झाल १?
अन्याचा इतिद्दास जरा लंगडा पडल्यासारखे दिसलं. पण जरा वेळाने
८४ _ फोल आका! [ प्रकरण
1 धक ककहीणर कतीणशीककश पण कोक फेल उरोकक अल शकीीककीणीलनाफनीपाकातााकरोसाना" 1 शी २४०० ५५-५० “५५-7८” नेत ७ > र मी याभ “हीचा ७४४४७०१ ला" 9
बन्याने चापून उत्तर दिळें, “ त्याचे असं आहे---आपण पाण्याची *चूळ
जमिनीवर टाकली म्हणजे ते पाणी कुठे जातं £--जमिनीच्या पोटांत.
तसंच हेंहि.पाणी जमिनीच्या पोटांत गेळे असावं. ”
बन्याच्या इतिहासाचा मळा लवकरच कंटाळा आला. मीं सहजच
एक घोंडा उच्चळून घेतळा. * केऱ्या पाडू या आपण ? म्हणून बन्याने
खिश्यांत दगड भरायला सुरुवात केली. केऱ्या पाडणे हेवबेळ जाण्याचे
उत्तम साधन आहे असे आमच्याचप्रमाणें बागेच्या रखवालदाराला वाटेल
कीं नाहीं हा प्रश्न असल्यामुळें मी बन्याळा हाताला धरून मनाइ केली.
मीं माझ्या जरीच्या टोपीकडे बोट दाखवून बन्याला मार्गे पस्तविलें.
त्याच वेळीं बन्याने मळा थोडासा उपदेश केला,
“ तू जरीची टोपी कर्धीहि घाळत जाऊं नकोस. जरीची टोपी जवळ
असली कीं क्रेऱ्या पाडायला असं मन मित. माझी टोपी बघ. जरी
रखवालदार आला तरी मी मुकाट्यानं त्याला त्रास पडडं नये म्हणून टोपी
खालीं ठेवीन आणि केऱ्या उचढून पळून जाईंन---? वन्याचें दूरदर्शित्व
कौतुकास्पद नव्हते असे कोण म्हणेल !
त्या दिवर्शी तुळशीबार्गेत जाण्याची आम्हाला कुठून बुद्धि झाली राम
जाणे. मळा वाटते, बन्यानेंच तें नांव सुचविळे असावें. पण गांवांतल्या इतर
देवांना सोडून रामरायाच कां बन्याला आवडला हें कांही मला माहीत
नाहीं. आम्ही पुन्हां तंगड्या तोडीत गांवांत आलो. बन्याच्या मनांत
त्या दिवशीं मळा इतिहासाचे पाठ देण्याचें निश्चित झालें होतें. बन्यार्ने
एकवार रामप्रभूच्या निवासस्थानाकडे पाहून मला विचारले,
“: सटू , या देवळाचा इतिहास तुळा माहीत आहे १”
हें इतिहाससंश्रोधनाचें कार्य जरी स्तुत्य असलें तरी त्याच्या योगाने
दुसऱ्याची गळचेपी होत होती याची वाट काय १ मी बन्याकडे घाबरून
पाहिळे, आणि बाघ पाठीमागे लागल्याप्रमाणे लागेल ते बोलत सुटलो,
५ हें देऊळ रामाचं आहे. इथं एकादशीला: मातीची चित्रं मिंळतात.
देऊळ कुणीतरी माणसांनीं बांधळ॑ असाव--आपल्याला त्या माणसांशी
कांहींएक कतंव्य नाहीं. ” |
७्वें] शिक्षणाचा वेरी ! टण
४४४५४ ४-शनोऱटपलीन्ट कटा. दान
माझ्या या मेळगाडीकडे पाहून बन्या “ आ ' करून पहातच उभा
राहिला. माझ्याजवळसुद्धां इतिहासाचा सांठा बराच आहे हें पाहून बन्या
आश्चर्यचकित झाला. बन्याने पुन्हां म्हणून माझ्याजवळ इतिहासाची
प्रोढी मिरवली नाहीं. मीं बन्याकडे अभिमानाने पाहिलें,
त्या दिवशीं बेळ घालवण्याकरतां म्हणून तुळशीबागेतल्या सर्व देवांना
आमच्या अस्तित्वाची आम्ही जाणीव करून दिली. बन्यानें घंटा वाजवून
देवराजांना उठवण्याचे काम चोख बजावले. देवराज वरून शांत दिसत
होते तरी मनांतल्या मनांत आमच्या या आगमनाबदल आश्चर्यच करीत
असावे ! घेंटा झाल्यानंतर देवांना नम्रपणे हांक मारून बन्या तोंडाने कांही
तरी पुटपुटत साष्टांग नमस्कार घालीत असे. थोडा वेळ आमचे आणि
देवराजांचें संभाषण होई. नंतर बन्या 'बरं आहे-येईन पुन्हां कधीं तरी?
म्हणून पुढच्या स्वारीची सूचना देत अंगारा वगैरे लावून बाहेर पडत
असे. बऱ्याच्या देवांना माझी ओळख नव्हतीस दिसळें. कारण बन्या
मध्येंच आठवल्यापारखें करून माझी ओळख करून देई. “ हा माझा
मित्र आहे. सदू ह्याचं नांब. हुषार मुलगा आहे; पण अजून तितकासा
तरबेज नाहीं. ” ह्या रीतीनें माझो ओळख करून देण्यांत येई. एके
ठिकाणीं बसलेल्या वृद्ध बाईने कालियुगांत दिसून येणाऱ्या या आमच्या
देवभोळेपणाकडे पाहून कोतुकानें मान डोलवली. “ आम्ही रोजच देवाला.
येत असतों. दरोन झाल्याशिवाय जेवायचं नाहीं अशी आम्ही शाप्रथ
घेतली आहे. ” म्हणून बन्यानें तिळा शान्तप्णे सांगितळे, “ बाबा, ही
कोण देवाला विचारतो आहे १ बायकांनासुद्धां देव नकोसा झाला आहे.
बूट घाळून साहेबाच्या मडमिणी होण्याचे त्यांना आवडायळा लागलं आहे.
कली फिरला, बाबा ! असेच रोज देवाला येत जा बरं का---देव तुम्हांला
कधीहि विसरणार नाहीं. ” इत्यादि धार्मक उपदेशाची गठडी .कांखो-
टीला मारून आम्ही दरवाज्याशेजारीं असलेल्या छोटेखानी मारुतीला
नमस्कार करायला गेलो.
:<स॒दू, मळा जर कुणी देव करून इथं असं लहानसं. घर बांधून दिल
तर काय गंमत होईल १ मग मळा सगळे लोक नमस्कार करायला येतील.
"५५-५४ *१-८५-४-४४-४-/४-४४५-/४५-४४५५-/% “५८८५-४४-४४” ४५0४५५४-/४५/४-/७% "०४४४. - '-“? -“५/४४"”९४४१0५१0 ४0 १0
८९ फोल आज्या [ प्रकरण
लहान मुलांशी कसे वागावं हें मी आमच्या आईला सांगेन, मास्तरांनाहि
बजावून सांगेन---पण मला देवच कुणा करत नाहीं रे! ” बन्या खिक्च
मुद्रेने म्हणाला. बन्यानें मुकाट्याने देवाचा प्रसाद म्हणून मारुतीच्या पुढे
पडलेली खडीसाखर उचचळून घेतली... मींहि पण थोडीशी उचलली. ती
तोंडांत टाकणार इतक्यांत पाठीमागे. मी. सहजच्व. वळून पाहिलें.. माझे
अवसान गळले,
| ना
भूकरण ट व
वट.“ हुकला
| मुंबईस बदली
मला पाठीमार्गे पाहण्याची कां लहर आली हें नीटसें सांगतां येणार
नाही. कदाचित् असेंहि असावे, कीं माझीं कर्णेद्रिये बाबांच्या परिचित
न्वाळीला तात्काळ ओळखीत असत. बाबांचा जोडा माझ्या चांगलाच
परिचयाचा झाला होता. ( वाक्यांत 'ळेषार्थ काढूं नये ! ) पुढें येणाऱ्या
प्रसंगाची आगाऊ हुरहुर लागणें हा नेहमींचाच व्यवहारांतला प्रसंग आहे.
मी मागे वळून पाहिलें तों, बाबा प्रभू रामरायाला मनोभावाने नमस्कार
करण्यांत गुंतलेले दिसले. पण बाबांची दृष्टी किती तीव्र आहे हें मी जाणून
होतों. तरी पण जमलंच तर कां सोडा, म्हणून मी झटकन् मारुतीच्या
मागच्या बाजूस लपलों. देवापाठीं लपलेल्याला अभय असतें ही माझी
भोळीभाबडी समजूत.
पण ती समजूत चुकीची ठरली. हल्लीं जगांत सगळीकडेच उलटापाल्टा
कारभार होऊं लागला आहे, तर देवांनीं तरी काय म्हणून सरळ वागावे १
: गारणागताला अभय? हा कायदा त्रेतायुगांतला. हलींचा कायदा म्हणजे
हात बांधून आलेल्याचे हातच कलम करण्याचा आहे. नमस्कार वगेरे
८चें] मुंबईस बदली ८७
यथासांग कर्मे उरकल्यानंतर बाबांनीं मळा हलकेच हांक मारली. पुढें
उद्भवणाऱ्या बादळाचची ती शान्तता होती.
“ सदू, घरीं यायची वेळ झाली. चल आतां---”' म्हणून बाबांनीं
माझ्याकडे रोखून पाहिलें. बन्या इतका धीराचा; पण तोसुद्धा दचकला
आणि इतका वेळ ज्ञानाच्या गोष्टी सांगणारा महंत कान खाजवूं लागला.
काय बोलावे हें मला सुचेना. मीं बन्याकडे पाहिलें. बन्याने माझ्याकडे
उलट उत्तरी पाहिळे, आतां सुकाऱ्यानं शरण जाण्यांतच मतळब आहे हें
आमच्या ध्यानांत आल,
मी मुकाट्याने बाबांच्या बरोबर चाळू लागलों. बन्या खालीं मान
घालून मागोमाग येऊं लागळा. आईने मळा आणि बाबांना घरांत शिर-
तांना पाहिले. अर्थात् तिला यांतळें कांहींच माहीत नसल्यामुळें तिनें
आमच्याकडे लक्षच दिलें नाहीं. घरांत ग्रेल्यावर बाबांनीं आपले कपडे
व्यवस्थितपर्णे काढले. मला त्यांची ही वृत्ति फारच जाणवू लागली. एकदां
चारदोन चपराका, दहाबारा मानपर्त्रे उरकून गेलीं म्हणजे मग माझा जीव
स्वालीं पडला असता. पण बाबा तर, कांहींच झालें नाहीं अद्या थाटाने
सर्व व्यापार सुरळीतपणें उरकीत होते. ज्ञेवटीं जानव्यांतून हात फिरवीत
बाबा हलकेच म्हणाले,
££ काय दिकवतात रे इललीं शाळेंत !” मीं कांहीच उत्तर केलें नाहीं.
बाबांच्या अंगचे इतर गुण मला पूर्णपणें ओळखीचे होते; पण हा गुत
पोळीसबाणा मीं आजच पाहिला. त्यांनीं मला मास्तरांच्याविषयीं प्रश्न
विचारळे, शाळेच्या हेडमास्तरांचे नांव विचारलें, शाळा आवडते का
म्हणून विचारलें. मी मात्र ताबडतोब फसलो. कदाचित् बाबांना मी आज
शाळा चुकवल्याचें माहितीहि नसेळ अशी भोळी अंधुक कल्पना माझ्या
डोक्यांत खेळू लागली, आणि ती कल्पना जसजशी बलवत्तर होऊं लागली
तसतसा मी निर्भय मनानें उत्तरे देऊं लागलों. शेवर्टी तर माझा पक्का
ग्रह झाला कों बाबा उगीचच प्रश्न विचारीत असतील. त्यांना आजऱ्ये
कांहीच माहिती नाहीं ! आणि याच वेळेला बाबांनीं अगदी शान्तपणे
प्रश्न केला, “ सदू, कोणत्या देवानं तुला खोटं बोळायळा शिकवलं १
»*५८५४-४५५-४४७ ४४४ ४शश/४४ट ७७ ९ ९००९ ७ स्ट “५
ट्ट फोळ आज्या [ प्रकरण
क मी ग्ऱ्टी न ४४7१४५४१४१ “८-४ ४7४४४५४४०५ “४४४४१ ।्“ > क 0४८-५१०४७थ्टोधला घ्यकटणक धट टाफ र *२५ २४४४४0७ नरक र
जिवाला थोडी तरी शरम? आज शाळेंत काय काय शिकवलं म्हणून
विचारलं तर तू शाळा चुकवून वर बेरडासारखा सपशेल खोट बोलतोस”
मीं एकदम खालीं मान घातली. सोंगाची बतावणी करण्यांत माझ्याकडून
कसूर झाली नव्हती. पण बाबांनीं प्रत्यक्ष पाहिल्यावर मी काय करणार १
इतक्यांत आईंदि ठुगड्याला हात पुशीत बाहेर आली.
:: काय केलंनू आणखी १ इतक करावं तरी याचं कांही तरो निघतंच-
आई म्हणाढी
:£६ काय मागच्या जन्मीं आम्हीं पाप केलीं असतील त्या पापांची फेड
म्हणून ही कार्टी जन्माला आलीं आहेत. खोटं बोलायला यांच्या जिभा
वाहवतात तरी कशा १ परमेश्वरा, यापेक्षां निपुत्रिक झालों अततो तरी
बरं झाल असतं! शुद्ध शिवराळ काट्योशीं प्रसंग नको रे देवा--!” बाबांनीं
विलापिका काव्याच्या तारा छेडण्यास सुरुबात केळेळी पाहतांच आई
सरसावून पुढे आली.
“ काय केलंस रे? धनगरा, बोळ कीं? नाहीं तर नेहमीं जिभेला खळ
पडेल मेल्याच्या तर शप्पत ! काय रे, काय केलंस ? आतां कां वाचा
बसली १” आईच्या या तडफदार ताना ऐकून माझें धाबे दणाणले.
८: आतां बोलायला त्याला तोंड असेल तर कीं नाहीं !” बाबा म्हणाले.
बराच वेळ हा खेळ चालला होता. पण कुणाचा कुणाला मेळ नव्हता.
बाबांचा निराद्यावाद जसजसा वाढत्या प्रमाणावर धांबू लागला तसतशी
आई च्या उत्सुकतेची तार ताणळी जाऊं लागली. शोबटीं बाबांनीं एकदांचें
सांगून टाकलें,
५: म्हणजे ! देवाच्या पुढचं का हा खाऊं लागला १ बाई, बाई, बाई,
बाई---! अन् घरीं मेल्यांनो दुष्काळ का पडला आहे तुमच्या? कायरे
घरीं काय तुला स्वायला मिळत नाहीं का---६ दम धर तूं, चांगला जिभेला
डाग देतें आज. देवापुढचं खातोस काय १ तुळा आतां शिकवणारा मूख
ठरेल---!” आई म्हणाली.
८: हे हलींचं शिक्षण बघ. मी तुळा पहिल्यापासून सांगत आलो आहे
कीं या शिक्षणानं पोरं बिघडतात. धर्मांचा धरबंद मुळींच राहात नाहीं.
८वें] मुंबईस बदली टर्
१८९५-५५
*>८५८४५* ८४०४१” " “० “४०४५९११
माझ्या लहानपणीं सूर्याला बारा नमस्कार हे झाळेच पाहिजेत, त्याशिवाय
जेवण नाहीं. देवाच्या पुढची खडीसाखर चोरून खातो ! देव नको; घम
नको---नुसत्या उनाडक्या करीत वणवण फिरायला पाहिजे. आपलंच
नशीब खोटं---लोखंडाची कुऱ्हाड मिळाली---त्यांत लोकांकडे काय दोष!
जय दत्तराज माउली---सोडीव रे बाबा या भवतापांतून-- म्हणून
बाबांनीं बळकटीवर अंग टाकलें. इतक्यांत---“ काय भाऊसाहेब आहेत
का घरांत ? म्हणून बाहेरून रामभाऊंची आरोळी आली. रामभाऊ आंत
येतांच आई चटकन् घरांत निघून गेळी. मी मुकाट्याने पुस्तक काढून
चार्चूं लागलो.
5: काय भाऊसाहेब, काय नवीन गपसप १? म्हणून म्हणत रामभाऊंनी
चैठक मारली.
:: नवीन गपसप ? हुंः ! तांदुळाचा माव तिसांनीं-“-” बाबांनी उत्तर
केलें.
:: तांदूळ जाऊं द्या हो. बाजारभाव बाजारांत. महाराष्ट्रांतल्या प्रत्येक
घरांतून आतां शारीरिक सुकेपेक्षां मानसिक भुकेची जास्त तळमळ लागली
पाहिजे. घरांतील मुलंबाळं म्हणजे उद्यांचे वृक्ष आहेत. त्यांच्या शिक्षणा*ची
योग्य काळजी घेणे हाच आपला धर्म--? रामभाऊ तपाकरीच्या तारेंत
बडबडू. लागले.
८६ उद्यांच्या वटबृक्षांची काळजी घेतां घेतां आज आमची पाळेमुळे
उखणलीं जात आहेत त्याची काय वाट £ रामभाऊ, तुम्ही कांहीहि म्हणा;
पण माझं एक आपलं ऐका. हलींचं शिक्षण मुलांना अगदीं उपयोगाऱचं
नाहीं ---” बाबा पुन्हां आपल्या आवडत्या विषयावर बोलण्यास सरसावून
बसले. ।
“८: मग माझं तरी काय म्हणणे आहे, भाऊसाहेब £ ह्टींचं शिक्षण
अगदीं अपुरं पडतं आहे दे माझंहि मत आहे. हिंदुस्थानची राजधानी
दिली ही फक्त भिंतीवर टांगलेल्या चित्रावरूनच दिसणार! सुलांना भूगो-
लाचे ज्ञान प्रत्यक्ष रीत्या करून दिलं पाहिजे; तर ते मनावर ठटसेल. अमे-
रिका या बाबतींत आमच्या पुढं आहे. आतां तर कुठलीशी शिक्षणसस्था
९० फोल आज्या [ प्रकरण
मुलांना जलपर्यटनाच्या सहाय्यानं जगाची माहिती करून देणार आहे म्हणून
ऐकतो. याला म्हणावं कळकळ !' भाऊसाहेब, जाळाशिवाय कड नाहीं
म्हणतात तेंच खर. आपल्याकडे मुलांच्या शिक्षणाची होस आहेच कुणाला
मुळीं १! जो तो आपआपल्या व्यवसायांत निमझ. भाऊसाहेब, लहान
मुलांचे शिक्षण सुधारणं हें माझं ध्येय आहे ? रामभाऊ म्हणाले,
“< रामभाऊ, तुमची ध्येयं आणि तुमचीं मतं सला एका कागदावर
टिपून द्या.” बाबा चिड्टून म्हणाळे. पण रामभाऊंना ह्या बोलण्याचा अर्थ
समजला नाहींस दिसले.
“£ अहो, मी त्याचीं टांचणं करून पुस्तकच प्रसिद्ध करणार आहे. ”
रामभाऊ म्हणाले.
“: फार छान ! ” म्हणून बाबांनीं तुसडेपणानें उत्तर दिलें. कदाचित्
या शिक्षणापार्यी दोन शिकलेल्या माणसांमध्ये जन्माचे वांकडे येण्याचा
प्रसंग आळा असता पण---इतक्यात दत्तूने * अंबरोळीला पाणी उपसल आहे.
आईनं सांगितलं आहे कीं आत्तांच्या आत्तां घरीं चला ? म्हणून पकड वारंट
आणलें; यामुळें तो प्रसंग टळला. रामभाऊंचें येगे माझ्या पथ्यावर पडलें.
नाहीं तर त्या दिवशीं मला बातांनीं काय शिक्षा केळी असता याची कल्प-
नाच करवत नाहीं. माझ्यावरचा राग त्यांनीं रामभाऊंवर काढला---
रामभाऊंचा जोडा दरबाजाबाहेर पडण्याचा अवकाश कीं बाबा एकदम
उठूनं उभे राहिले--
“८ ब्रेअकली, गाढव, मूख! आचरट---अक्कल नाहीं फुटक्या कव-
डीऱची अन् मुलांच्या शिक्षणाच्या गप्पा मारतो ! कारकुनी करतां करतां
काळ्याचे पांढरे होण्याची वेळ आली तरी तोंडाची लाळ कांही आवरतां
येत नाहीं! राहाणपणाच्या गोष्टी करतो आहे! एक दिवस असं मुसकट रंग-
वीन कीं नाहीं---” जेवतांना बाबांनीं आईलासुद्धां बोलायला कमी केलें नाहीं.
“६ हे तुझे लाड, लाडानं पोरगा बिघडून टाकलास, याला शिकवायला
मीच पाहिजे. बायकांच्या नादाने वागलं की अश्लींच फसगत व्हायची.
बायकांच्या नादानं वागणं म्हणजे मिकेचे डोहाळे लागल्याची पूर्वचिन्ह
आहेत. आपला पोरगा तरी सुधा आहे का? माझं तरी काय जातं आहे!
८वें] मुंबईस बदली २१
«५/४/९-०४-/४/% ५५0
“>>>
कचरा वाहून नेण्याच्या पेटीवर जरी त्याला नेऊन वसवलास तरी माझी
कांहीं हरकत नाहीं. मुलगा तुझा आहे. ” बाबा म्हणाले
८: माझे लाड ! खरंच ! माझे लाड ! मी त्याला पदराखाली झांकून
ठेवते. त्यानं मागायचा अवकाश कीं चांदोबा खेळायला आणून देते. तेच-
सांगते काय £ आईचं पाप. पोरगं चांगलं निघालं कीं वडिलांची पूर्व-
पुण्याई. बाईट निघालं कीं आहेच पुढं आई! मी सांगून ठेवते--ती तुमचा
मुलगा अन् ते तुम्ही त्याचे वडील, काय वाटेल तें करा. माझा त्याचा अथा-
अर्थी संबंध नाहीं, पुन्हां मळा बोळाळ तर पहा मग आपला विचार !
मी मनांत विचार करीत होतों की.कोणी माझे जास्त लाड पुरबले १
बाबा म्हणणार मुलगा तुझा, आई म्हणणार मुलगा तुमचा--मग मी
लगा कुणाचा १ माझ्याबद्दल कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नाहा मी
त्याच वेळीं मनांत पुन्हां प्रतिज्ञा केळी; “बरं आहे, पाहून घेईन. या गोष्टीची
आठवण द्यायला मीहि विसरणार नाहीं. मी कुणाचाच सुलगा नाहीं काय”
:< पुत्रजन्माचा आनंद म्हणे ! पुत्राचा कुणाला आनंद होत असेल
तो होबो !” बाबा म्हणाले
:: सगळी भाकरी ताटाखालीं गेली--जेवायचे तरी नीट !” आई
बाबांना उद्दशन म्हटले. |
:: जाऊं दे. अन्नांत माती कालवणारा हा राक्षस बसला आहे कां
इथं---? बाबा भाकरी ताटांत घेत म्हणाळे. दुसऱ्या दिवशीं रविवार
असल्यामुळें कांहींच चास नव्हता. दुपारच्या वेळीं मी बन्याच्या घरांत गेलो
: अरे, कांही नाहीं झालं. तुझ्या आईनं माझ्या आईला सांगितल
माझी आई थोडा वेळ देवापाशी जाऊन रडली, अन् काल जेवलो नाहीं
बाबांनीं मळा थोडासा शाब्दांनीं उपदेश केला---खलास ! ” बन्यानं
आदल्पा दिवशींचा बृत्तानत कथन केल्यावर मीं त्यांस आमची हकीकत
सांगितली.
“६ पण बन्या, उद्यां कसं करणार १ उद्यां बाबा शाळेंत येणार आहित.”
मी खिन्न मुद्रेने म्हणालो.
£ हीं मोठीं माणसं अश्ीीं अवसानघातकी असतात. मग काय-कर-
९२ फोल आका [ प्रकरण
2४१४४ ४काश ४४0. *४ हश ीध्टीपशान्न शीट
ध्टाः १८०५५११ १- कळल.
'णार ! गेलं पाहिजे छाळेंत,” बन्या म्हणाला
मीं बन्याच्या पुष्कळच विनवण्या केल्या. पण बन्या कांहींच माग
शोधून काढीना.
“६ हे बघ सदू, वडिलांनीं मास्तरांना चिठ्ठी दिळी तर ती चिठ्ठी वाटे
'तल्या वाटेंत दडपून टाकतां येते. पण बरोबर येणाऱ्या वडिलांना वाटेंत
कसं दडपून टाकावं हें कांहीं मळा माहीत नाहीं. त्याला मार्ग आहे. जोडे
लपवून ठेवावेत, नाहीं तर टोपी लपवून ठेवावी. पण त्यांत एक अडचण
आहे. आमचे बाबा वेळ पडली कीं अनबाणी तरी जातात नाहीं तर आई
चाच जोडा घाळून फाडून टाकतात. टोपीच्या ऐवजीं रुमाल गुंडाळतात.
म्हणून म्हणतो, काँ देवावर विश्वास ठेवून तुला उद्यां शाळेंत गेलंच
पाहिजे. नाहीं तर पोट दुखतं आहे म्हणून निजून राहिलास तर १ पोट
म्हण, डोकं म्हण, कांहीं तरी दुखतं आहे म्हणून म्हण---”
ते राक्यच नव्हतें. पोट दुखण्याची सबब सरवेसाघारण असल्यासुळें ती
बाकीच्या सवे रोगांवर चाळणारी असली तरी शाळेच्या बाबतींत ती
स्वतःच लंगडी पडते. विचार करण्याचे सवे उपाय थकले होते तरी मी
थकली नव्हतों. बन्यानें जरी शाळेचा हबाला दिला होता तरी मी मनांत
निश्चय करून टाकला. यापुढें शाळेंत पाऊळ टाकायळा माझी तयारी
नव्हती. बाबांनीं मळा मारळें तरी चाळेळ. मी मेलो म्हणजे मग त्यांना
कदावित् वाईट वाटेळ, मग आई रट्टू लागेळ, बाबासुद्धां रडतील.
बाबांना आणि आईला वाइट बाटायला लावण्याच्या नादांत मी स्वतां
कोणता त्रास सोसायला तयार झालों होतों हें मी अजिबात विसरलों
रात्री स्वझामधध्ये मला तेंच दिसळे. मी आईला स्वझांत तिच्या रड
ण्याचे कारण विचारलें. आईने रडत रडत उत्तर केळे, सदू मेल्यामुळें
सवाना वाईट वाटत होतें. बाबा डोक्याला हात लावून बसले होते आणि
दुखार्ने मला परत येण्याविषयीं माझ्या विनवण्या कर्रात होते. “ तू बाटेल
तितक खेळ---शाळेंत जाऊं नकोस. मी तुला बोलणार नाहीं---” म्हणून
मधून मधून म्हणत होते. शान्तामार्माला रडतांना पाहिल्याबरोबर मला
“ आपण उगोच मेलो ' असें वाटूं लागलें. पण झाल्या गोष्टीला इल[ज नव्हता.
८वें] मुंबईस बदली ९३
१९१४४५१५११ | ७७०७. 70. ५० टेली फटी १८ टल भ्र "१-८ ४५१८१ “४2७ ४-0 टा. “र ६० ७०००५-५८-० >०/ “८४/१५/४४१0 0
मी दचकून जागा झालो. आपण खरोखरच मेलो तर नाहीं ना, ही
शंका डोक्यांत आल्याबरोबर मी हातपाय चांचपून पाहूं लागली. उजव्या
पायानें डाव्या पायाला अढी घातली. डाव्या पायाने उजव्या पायाला!
खाजवून पाहिलें. हाताने टाळ्या वाजवून पाहिलें. इकडे तिकडे हाताच्य'
कोंपरानें ढोंसून पाहिलें.
“ तू रात्रींसुद्धां छळायचचं सोडू नकोस मला! अन् वेड का लागलं५
टाळ्या बाजवायला तुला ! नीज त्या कुशीवर. पुन्हां हळळास तर सेपाक
घरांत कोंडून टाकोन.” म्हणून आई ं त्रासून म्हणाली
“८: आत्तां काय झालं १ ” म्हणून बाबांनीं अथरुणाबाहेर तोंड काढून
विचारलें. आईने “ कांही नाहीं ' म्हणून तुटकपणाने उतर मिरकावलें..
तेवढ्या उत्तरावर आणखी दुसरातिसरा प्रश्न विचारण्याच्या भानगडीत न
पडतां बाबांनीं या जागत्या जगांतळें आपलें अग काढून घेतलें. मी सात.
आईच्या हाताला घट्ट धरून निजलो.
दुसऱ्या दिवशीं मी भूक लागली म्हणून पुष्कळसा रडलो. आईने
जेवायला वाढल्यानंतर मी बाबा दुकानांतून येण्याची बाट पहात बसलो.
आशेचा अंधुक किरणसुद्धां दिसेंना. शाळेंतल्या मास्तरांची मूर्ति कांहीं केल्या
डोळ्यांपुढ्हन जाईना. बाबा मास्तरांना कांहीं तरी (च ) सांगणार, अन्
बाबा गेल्याबरोबर मग 'ये म्हणाव लेका !' छेः ! शाळेंत जाणं शक्यच
नाहीं. माळ्यावर लपून बसाय'चा विचार माझ्या डोक्यांत कसा शिरला
मळा आठवत नाहीं, पण तो विचार मी अमलांत आणला येवढें मात्र
खरे. अडचण काय ती आईची होती. आईच्या डोळ्यांतून माझ्याएवढा
पदार्थ सुटणार कसा £ जरी झटकन् निघून गेलो तरी ती पटकन् येऊन
घरीळ त्याची काय वाट १ दोेबटीं मी सावकाशपणे आंत जाऊन म्हणालो,
५६६ आई. मळा माहीत नाहीं तुला कश्याला बोलावलं आहे ते, पण बन्यानं
मला आतां सांगितलं कीं तुला त्याच्या आईनं आर्त्तांच्या आत्तां उभ्या
उभ्या बोलावलं आहे. मांजर आलं तर मी हांकळून लावीन. बाबा आठे
तर मी तुला सांगायला धांबतऱच येईन. त्यांचें काय काम आहे तें मला.
र्ड फोळ आज्या [ प्रकरण
माहिती नाहीं.” माझ्या इतक्या या विनयशील भाषणाचे आईला कोतु-
कच वाटलें, तरी जातांना * दूध मांजर प्यायलं तर मग बघ---? म्हणून
धमकावण्या देत ती निघून गेली. मी चटकन् माळ्यावर चढून बसलो.
माळे बांधतांना या माळ्यांचा शाळा चुकविण्यांत लहान सुलांना उपयोग
होईल, ही कल्पना मुळांत नसते. ह्यामुळें अडीअडचणीच्या प्रसंगीं अशी
अडचण होते. पण शाळा चुकविण्यास वाटेल तें दिव्य करायला तयार
असल्यामुळें मी त्या माळ्याच्या आरासेकडे फारसें लक्ष दिलें नाहीं.
मनुष्याला घरांत राहायचे म्हणजे भाडे म्हणा, कर म्हणा---कांहीं तरी
कारणानिमित्त पेसे हे द्यावे लागतातच. पण माळ्यावर वस्ती करून
राहाणाऱ्या जीवांना कांहीं द्यावे लागत नाहीं. घर आपलें म्हणून ज्या हक्काच्या
भावनेने आपण घरांत प्रवेश करतों, त्याच हक्काच्या भावनेने इतर किती
तरी जीव एक दमडीहि न देतां त्या आसऱ्याला येत असतात. सी त्या
कोळ्याच्या कुटुंबाकडे पहात बसलो. “ शचू आला आहे, सावध राहा?
अशा अर्थाची त्या घरांत जाहीर नोटीस निघाली असावी. मला पाहिजे
होती तितकी जागा पादाक्रान्त करून मी बसून राहिलों. जरा वेळाने
आई मला हांका मारीत घरांत शिरळेली मला ऐकू आलें.
८: शेला तरी कुठं हा ? आत्तां मला सांगितलन्, काय ऐकलंन् कुणास
ठाउक १ बन्याच्या आईनं मळा कशाला बोलावलं ! त्याचं लक्ष ठिकाणा-
बर असेल तर शपथ. कांही तरी ऐकतो, कांहीं तरी सांगतो, सदू--
ए सदू---” आईने मोठमोठ्याने हांका मारण्यास सुरुवात केली. खुशाल
हांका मार म्हणून मी मनांत म्हणालो.
बाबांनीं आल्यावर माझी चौकशी केली, पण माझा पत्ता नाही. मी
कुठें तरी निघून गेलों असेन हीहि आईने शेका काढली. बाबा आई-
वरच संतापले.
“: निघून जायला मी काय त्याला मारणार होतों १ आतां तूंच असं
बोलूं लागलीस तर घरांत रहायची मुळीं सोयच उरली नाहीं. जातो
कुठं ! येईल, चट घरी येईल.” बाबा माळ्याखालीं येऊन उभे राहिले.
आणीबाणीचा प्रसंग होता. ' आणि याच वेळी माझ्या पायाला डांस
८वें मुंबईस बदली ९५
> -“-“५४४४-४४ 6८ ४४०--००--/५८
चावला. मी पाय लांब केला त्यासरशी खालीं माती पडली. बाबांना
संशय येण्यास पुरेशी माती पडली होती
सदू , माळ्यावरनं खालीं ये. नाहीं. तर माळा पाडून टाकीन.”
बाबा ओरडून म्हणाले, आपल्या पार्यी बाकीच्या जीवांना घराला सुकावें
लागेल या पोक्त विचारानें मी मुकार्याने खालीं उतरलो.
“ तुझ्यापुढे --बाबा, आतां आम्ही हात टेकले, तुला चार वागणुकीच्या
गोष्टी शिकवायला जाणं म्हणजे स्वतःच त्या गोष्टी शिकून घेण्यासारखं
आहे. तूं थोर आहेस, आम्ही चोर ठरलो. आज शाळेंत जाण्याचं कांही
कारण नाहीं. तुमचा मामा मुंबईहून आला आहे. तो शाळेंत जाऊन
तुझा दाखला घेऊन येणार आहे. तुम्ही तिकडे मुंबईला जा, नाहीं तर
निलगिरीला जा. तुमचं पुण्यांत जिणं व्यर्थ आहे. आईंबापांच कण तुम्ही
छान फेडलंत--बरं का ग---तुझा भाऊ आला आहे आत्तां एक्स्प्रेसनं.
त्याला कालच मीं बोलावलं होत---” बाबा म्हणाले, मामा आले हें
कळतांच मला हर्षवायु होण्याची वेळ आली. त्या भरांत मी वेळ कोणती
आणि बोलतो काय याचें भान न राहून ओरडलो ---
“< मी मुंबईला जाणार--तिकीट काहून कां हो द्याना.”
बाबांनीं रागाने माझ्याकडे पाहिले. आईर्ने मान हालवून म्हटलें
आपल्या हाताला यद नाहीं हेंच खर. कुणा'चंहि सारं यथास्थित केलं तरी
तरी त्याची आपली तेरी उप्पर मेरी” असते*च. पोराला मामा मामी आमच्या-
पेक्षां जास्त वाटूं लागलीं आहेत. आमचेच नश्यीब खोटं झालं--”
बाबांना आणि आईला नशिबाला दोष देण्यास अवसर मिळाला या
हेतूर्ने मी एकटाच बाहेर गेला. मी खुंटीवरच्या दसराकडे तिरस्काराने
पाहिळे. मनांत सारखा विचार घोळत होता, कौों एका पार्टाचे चार तुकडे
करून एक मास्तरांना, एक बाबांना, एक आईला अन् एक भुताखेताला
अशी चौफेर वांटणी करून टाकावी. पण असे करायला लागलों तर
कदाचित् पुन्हां बाबा बेत बदलतील---गारडीत बसल्याशिवाय कोणत्याहि .
गोष्टींत आपण बोलू नये--स्टेशनवरूनसुद्धां बाबा घरीं आणतील. तेव्हां,
सध्यां घरांत अगदीं चूप बसायचे असा मीं निर्धार करून टाकला... ।
रद फोळ आज्या | प्रकरण
४-१४-५५५५५४४५- ४५-५० ४- ७६०५७७०००७.
आनंदाची बातमी कुणाला सांगावी--£ बन्या ! पण बन्या शाळेत !
मळा आठवले कीं रामभाऊंच्या दत्तूची आज कसल्याशा मचकरतां सका-
ळची शाळा होती. मी लगेच दत्तूकडे धांबलों.--मी दिंडींतून आंत
शिरतांच--- काय रे सदू---? दक्षिण बाजूचा कोंपरा घुमला
“ का्य रे सदू--?” उत्तर, पूर्व, आणि पाश्चिम हे तिन्ही कोपरे एका-
पेक्षां एक चढत्या आवाजीनें गरजले
दक्षिण बाजूचा कोंपरा-रामभाऊंचें सर्वांत लहान कन्यारत्न.बाकीच्या तीन
दिशांना तीन पुत्ररत्ने जणं काय दिग्बिजय करण्यासाठींच धाडली होतीं. राम-
भाऊंच्या शिक्षणाकरतां तळमळणाऱ्या आत्म्याने आपल्या चार रत्नांना देशो-
घडीला लावण्याचे मात्र श्रेय मिळवले होतें. बापाच्या या खुळाळा कटाळ-
ळेलीं मुळें कोणीहि इसम दिंडींतून आंत आला कीं त्याच्याभोवती गर्दी
करून सोडीत. नक्राच्या तडाख्यांतून सोडविणाऱ्या श्रीविष्णूची बाट पाहातां
पाहातां बिचाऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला होता. कुणाहि नवीन मनुष्य
घरांत आला कौ त्यांना तेवढीच विश्रान्ति वाटायची !
मी तडक दक्षूच्या बैठकीकडे गेलो. दःत्तू कांही तरी लिहिण्याच्या
गडबडीत होता; किंवा घरांत रामभाऊंना तसा भास उत्पन्न करून देण्याच्या
गडबडींत होता.
£ काय रे सदू, ” दत्तू्ने वर मान करून म्हटलें. बाकीच्यांनी
“ काय रे सदू "ची री ओढली,
:: मी मुंबईला जाणार आहे आज----” मी शक्य तितक्या निर्विकार
मुद्रेने म्हणालो. जणूं काय मुंबईला दिवसांतून दोनदां माझ्या फेऱ्या होत
असतात.
बइईंला !”” दत्त आश्चयांनें ओरडला. बाकीच्यांनी आपआपल्या
पिंगाण्या ठराविक पट्टींत वाजवल्या. जेवढे मला फायदेशीर पडेळ तेवढेच
मीं त्यांना सांगितले. आणि मुंबईला गेल्यानंतर मी काय काय करीन
याचेंहि अंदाजपत्रक त्यांच्यापुढे ठेवळें. दररोज समुद्राला मेटायला जाण्यार्चे
मी जाहीर करतांच धाकट्या मुलीने “* आम्हाला दाखवायला थोडासा
समुद्र आणशील का ? म्हणून मला विचारलें. त्यासरशी दत्तू किंचित्
0७ केट णल “हः > “५८५४४ "५ *“*'-* 4९१४-४४ १४५४४४४०१४ ४७४0-४४.
८वें] मुंबईस बदली ९
इंसून म्हणाला, “' मूख आहेस ! समुद्र कधीं उचळून नेतां येतो का !”
बाकीच्या दोबांसीहि गंभीर चेहरा करून “ मूख आहेस ! समुद्र कधी
उचळून नेतां येतो का!” म्हणून “ दादावाक््यं प्रमाणम् ) केळे. अथात्
तिची समजूत पटली नाहीं. “ मोज आहे बुवा तुझी---” म्हणून दत्तूने
म्हणतांच त्रिवर्गीनीं * मोज आहे बुवा तुझी ' म्हणून मला त्रिवार बजा-
वून सांगितले.
चोघांनाहि तसेच सोडून मी घरी आलों. अंगणांत मामा हातांतल्या
दगडाने कशावर तरी नेमबाजी करीत होते. मळा पाहातांच मामांनी
माझ्यावर हात उगारून म्हटलें--
“६ शाळा चुकवणाऱ्या मुलांना मी दगडाने मारत असतों. ये असा
पुढं--तुझं टाळकंच फोडतो.” मळा दगडाने मारायला छप्पन मामा
आले पाहिजेत ही माझी खात्री असल्यामुळें मी हंसत हंसत पुढें गेलो
आणि चटकन् मामांच्या अंगावर झुंप घेतली. ' अरे अरे, पडशीलळ---
नाहींतर मला पाडशील, * म्हणत मामांनीं मळा हातावर घेतलें.
“ सद्या, तू अगदींच अर्वाच्य निघालास अं! मला कल्पना नव्हती तुझ्या
नादीपणाची. तूं सुंबईला चळ तर खरा; शान्तामामी तुला लोखंडाच्या
फुकणीन मारणार आहे ! लांकडी फुंकणी तूं जाळून टाकशील म्हणून तिनं
झुळेश्वराजवळून नवीन लोखंडाची फुकणी आणली आहे.?/मामा म्हणाल
मला नाहीं मारणार मामी, तुम्हांडाच मार्रील ती. त्या दिवशीं नाहीं
का तुम्हाला चापटी मारली तिन £---” म्हणून मीं मामांना त्या दिवसाची
आठवण करून दिली. मामांनी माझ्या तोंडावर हात ठेवला
“ ही तुझी कुशाय्र बुद्धि अभ्यासाकडे लावशीळ तर उद्यां बी. ए.
होशील, असं बोळूं नकोस बरं का ! अन् वेड्या, तिनं मला मारलं नाहीं
कांही---माझ्या हातावरचा डांस उडवला--!?” मामा म्हणाळे. मामांची
तोंडचलाखी मीं ओळखली. पण मामा मुंबईला नेणार आहेत. त्यांना
चिडवून उपयोगी नाहीं म्हणून मी गप्प बसलो. मामांनी मला हलकेच
कानांत सांगितलें
9
र्ट फोळ आका [ प्रकरण
न्य
“: आतां कांही बोळू नकोस घरांत. वाईट वाटतं आहे असं रडक
तोंड कर, बाबा अन् आई तुझ्यावर फार रागावळे आहेत. अन् मी पण
तुझ्यावर फार रागावली आहें. लक्षांत ठेव--?
जेवतांना बाबांनीं मामांना सवे कांही सांगितलें. मामा मुकाट्याने
ऐकून घेत होते. मधून मधून--“' चालायचंच; संसार हा असा आहे;
काय करतां १ ” वगैरे अनुभवाची वाक्यें ते यथास्थित पसरून देत होते.
मध्येंच एकदां बाबा थोडेसे संतापले:
“ चालायचंच, काय चालायचंच ! म्हणे संसार असा आहे. तुम्हांला
काय अनुभव आहे ? असल्या काट्यांना जन्म द्यावा अन् मग संसाराचं
सुख पाहावं !?
मामांनी या वेळीं मोनत्रत पत्करळें. शेबटीं दुपारच्या गाडीने जाण्याचं
आमर्चे नक्की ठरलें. गप्प बसण्याचे मीं मामांना वचन दिलें होतें तरी पण
मला रहावेना, जातां जातां आईशीं दोन गोड शब्द बोलण्याच्या इराद्याने
र्मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.
:: आई, तुला मुंबईहून मी छानदारसा खाऊ धाडून देईन अं! ”
मी म्हणालो. आईला माझा खाऊ नको होता, तर तिनें गोडींत तसें
सांगितळें असते तर नसतें का चालले ! पण नाहीं. चल चालता हो--
सुडकरी मेला--? म्हणून तिनें हांकून लावलें. मामा तोंडावर हात ठेवून
इसत उभे होते.
तरी पण मी टांग्यांत मामांच्या शेजारीं जाऊन बसलों तेव्हां आईचे
तोंड गोरेंमोरें झालें. जनलजा झुगारून तिने मामांना मोठ्यांदा ओरडून
सांगितळें, “ त्याला हिंडू वगैरे देऊं नकोस. त्याचा हूडपणा जाईपर्यंत
त्याला जपलं पाहिजे---!?” मला एक वेळ वाटलें, कीं टांग्याखाळी उतरून
आईचा हात धरावा. पण तोच हात थोबाडांत बसणार नाहीं कशावरून
तेव्हां ह्या क्षणिक लहरीला बळी न पडतां होईल तें मुकाट्याने पाहाण्यांतच
शहाणपणा होता. बाबांनी दुकानांतूनच आम्हाळा “ बरं आहे, या--”
म्हणून निरोप दिला. ह...
गाडी हाळली अन् मीं चटकन् मामांच्या टोपीला हात घातला.
<बेॅं] मुंबईस बदली ९९
स
झामांसी “ अरे अरे? करायला सुरुवात केली. “' माझी टोपी तुम्हा घाला
अन् तुमची टोपी मी घालतो ?' म्हणत मी टोप्यांची अदलाबदल केली.
मामा हंसू लागले. “' असं वेड्यासारखं वागू नये. आपण सेकंडमध्यें
बसलो आहोत. कुणी आलं तर तुला काय म्हणतील १ हा तुझ्या आईनं
फराळाचा डबा दिला आहे--पाहिजे का!”
भामांना उत्तर देण्याच्या भानगडींत न पडतां मीं डब्याचा यथेच्छ
समाचार घेतला.
हें माझें बालपण. यांत सभ्यपण कुठें आहे तें समजणें महाकम॑ कठिण.
बालपणीचा काळ मोठा सोख्याचा असतो अर्से कोण म्हणत असतील ते
म्हणोत बिचारे. मी मात्र तसे म्हणण्यास केव्हांहि तयार होणार नाहीं.
“जेसी सृष्टि, तैसी दृष्टी ) या न्यायाने मळा बाळपण म्हटलें कीं भीति वाटते
मळा वाटते, मनुष्यमात्रामध्ये ही एक खोडच लागून राहिलेली आहे
जो उठतो तो लहानपणाचे पुराण गात सुटतो. * मी लहानपणीं यंव केल,
सी लहानपणीं त्यंव केळं--मी असा बोललो---मी तसा बोललो---” फार
छान केलेंत ! जन्मभर तुम्ही लहान राहिलांत तरी मला त्याची परवा नाहीं.
रहानपणीं मुलाला अनेक शत्रू असतात. माझीं मातापितरे माझे मित्र
नव्हते हें कोणीहि कबूल करील. मानपानाची कल्पना जरी क्षणभर बाजूला
केळी तरी इतर त्रासाची बाजू काय कमी असते ! मनांत बिळकुल इच्छा
नसतांना वाटेल त्या देशांत, वाटेल त्या गांवांत आणि वाटेल त्याच्या पोटीं
जन्म--पुढें निव्वळ जन्म दिला म्हणून आईबापांचे निष्कारण गोडवे
गायचे, मोठे होईपर्यंत बापाच्या (अक्षरशः) हाताखालीं दिवस काढायचे,
तो सांगेल त्या दिशेनें मुकाट अभ्यासास प्रारंभ करायनवा--हेंच का रम्य
बाळपण १ यांत समाधान मानायला जागा उरतेच कोठे £! मग ही दिशाभूल
कां १ का खोटें बोलण्यांत पुरुषार्थ आहे?
ळहान मळ झालें तरी त्याला जीव आहेच को नाहीं १! उनाडक्या हा
पोरांचा धर्म आहे. माझ्या म्हणण्याचा अथे असा नव्हे कां, सारीच सुळे
दोन्ही वेळेला जेवायला घाळून मोकळीं सोडावींत. बिलकुल नाहीं. पण
स्थांच्या आवडीनाबडींचा थोडातरी विचार नको का करायला ? मुलांच्या
१०० फोल आज्या [ प्रकरण
लम कलक वाता
नाक मनावर त्याचा काय परिणाम होत असेल ही कल्पना नको काय १
व्य *... हु" न्य
छेः ! नक्रोच तो विचार. कुबेराच्या सपत्तीच्या कोठारांचे दरवाजे खुळे
केळे तरी मी पुन्हां लहान व्हायला तयार नाहीं.
प्रकरण ९ वें
"ण $> 7€ई७--
७ (१ ७७
काटाच काम
[मांची शिस्त फार कडक होती. मामांचे घर म्हणने लष्करी
तळाची ०7१611४ 7००0 होती. सर्व व्यवहार नोटिशींच्या मार्फत
चालत असे; मात्र नोटिसांना किंमत तितक्रीच देण्यांत येत असे.
मामांनीं माझ्याकरितां वागण्याचे नियम तयार केले---
१, शाळेंत जातांना गाडी, मोटार, ट्रॅम इत्यादि वाहने शत्रू समजून
शकय तोंवर हमरस्ता टाळणे.
२. रस्त्यांतून जातांना कुडमुडे जोशीबुवा, बुट्टीके बाळ विकणारे संत-
सज्जन आणि दारू पिऊन आपल्या हिमतीची हमी देणारे हंबीरराव---
इत्यादि प्रकारच्या लोकांना देव समजून दुरूनच नमस्कार करणें.
२. शाळेत कोणाहि पोराबरोबर दोन शक्तीचे प्रयोग करण्याची इ्च्छा
झाल्यास आधीं घरांत त्याप्रमाणे शान्तामामीला चोवीस तासांची नोटीस देणे.
४. “सू? ला “ऊं” करायला लापण्याइतके तिच्याशी प्रेमानें न वागणे.
५, कर्धीकाळीं पाणी नळाला आलेंच तर, प्रथम आपण तो जाऊन
धरणें आणि त्याप्रमाणे शान्तामामीला तोंडीं नोटीस देणें.
मीं यांतला एकहि नियम पाळला नाहीं. . |
शान्तामामीकरितां बरेचसे नियम होते त्यांपैकी माझ्या कानांवर आठे
ते मी सांगतो---
१, सुलोचनेच्या तोंडांत तोंड घाडून घटकान्. घटका न बसणें. जर
बॅ] कोटोचे काम १०१
“०४-००
यदाकदाचित ती लहर आलीच तर त्याप्रमाणें. निदान बारा तासांची
नोटीस देणे.
२. मामांशीं उगीच वितंडबाद घालढीत न बसणे, जगांत कसें वागा-
यचें हं त्यांना स्वतःपुरतें पूर्णपणें कळतें आहे. तरी त्यांना तत्वज्ञान शिक-
विण्याच्या भरीस न पडणें.
- ३. स्त्रियांच्या असेब्लीशीं फटकून वागणे. आणि घरांतला पतिपत्नी-
कलहप्रसंग उठावदारपणें दुसऱ्यांना वर्णन करून सांगण्याच्या भरीस न पडणें.
४, दोन महिन्यांकाठीं एकदां नाटक. नाटक कंपनी नसल्यास पर-
गांवाहून तिळा बोलावण्याची आम्ही जबाबदारी घेणार नाहीं, मात्र नाट-
काच्या वेळीं सुलोचनेच्या तोंडांत बोळा घातला पाहिजे.
५. मनांतला राग वस्त्रप्रावरणांशीं झोंबाझोबी खेळून प्रदार्शित न करणें.
(उ० रागानें ठगड्याला दांडीवरून खसकन् ओढणे, धुतांना चार धपाटे
जास्त देणें, इत्यादि. ) राग प्रदाशीत करण्याचे काम ठेखनद्वारें करावें.
कागदांचा खर्चे समाईक.
अद्या प्रकारचे पुष्कळच नियम होते, पण ते सर्व श्ान्तामामी धाब्यावर
बसवीत असे. या नियमबद्ध घरांत मी शिरलो आणि त्या दिवसापासून
नियमांना पोटनियम देण्याची नवीन पद्धत अमलांत आली. शान्ता-
मामीचा नियम होता कीं घरांतल्या मोरींत पुरुषांनीं केव्हांहि हात धुतां
कामा नये. आणि ओले हात लोकांच्या अंगावर उडवतां कामा
नये. मी गेलों त्या दिवसापासून त्या नियमाकडे दुलक्षचच करण्यांत
आलें. ' ती पाटी पाहिली का? म्हणून शान्तामामीनें मामांना * येथे हात
धुऊं नयेत ' अश्या अक्षरांची पाटी दाखवली. मामांनी मुकाऱ्यानें पाटी
उचळून चुळींत घातली. मामी थोडीशी रागावल्यासारखी दिसली, पण
मामा हंसत म्हणाले, “' सवाना सारखा कायदा पाहिजे. हा पोरगा आतां
इथं हात धुऊन गेला. तूं त्याचं तोंड पुसलंस, कायदेभंग केल्याबद्दल
तोंडांत का मारली नाहींस त्याच्या १! तो तुला गठ्ठा देणार आहे आणून
अन् मी तुला लुबराडणार आहे £ पंक्तिप्रपंच करणाऱ्या स्त्रीला पाप
लागतं---?”
१०९ फोळ आज्ञा [ प्रकरण
ममल बल. >८-४८५/५८८५/५/५/५/५८/-८८५८/५५४८४५/४॥५//५४४५१५४४४४/४/१/०१% “४४०४१॥४॥४॥४४७॥४१४
मामी कांहींच बोलली नाहीं. लांकडावर लांकूड जोराने घांसळें
गेल्याचा भास झाळा असेळ कदाचित,
मामामामीच्या या सरकारी दरबारी संसारांत मी येण्याचेपूर्वी चांगल्या सज्ञान
न्यायाधीशाच्या अभावी सुलोचना न्यायनिवाड्याचें पवित्र काम करीत होती.
पण हा लाळ्या न्यायाधीश बऱ्याचश्या बाबतींत अगदींच कच्या होता. आणि
दोन्ही बाजूंच्या पक्षकारांनी आपआपलीं विधानें ठांसून मांडण्याची तयारी
दाखवली कीं तो गोंधळून जाई. शेवटीं निकाल जाहीर करण्याच्या वेळीं तो
अगदीं रडकुंडीस येई. कर्धी कधीं या लोकांच्या मूखपणाविषर्यी अनुकंपा
उत्पन्न होऊनच कीं काय तो रडत रडत निकाल जाहीर करी. आणि
न्यायाधीशानें रडत रडत दिलेला निकाल बहुत करून निकालांतच निघे!
त्यांतून न्यायाधीशाला पगार मिळे शान्तामामीकडून; आणि मधून मधून
खाऊची लांच होतीच. त्यामुळे मोज ही होई कीं, शैकडा नव्वद केसिस
शान्तामामी जिंके, एकंदरीनें जगांतल्या सडेतोड न्यायनिणयाच्या कामांत
मुरलेल्या न्यायाधीशाची दरबारळा अत्यंत गरज वाटत होती. शान्तामामी
न्यायाधीश बदलायळा मुळींच तयार नव्हती. पण मामांनी तिळा छट
करून उडवून लावलें.
आतां सांगायळा हरकत नाहीं. मासुद्धा सुलोचनेप्रमाणे लांचखाऊ
होतो. प्रथम प्रथम मीं अगदीं परमेश्वराला साक्ष ठेवून निकाल देत होतो.
मामांचा माझ्यावर विश्वास बसला हें दिसतांच मी शान्तामामीकडे पारडे
झुकते ठेवू ठागलो. सुलोचनेला मात्र ज्या जागेंत न्यायाधीशाचे काम
मिळत होतें त्याच जागेंत कधीं कधीं आरोपी म्हणून उभें राहावे लागे.
पण पोरगी मोठी धीराची. जगामध्ये हे असे चढउतार कधीं ना कर्धी
तरी यायचेच, दाहाण्या माणसाने काळ येईल तसें फिरले पाहिजे, हें तत्त्व
तिला पटलेंसें दिसले. उळट जडजोखमीची कामगिरी परस्पर गेली
ह्यांतच तिळा आनंद वाटूं लागंळा. एके दिवशीं एक मजेचा खटला
कोटांपुढें आला.
फिर्यार्दारचे म्हणणें सार्यत देतो---““' मी काळ संघ्याकाळीं ऑफिसचे
काम कर्रीत होतो. ऑफिसचे काम घरीं न करण्याचा कोठेंच कायदा
९्वें] कोटीचे काम १०३
नाहीं, पण आमच्या घरांत तसला एक विलक्षण कायदा आहे. तो कायदा
अन्यायी, जुलमी आणि अभप्पलपोटेपणाचा आहे हे माझं ठाम मत आहे.”
“माझं मत तसं नाहीं”-आरोपी. “'आरोपीनें मध्येंच तोंड घालण्याचं
कांहींच कारण नाहीं. साहेबांनी माझ आधीं ऐकून घ्याव?”-कफियादी. “मीं
गेरकायदा वर्तन केलं असं मला मुळींच वाटत नाहीं. मी काम करीत
होता. हिनं--आरोपीनं ह्या मुलीला टेबलावर आणून ठेवली. मीं
तिला---आरोपीला---बजावून सांगितलं कीं हें माझ्या व्यक्तिस्वात-
त्यांवर नियंत्रण आहे. हा अन्याय आहे. मी फिर्याद ठोकीन. आरोपी
माझ्या म्हणण्याकडे लक्ष न देतां “ आहे माहिती ' म्हणून म्हणत हंसू
लागला. मला त्रास व्हावा म्हणून आरोपीनं माझे डोळे हातानं झांकून
टाकले. ( इव्श---आरोपी. हा चावटपणा न्यायाधीशासमोर करणं म्हणजे
न्यायाधीशाचा अपमान करण्यासारखं आहे--किर्यादी. ) अथात् कामाच्या
वेळेळा मला ही थंद्डा मुळींच रुचली नाहीं. मी कोटोत जाण्याची आरो-
पीला धमकी दिली. महाराज, न्यायाधीशासाहेब, आरोपीचे शब्द टिपून
घेण्याजोगे आहेत. आरोपी चक्क म्हणाला कीं, ' आहेत तुमचे न्यायाधीरा-
साहेब माझ्या ओळखीचे. अहा5डरे न्यायाधीश ! रात्री झोपेत बडबडतात.
अंगणांत एकटे जायला मितात. लंगोटी नेसवायलासुद्धां दुसऱ्याची
मदत ।---साहेब, माझ्या मर्ते हा घडघडीत कोटांचा अपमान आहे. कोण-
त्याहि न्यायाधीशाला हे शब्द ऐकवणार नार्हींत---( कानांत बोटं घालून
बसा मग---आरोपी. ) हें वर्तन अत्यंत गर्हणीय आहे. याचा मी बुद्धि-
पुरःसर निषेध करतो --?
मी मध्येंच म्हणालो, “ ए मामी, भूक लागली. जेवायला वाढ ना--”
“६ इरश॒ ! ते निषेध कां कायसंसं करीत आहेत त्याला टाळी द्या,
न्यायाधीशसाहेब! म्हणे भूक लागली?---” शान्तामामीने माझे हात धरून
टाळी वाजवायला मला भाग पाडले, मामांनी आपली जबानी पुढें
ऱचाळू केलीं---
५ हा आतिप्रसंग गर्ह्म आहे. ही कोटाशीं लड्ठालड्डी उपयोगाची नाही.
कुठल्याहि कोटोंत आरोपोने न्यायाधीशाकडून बळजबरीनं टाळी वाजवून
१०४ फोळ आशा [ प्रकरण
घेतलेली नाहीं. मी निषेध करतों हें टिपून घ्यावं.” जबानी पुढ चाळू.
“बराच वेळ आरोपी आपल्या आपल्याशीच पुटपुटत होता. पण मला
त्रास होत होता. मी शेबटीं आरोपीला पाठींत धम कलाडू देण्याच्या अगदीं
बेतांत होतों. हं! खबरदार! बोलूं नकोस मधे. साहेब, इतक्यांत एक
अचानक गोष्ट घडून आली. या पोरीनं---पण जाऊं द्या. तसल्या गोष्टी
सभ्य ळोकांत बोलण्याच्या नसतात म्हणून मी त्याचा उच्चार करीत नाहीं.
माझा वेळ मोडला. कागद खराब झाले. मला दुप्पट चास झाला.
कोर्टानं काय तो योग्य निकाल देऊन या एका गरीब हळहळणाऱ्या
जीवाचं समाधान केल्याचं श्रेय घ्यावं, आणि आजपर्यैत कोणत्याहि कोटात
न घडलेली अशी ही गोष्ट असली तरी मी न्यायाधीशाच्या मायाळू वर्तनाचा
फायदा घेऊन सूचना करतों कीं, आठवण राहील अशी शिक्षा आरोपीला
फर्माविण्यांत यावी. मळा वाटतं, आरोपीळा माहेरहून दहा रुपयांची
दिवाळींत ओवाळणी आलेली आहे ती जप्त करण्यांत यावी. त्याचा उपयोग
न्यायाधीशांच्या सळ्याबरहुकूम मी गंधर्व नांवाच्या ग्रहस्थाला द्यायला
उद्यांच्या रविवारीं एका पायावर तयार आहे---?”
“ तर तडर” म्हणून मामीने तोंड फुगवून या टोंकापासून त्या टोंका-
पर्येत मान हालवली.
“६ कोटांन आरोपीची जबानी घ्यावी---?? मामा हंसून म्हणाळे. पण
कोटोला जबानींची गरजच नव्हती.
““ मामी, जेवायळा वाढत असलीस तर बरं आहे. नाहीं तर मी
झोंप घेईन.” कोर्टाने निकाळ दिळा. पण हा निकाल न्यायाधीशाला
आवडलेला असला तरी दोन्ही पक्षांना पसंत नव्हतास दिसले. टेबला-
वरच पोटाशीं पाय घेऊन पसरलेल्या कोटाला जागें करीत मामी आपली
जबानी त्याला ऐकवू लागली.
“ सदू , तूं माझं ऐकून घेतोस का--१ ” मामीने हंसत सुरुवात केली.
“६ हु, ह्याला मी हरकत घेणार. कोटाला नांवान हांक मारण्याची
पद्धत नाहीं. कोटाच्या नांवान हांका मारण्याबद्दल माझं कांहीच म्हणणं
नाहीं.” मामा म्हणाले.
९्वॅं] कोटाचं काम १०१९
१२-६४ ५८८ -८/०/४॥५/१५-/०-०
“६ हे पहा, मला तें कांही समजत नाहीं. त्याला लागळी आहे भूक,
चळ रे, मी तुळा जेवायला वाढतें.” म्हणून म्हणत शान्तामामीने कोटोला
कडेवर घेतलें. मामांनी पुन्हां मला जाग्यावर बसवले आणि हाताने
'शान्तामामीला धरून माझ्यासमोर तिला उभें केलें.
“ कोटांचा 'मंगलमूर्ति मोरया? करतेस काय £ निदान हिंदुस्थानांत तरी
कोटांची अशी गठडी आम्ही वळूं देगार नाहीं.”
“< सटू , तूं रड रे मोठ्यांदा; म्हणजे मग पहाते यांचे कोर्टन् फिर्ट--”
मामीनें मला उपदेश केला,
“६ हें असं सांगून तूं पूर्वीच्या न्यायाधीशाला चिथवून सोडीत होतीस
म्हणून हा न्यायाधीश मी मुद्दाम पुण्याहून मागवला आहे. सदू , तू रडलास
तर तोंडांत खाशील बघ. ” मामा म्हणाले.
८ हु; काय बोलू १” म्हणून म्हणत मामीने हंसायला सुरुवात केली
जबानी दे--अन्टेबलावर पाय ठेवलास तर तंगडं तोंडून टाकीन---
मामा म्हणाले.
“: माझा गुडघा दुखतो आहे. मी मघाशी नळावर पडले म्हणून मी
आधार घेतें आहे. ” मामी म्हणाली.
“ तुझा गुडघा दुखतो त्याला न्यायाधीश काय करणार मी कांही
ऱचोळणार नाहीं. ? मामा म्हणाले.
“ टश्श् !” म्हणून म्हणत मामीने चटकन् स्वयंपाकघरांत पलायन
केलें. त्या दिवशीं मी झोंपेंतच जेवलो. मधून मधून मामी कांही तरी
बोलत होती. मला वाटतें, न्यायाधीशाच्या झोपेचा फायदा धेऊन आपण
स्वत:च न्याय देत असावी. जेवतांना एकदम धक्का बसल्यासारखे झाल्या-
मुळें मीं डोळे उघडले.
“ कोणाची चूक आहे! हिची ना ! हिच्याजवळून दहा रुपये घ्यायचे
ना” मामा मला विचारीत होते.
“: सदू , भात नाहीं वाढणार बघ. खरं सांग---हापेसचचं काम घरीं करणं
बरं का? यांनींच दहा रपये द्यायला पाहिजेत ना !” म्हणून म्हणत मामी
माझ्या पानापुढे उभी होती. शेवटीं ह्या त्रासाला कटाळून मी मामांच्या-
१०६ फोल आज्या [ प्रकरण
कह
आ
कडे बोट दाखवले, त्याचा अर्थ मामा दोषी आहेत असा झाला. मामा
चटकन् माझा पाट ओढून म्हणाले.
“ अरे चोरा ! ऊठ---ऊठ इथनं. इतकी तुझी बाजू धरली तरीं
शेबटीं तू उलटलासच --?' मामा म्हणाले
मामीनें “ हें काय हे ---१ जेवतांना काय त्याला उठवायचे ” म्हणून
म्हणत मळा उचळून चुलीपाशीं नेळें. मी सुकाऱ्याने तिचा हात तोंडाशी
आला कीं, “आ? करीत होतों. बा्कार्चि काम ते ते अवयव उरकीत होतेच.
कोटांचें काम सुरुवातीस रात्री नऊच्या पुढें मरत असे. पण न्याया-
धीश फार झोंपाळ असल्यामुळें केक वेळेला न्यायाधीरा झोंपेंतच न्याय
दानाचे काम करीत असत. तेव्हां उगीच अन्थे ओढवयाला नको)
जे करायचे ते शिस्तवार झालेलें बरे, या विचाराने कोट मग संध्याकाळी
सात वाजतां भरू लागलें
या खटल्याच्या निकालानंतर दोनतीन दिवस मामा अगदी विचारांत
गढून गेल्याप्रमाणें दिसत होते. मी कारण विचारतां त्यांनीं 'गंधवांचे देणं
द्यायचं आहे? असंच कांहीस उत्तर केलें. मला त्यांत कांहीच काठण
दिसेना. बोलवावें त्या मनुष्याला. घरीं अन् घे म्हणावं तुजे पेसे ! त्यांत
काय आहे १
रविवारीं सकाळीं मामा हंसत हंसत मामीला म्हणाले, “'तुझ्याजबळचे
दहा रुपये देतेस का? मी तुला उद्यां त्याच्यावर एक आणा व्याज देईन.
पहा, व्याज-बट्टयाचा व्यापार करायळा तुझी तयारी असेळ तर! मामीने
मान हालवून म्हटलें, “ माझ्या टूंकेला कुणी हात लावलेला मला खप-
णार नाहीं. अन् आज नाटकाला यायची माझी मुळींच तयारी नाही --?
“£: अन् मग हीं तिकिटं !--ह्याची काय वाट! ?” म्हणून मामांनी
खिज्ञांतून तीन रंगीत चिठ्या काढल्या. मला आश्चर्यच वाटलें. मामांनी
. माझी समजूत घालण्याकरितां ' अरे पैसे पोहोंचल्याच्या ह्या पावत्या दिलेल्या
आहेत त्यानं * म्हणून म्हटलें. मीं त्या बाबतींत विचार करण्याचा नादच
सोडन दिला. त्या दिवशीं मीं बरेचसे शोध लावले. जें थोडेसें आठवत
आहेत ते देतो--
९वें] . कोटोचे काम १०७
१. गंधवव नांवाचा ग्रहस्थ बुवा नसून बाई आहे. २. मामा म्हणतात
कीं तो फार चांगलें गाणें म्हणतो. मला नाहीं त्से वाटत! मळा तर
त्याच्या गाण्याचा कंटाळा येतो. शान्तामामी म्हणते तोंडाने, कीं गाणें
आवडते म्हणून, पण गाणें चाळू झाळें कीं पिस्ते खायला सुरुवात करते.
३. ह्या गाण्याला आणि थोड्याशा बोलण्याला नाटक म्हणून म्हणतात.
पण नाटकांतळें गाणें काहून टाकलें तर नाटक पहाण्यांत मोज असते.
मी त्या दिवशीं प्रथमच नाटकाला जाणार असल्यासुळे मला बरीचशी
मोज वाटली. शान्तामामीनें मामांनी नवीन आणलेली फरकेप माझ्या
डोक्यावर ठेवळी. नाटकाला जाणें म्हणजे कुठें तरी लझाळा जाणे हीच
माझी कल्पना, चार मंडळींत जायचें, तेव्हां गैदीपणा उपयोगाचा नाहीं
या विचारानें मी वाहाणा जास्त काळ्या दिसण्याकरितां त्यांना शाई फांसून
ठेवली, पण हात मात्र काळे झाले. “सू “चा थाट कांही विचारायला नको..
मीं तिळा एकीकडे नेऊन बजावून सांगितळें, “ सुळे, आपल्याला नंग-
नाला जायचं आहे. बघ, तुला तोपी पाहिजे का ? तिथं रडूं बिडू नकोस.
कुणाजवळ खायला मागायचं नाहीं,---अन् माझं बोट सोडायचं नाहीं.
तिला यांतळ॑ं काय समजलें देव जाणें. उत्तराएवजीं तिनें माझ्याकडे पाहून
हातानें टाळ्या मात्र वाजविल्या. आमच्या सवोच्या वस्त्रप्रावरणांत थोडा
फार फरक होताच. मामीनें कपड्यांत फारसा बदल केला नव्ह्ता तरी पण
ळगडें कलाकुसरीने, काळजीने नेसलेले होते यांत शका नाहीं. फक्त
मामांनीं मात्र कांहीं बदललेले नव्हतें.
आम्हांला बसायला खुर्च्या--विजेषतः मला सबंध खुर्ची मिळाल्या-
कारणानें मला त्या गंधव ग्रहस्थाविष्यी आदर वाहूं लागला, फिरत्या
पंख्यांपैकीं एखादा जर आपल्याला घरीं नेतां आला तर---! मला घरी
नेण्याजोगें बरेचसे सामान तेथे दिसून आलें. बर््याच्च वेळाने आमच्या'
शेजारीं एक पगडीवाले ग्रह्स्थ आणि त्यांच्या होजारी एक झाल पांघर-
लेली बाई इत्यादि मंडळी येऊन बसली. इतक्या लोकांना गंधव ग्रहस्थाचे
पैसे देणें आहे---तेव्हां तो ग्रहस्थ बराच श्रीमत असला पाहिजे हा तक॑
मीं मनाशीच बांधून ठेवला. माझी अन् त्याची गांठ पडली तर मीं निदान
ब
"१०८ फोल आज्या [ प्रकरण
ती घंटा आम्हांला खळायला मागून घेण्याचें ठरावेळें. नाटक सुरू झालें.
पडद्याची घरें पाहून आपणहि तसेंच पडद्याच्या घरांत रहायळा काय हर-
“कत आहे, म्हणून मीं शान्तामामीला विचारलें. पण त्या पगडीवाल्या
. ग्रूहस्थाने 'शूः' करून माझ्याकडे डोळे वटारून पाहिलें, मी मनांत त्याला
शु समजूं लागलो; अन् गंधर्बाला सांगून त्याला हांकळून लावण्याचे
' ठरवून टाकलें.
मला त्या दिवशीं बरेचसे प्रश्न शान्तामामीला विचारायचे होते. 'तूं
कां ग असं गाणं म्हणत नाहींस ?? या माझ्या प्रश्नाला ' बोळू नये; नुसतं
पुढं पहावं हं उत्तर आलें. “तुला गाणं आवडतं का?" या प्रश्नाचोहि
_* तुला बोळू नको म्हणून सांगितलं ना !? या उत्तराने वासलात लागली.
माझ्या कोणत्याच प्रश्नाचे घड उत्तर येईना हें पाहून मी संतापली.
“एह्े रे नाटक !-हें कसळे नाटक £” म्हणून मी चिठ्डन ओरडलो. आजू-
' बाजूच्या चवारदोन लोकांनीं माझ्याकडे दुर्बिणी लावून पाहिलें. कांहीनीं
माझ्या ह्या बिधानाचें कोतुक केलें. कांहींनीं 'काय विलक्षण कार्टे आहे पहा!
“म्हणून माझ्या अस्तित्वाबद्दल खेद प्रदर्शित केला. आमचे पगडीबाले ग्रहस्थ
- माझ्याकडे लाळ डोळ्यांनीं पहात, बरोबरच्या शा्लीतल्या बाईला उद्देशून
मला ऐकूं जाईल अशा बेताने पुटपुटले, “ अन् तूं म्हणतेस मुलं पाहि-
“जेत £! आपण सुखी नाहीं त्यापेक्ञां १! सारखा मघापासून राक्षसासारखा
ओरडतो आहे १” “ बरं आहे बच्चंजी !' मी मनांत पुटपुटलो.
मामांना अन् मामींना नाटक आवडले असलें तरी मी खरें सांगता
मला नाटक मुळींच आवडले नाहीं, माझ्याप्रमाणे सुलीलादेखीळ नाटकांत
कांदींच मजा न वाटल्याने तिनें मामीच्या मांडोवर घोरायला सुरुवात केली
होती. लोक टाळ्या कां देतात हें कांही मळा समजले नाहीं. मीसुद्धा
टाळी वाजवणार होतों, पण त्य़ा पगडीवाल्यालळा कदाचित् पुन्हां फेफरे
यायचें या भीतीनें तो विचार मीं अमलांत आणला नाहीं,
घरीं आल्यावर मामांना माझा अभिप्राय मीं कळवला. मामांनीं गंमीर
- मुद्रा करून मामीला म्हटलें,
“ हा बघ, पुणेरी भटजी काय म्हणतो आहे तें.
ळं
९्वॅ] कोटाचे काम १०९.
“: गाजरपारखी आहे तो. त्याला काय त्याची चव ! ” मामीने लग-
ड्याला हात पुक्यीत म्हटले,
“६ अन् तुला सात्र पिस्त्यांचा खुराक चाळू ठेवला म्हणजेच नाटकाला
यावस वाटत १” मामा म्हणाले. मामी हंसत हंसत आंत निघून गेली. .
मामा आंत जाऊन पाटावर बसले
बाकी सगळेचजञण नाटक पाहाण्यासाठी थिएटरांत जातात असं
नाहीं. कांहीं कांदीजण स्वतःचं नाटक लोकांना दाखवण्याकरतांहि जात
असतात. माझ्या लहानपणी, म्हणजे आमचे पिताजी हयात होते तेव्हां,
मी नाटकाला त्यांच्याबरोबर जात असें तें विदूष्रकाचं काम पाहाण्याकरतां
जात असें. नाटकाला जाणाऱ्या लोकांमधे बरेचसे गायनप्रेमी असतात---
निदान आम्ही त्ते आहोंत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. आतां तुझा
एक प्रश्न सोडून दिला तर, शैकडा नव्बद बायका नाटकाला जातात ते
नवर्याच्या खिशाला भोंक पडावं म्हणून किंवा शेजारच्या कमलाविमलां-
पुढं शहोखीन मिरवायला यावे म्हणून ! मी म्हणतों तें खरं कीं नाहीं १”
“: माझा एक प्रश्न सोडून देण्याचं काय म्हणालांत १ ” मामीनी
विचारलें
“६ तु होय १ अग ती तुझी स्तुति केली. म्हटलं तुला स्तुति आवडते---
अन् स्तुति बाजारांतून पैसा टाकून आणावी लागत नाहीं---तेव्हां--
म्हणून म्हणत मामा हंखू लागले.
या सुखाच्या संसारांत मी 'शरळो होतो. चार वर्षे कशीं निघून गेलीं
ते मला कळलेसुद्धां नाहीं. मधून मधून बाबा माझ्या शिक्षणाची चांचणी
परीक्षा घेण्याकरितां मुंबईस येत असत. त्यांच्या पसंतीस मी कधींच .
उतरला नाहीं. आई एकदां आली होती. तिनें मामीस माझ्याविषयी
विचारतांच---मामीनें सरळ उत्तर दिलें, “ कांही नाहीं बाई त्याचा
त्रास, उलट सुट्टी म्हणा, सण म्हणा, कांही असलं कों उलट त्याची मला
करमणूकच होते. रडत नाहीं. हट्ट घेत नाहीं.. कांहीं नाही --”
माझ्याविरुद्ध कोठेंच कांहीं दिसेना म्हणून आई. गोंधळांत पडल्या-
सारखी [दिसली
५१० फोळ आजा [ प्रकरण
८: देव झालं आपलं. मला पाहिलं कीं त्याच्या अंगांत वेड येतं. त्याला
आई म्हणजे दुस्मन् बाटते. गांबांतल्याशीं तो अगदीं सरळ वागतो.
माझेच काय कणानुबंध असतील पूवेजर्न्मांचे, देवजाणे ! आपलंच पोर---
ऊउरापोरटी बाळगून खस्ता खालळ्या->पण त्याला त्याचं काय कुठं का
राहीना, खुशाल असला म्हणजे मिळवली. मला त्याच्यापासून कशाचची-
सुद्धा इच्छी नाहीं !”
मामी कांहींच बोळली नाहीं. आई गेल्यावर मात्र तिनें मला धरून
म्हटलें, “' सदू , गुलामा, ठुळा इतका कां रे मामीचा लळा १ चांगली
सोन्यासारखी आई असतांना मामीच्या मायेची तुला कां आवड १ सदू,
तुझी आई मीच. तुला नांवाख्यपाला आणीन तेव्हांच राहीन."
ब्र
प्रकरण ९० वं
आहह
नाटक मंडळी
मुंबई फार दिवस मळा लाभली नाहीं. आपुलकीची भावना वाटा-
ऱयला सुरुवात होण्यापूर्वींच मामांची बदली पुण्यास झाली. अर्थात् त्यांच्या-
बरोबर मीहि समुद्राकिनाऱ्याच्या हवेला रामराम ठोकून आपली घाट-
झाथ्यावरची, जन्मभूमीची हवा खायला आलों. पुण्यांत असतांना आईच्या
'ाकामुळें बहुतेक मी, सर्वे शहर हेंच मार्झे पटांगण, या मोकळ्या भावनेने
वावरत होतों; पण मुंबईला जाऊन मी अगदीं घरकोंबडा बनलों होतो.
वयाळेमध्ये बहुतेक मुलें दूरची येणारी असत---त्यांना गाडीच्या अन्
टॅमच्या टाइमटेबलापुढें दुसरें सुचत असेल तर ना मेत्रीची गोष्ट काढा-
यची १ चार दिशांहून, चार तऱ्हांच्या वाहनांतून, आणि चार तऱ्हांचे पक्षी-
'गण सकाळीं एके ठिकाणीं जमत आणि संध्याकाळीं चोफेर उडून जात!
त्यांचे मार्झे कसें पटणार (
१० वें] नाटक मंडळी १११
त्यांतेन माझा स्वमाव मळा जिथे तिर्थे नडे. “पुण्याचा तात्या
म्हणून मला पार्यांचीं मुळें चिडबीत. “हा बघ मुलगा पुण्या'चा--”
म्हणून इतर मुळें माझ्याकडे अजबवस्तुसंग्रहालयांतील वस्तूकडे पाहा-
ण्याच्या दृष्टीनें टवकारून बघत. मुंबईमध्ये ' पुण्याचा मुलगा? हा एक
शिवीचा भाग समजला जातो. लहानपणापासून सुलें प्रांतिक अभिमान
कसा उचलतात हें पाहाण्यासारखें आहे. या कारणानें मी त्या मुलांशी
कधीच मिळून मिसळून वागलो नाहीं.
मुंबईची हद्द संपल्याबरोबर मी समाधानाचा श्वास सोडला, बाबा
आणि आईची मूर्ति जर डोळ्यांपुढे नसती तर, पुण्याला जाणें म्हणजे
स्वर्ग हातीं येणें अशी कल्पना बांधायला मीं कमी केलें नसते ! तरी पण
आतां मामा, मामी बरोबर येणार असल्यामुळें पूर्वीहतका कांही चास
होणार नाहीं या विचाराने मला थोडेसे बरें वटळें. शेलारवाडीच्या पुढें
गेल्यावर तर मला सारखी उत्कंठा लागून राहिली.
___ पुण्यांत गेल्यावर काय काय करायचे ह्याची तपक्लीलवार यादी मीं
मनांत करून ठेवली. प्रथम बन्या, नंतर चंपी आणि कंपनी. नंतर दत्तू
आणि मंडळी. नंतर उद्यां सकाळीं सबंध गांवभर कुठें कुठें नवीन घरें
बांधळेलीं आहेत, कुठें कुठें नर्वांन रस्ते पाडलेळे आहेत---एक लांब-
लचक चक्कर मारायची. पण सवांच्या आधीं माझें ल्हानपणचें खेळ
ठेवण्याचें कपाट शोधून पाहायचे. नंतर ग्राउंडवर जाऊन सगळ्या सोब-
त्यांना ' रामराम ) करायचा.
टांग्यांतून जातांना मी सुळीला बर्रांच ऐतिहासिक ठिकाणें सविस्तर
माहिती देऊन दाखविली, मामांनासुद्धां मी “हा पहा आमचा बुधवार-
चौक ? म्हणून ते रम्य ठिकाण त्यांना आळेंबळें दाखवले.
५: अस्सं का ! अरेच्या ! ह्याला बुधवारचोक म्हणतात काय १?” म्हणून
म्हणत मामांनी हंसायळला सुरुवात केली.
मी घरीं जाण्याचा अवकाश, कीं बन्या ताबडतोब घांबत आला, बन्या
बराच मोठा झाला होता. पूर्वीचा त्याचा तो मळका सदरा; ठिंगळांची
विजार---इत्यादि थाठ आतां पार बदलला होता.
११२९ फोळ आद्या [ प्रकरण
“ह
बन्यानें मी टांग्यांतून उतरतांच इहवृत्त सांगण्यास सुरुवात केली---
८ आपली चंपी मेळी. तिचा मोत्या अन् शित्याच काय ते शिल्लक
राहिळेळे आहेत. बाकीची पिलू लोकांना देऊन टाकलीं. आमच्या
[;हिरींत परबां एक पाणबुड्या उतरला होता, मीं स्वत: त्याला उतरतांना
पाहिलं --?? इत्यादि सटरफटर वृत्तान्तानंतर मला त्यानें मुंबई शहराच्या
रचनेची माहिती करून देण्यास सांगितले. चपीच्या ह्या अकालीं म्त्यू-
मुळें जीव होरपळळेला असल्यामुळें आणि मुंबईची स्चना दोन वाक्यांत
सांगतां येण्याचे साधेलसें न दिसल्यामुळे, मी त्याला “ उद्यांचा ” हवाला
देऊन घरांत गेलो. तरी पण “सुंबई आपल्या पुण्याच्या येवढी मोठी आहे
का ?? म्हणून विचारीत बन्या माझ्या पाठोपाठ आला.
लहानपणी बन्या ज्याप्रमाणें डातिहासाची कसरत करीत असे त्याप्रमाणे मी
बन्याला आतां भूगोलाच्या ज्ञानाने दिपवून टाकूं लागलो. मुंबईच्या रचनेसंबं-
घानें ठिदितांना कोणत्याहि भूगोळज्ञालळा फार फार तर दहा मिनिटांच्यावर
वेळ लागला नसेळ---पण मी बन्यालळा शब्द-मित्राच्या सहाय्याने दहा
दिवस सारखा मुंबईत खेळवत होतो.
: अरे, कांही विचारू नकोस. आपल्या पुण्यासारखीं शभर गांव एके
ठिकाणीं ठेवलीं म्हणजे एक मुंबई होईल. पुण्यांतलीं शभर घरं एकावर
एक ठेबलीं म्हणजे मुंबईचं एक घर होईल. आपल्या मुळामुठा नदी-
सारख्या हजारो, लार्खो नद्या एके ठिकाणी वाहायला लावल्या म्हणजे
एक मुंबईचा समुद्र होईल. पुण्याला शेभर दिवसांत जेवढ्या गाड्या येतात
तितक्या मुंबईला एका दिवसांत येतात. अन् पुण्याला टूम कुठं आहे?
आमच्या मुंबईला तर रस्त्यावरसुद्धां आम्ही डांबर टाकतो! ? मी म्हणालो.
£ मग तुम्हीच मिकारी व्हाळ, आमचं काय त्यांत जाणार आहे £”'
बन्या म्हणाला.
८: अरे जा! मुंबईला आम्ही कर्धांच मिकारी होणार नाहीं. अन्
मामा तर म्हणतात कीं मुंबईला आपल्या लोकांच्या बायका ठ॒गड्यानं
रस्त्याचा केर काढीत जातात. आतां मी प्रत्यक्ष तसं पाहिलं नाहीं पण
१न्वें | _ माटक मंडळी ११३
॥०४४४/५११४४५४५४१५५/४/१"-४५/४-४४" *९४/५-१४०/४५-/४-४४-/४-€५४५-/४-५४५/४-/५-०/-/६/४५ /४/४-॥४५-/४-/५/
मामा सांगतात तें कांही खोटे असणार नाहीं. बोल, तुमच्या पुण्याला
आदे असं १ ? मी म्हणाली. |
“< आमच्या पुण्याला विजेचे दिवे आणळे आहेत आतां आम्ही---”
बन्या मोठ्या आशेने म्हणाला
“ त्यांत काय आहे ! मुंबईला तर आम्ही मोज म्हणून दिवसांसुद्धां
विजेचे दिवे लावतो. मामांच्या हपिसांत तर सारखे दिवे लागलेले अस-
तात. ” मी जोराभ म्हणालो. बन्या अगदी नामोहरम झाला. जयाची
म्हणून कुठेच बाजू दिसेना तेव्हां तो अगर्दी निराश झाला. शोवटीं माझी
मलाऱच लाज वाटून त्या दुःखी जीवाचे मी सान्त्वन करू लागलो --
“: जाऊं दे रे बन्या. खरं सांगायचं म्हटलं म्हणजे मुंबई कितीहि चांगळी
असली तरी ती तुला नि मला कांहीं उपयोगाची नाहीं. मळा तर मुळींच
करमत नव्हतं मुंबईला. मुंबई ही इलाख्याची राजधानी आहे; पण पुणे
ही आपली---तुझी अन् माझी---राजधानी आहे. आपल्या पुण्याला
पवेती आहे. मुंबईला पवेती नाहीं. पुण्याला शनवारवाडा आहे---मुंबईला
शनवारवाड्याची एक वीटसुद्धां दृष्टीस पडणार नाहीं ! ”
बन्याला हे सुद्दे पटळे. याच धतीवर त्यानें पुण्याला आपल्या घरांत
विहीर आहे, मुंबईला कुठं आहे विहीर ! इत्यादि बरेचसे खोनदार प्रश्न
विचारले. आम्ही एकमताने पुण्यनगरी श्रेष्ठ ठरवून तो विषय दतपतरीं दाखळ
करून टाकला. “ तरी पण मी एकदां केव्हां तरी मुंबईला जाणार आहे.”
बन्या थोडासा विचार करून म्हणाला; '' निदान--मंबईतल्या लोकांना
आपल्या पुण्यांतल्या गोष्टी सांगून त्यांची फजिती उडवण्याकरितां तरी
एकदां जाऊन आलंच पाहिजे. ” बन्यानें आपलें वाक्य पुरें केळे. पण
बन्याचा हा विचार अमलांत येण्यास बराच अवघि आहे, आणि मुंबईच
लोक याचें ऐकून घ्यायचे असळें तर घेतील, आपल्याला त्या भानगडींत
पडण्याचे कांहींच कारण नाहीं! या विचारानें मी तेव्हां कांहीच
बोळळों नाहीं
चारपांच दिवसांनंतर मामा डेक्कन जिमखान्याच्या बाजूस राहाण्यास गेले
टॅ
११४ फोल आक्शा प्रकरण
१-४" “४.०१
यी
अथात् शाळा लांब पडेल म्हणून मला गांबांतच आमच्या घरीं राहावे
लागलें. आईनें बराच आग्रह केला, पण शान्तामामीनं राहाण्याचे कबूल
केलें नाहीं. ' आधीं कडू नि मग गोड ? असंच कायसेसे ती आईला
म्हणाली. अर्थात् मळा दोन्ही घरीं मुक्तद्वार होते. शनिवार रविवारच्या
सुट्टींत धांगडधिंगा घालायला मिळावें म्हणून मी मामीच्याकडे जात असे.
पुढें पुढे बन्यासुद्धां माझ्याबरोबर येऊं लागला. आणि यार्च सुमारास
आमची नाटक कंपनी निघाली. सत्यसृष्टींतल्या नाटक कंपन्यांप्रमाणें क्षणिक
लह्रींतून तिचा जन्म झाला आणि त्याचप्रमाणे क्षणिक लहरीपार्यी, फाटा-
फूट वगेरे होऊन, एक दिवसाच्या मिणमिण अस्तित्वानंतर ती विल्याला
गेळी! मंडळी सुरू करण्याच्या वेळेचा आमऱचा उत्साह पाहून कुणीहि
“ही कंपनी चिरंजीब होणार,अखिल महाराष्ट्राला वेड लावून लोकांना कंगाल
बनवणार ? इत्यादि तर्क बांधळे असते तरी त्यांत वस्तुस्थितीचा रेॅसभर-
देखील विपर्यास होत नव्हता असेच आम्ही म्हटळें असते. पण परमे-
श्वराला महाराष्ट्राची काळजी ! आधींच “ पैसा, पैसा ' म्हणून. हांकाटी
पिटणाऱ्या देशांत जास्ती पिळंगुटी करण्यांत अन्थच माजण्याचा संभव
आहे, असा विचार करून देवरायानें आमच्यांत कलि आणून सोडला.
आणि कलिप्रसादें करून आम्हांस तो नाद सोडून द्यावेसे वाटलें, तत्पूर्वी
नाटक कंपनी निघण्याचा मूळ उद्देश काय होता हें पाहणें श्रेयस्कर आहे.
आमचा उद्देश लोकसेवा नव्हता, लोकरंजन नव्हता, किंवा कोणत्या
फंडाला मदत करून दयाबुद्धि जाग्त असल्याचा जाहीरनामा देण्याचा
नव्हता. आमचचा उद्देश स्वतःची करमणूक करून घेण्याचा होता. अग-
दींच स्वार्थी विचार होता हा. स्वार्थ झांकण्याकरितां गोरबयुक्त शब्दांची
योजना करण्याची मी खटपट करणार नाहीं. आमच्याजवळचचा संच शिक-
वून घडवितां येण्याजोगा होता. आम्ही सारच अभिजात गवई होतों.
बन्याच्या गायनकलेवर माझा तितकासा विश्वास नसल्यामुळें मीं शका
प्रदाशीत केली.
:: मला गाणं येत नाहीं का ! दाखवू का म्हणून! ? म्हणून रागाने
म्हणत बन्याने ' विद्येनेंच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामाजी ) ही ओळ
१० घरें] नाटक मंडळी ११५
व्तास्स्वसंत आळवून दाखविण्यास सुरुवात केली. त्याला आंवरतां आंवरतां
आझ्या नाकी नऊ आळे. याउप्पर इंका घेणें म्हणजे केवळ दुराग्रहाचें
काम होतें. मीं त्याला आमच्यांतला प्रमुख गवई म्हणून मान देण्याचे
तात्काळ कबूल केलें. पण अट ही कीं नाटकाच्या वेळेसच फक्त गायचे;
छरवीं गाऊन आवाजी'ची खराबी करायची नाहीं, त्यानें तें उदार मनानें
खान्य केले.
त्यानंतर कोण किती ओरडतो याची परीक्षा झाळी, सगळ्यांच्या आवा-
जानें आई जागी झाली. “' काय रे मेल्यांनो, दुपारी जरा पडेन म्हटलं
सर--?” म्हणून आईचा आवाज ऐकू येतांच मीं पटकन् ओरडून सांगि-
सर्ळे, “ कांही नाहीं आई. तूं नको वरती येऊंस, आम्ही मांजराला हांक-
ळून लावतो आहोत.”
त्यानंतर अतिशय बिकट प्रश्न येऊन पडला. स्त्रियांना नाटकांत कामे
द्यावींत कीं प्रेक्षकांत नुसते बसण्याची कामे द्यावींत, हाच तो प्रश्न. लह्वान
मुलांमध्ये सुद्धां कांढींजण जुन्या मताळा चिकटून राहाणारे असतातच काँ!
आसच्यांत स्त्रिया म्हणजे एक सुलोचना आणि दुसरी दत्तूची बहीण मनू-
ताई. दोघीहि वयाने लहान असल्या तरी हक्कांची जाणीव दोघींनाही तित-
क्ीऱ्च तीम्न होती. यांत आपल्याला कांहींच मान नाहीं, आपण नुसतें
पहायल्म बसायचे, हें लक्षांत येतांच सुलीनें जे आकांडतांडव केले ते
सिचास्तां सोय नाहीं, “ आम्ही तेवढ्या नुसत्या बसणारच काय! आम्हाला
केवढं कांही नाहीं. सगळ आपणऱच करायचं. थांब, मी मामीला सांगेन. ये
तर तूं आमच्या घरीं. मी बोलणार'च नाहीं तुझ्याशी.” वगेरे वगैरे होत्या
नव्हत्या तेवढ्या धमक्या पुढें मांडण्यास ती चुकली नाहीं. थोडक्यांत
निभावले, नाहींतर मनूताई दत्तूच्या हाताळा चावणारच होती. स्त्रीवर्गाने
सतर अगदीं निकराची बाजू घेतली होती. आणि पुरुषवर्ग गंभीर चेहरे
करून पुनः पुनः विचार करण्यांत गुंग होता. स्त्रीवगातर्फे मी एक सुरे-
स्वसे भाषणसुद्धां केलें. पण कांहीं केल्मा दत्तू आणि त्याचे भाऊ गुडघ्यां-
वली मान कर करीनात.
समभाऊसास्ख्या सुधारणाप्रिय बाप्राच्या हाताखालीं राहिलेली ही
११९ फोल आद्या [ प्रकरण
त्यांचीं मुळे इतकीं अनुदार मताची निघतात हँ मला संभवनौयसुद्धा
वाटेना. मीं गोडीनें सांगून पाहिलें; बन्यानें ओरडून सांगितळे; तरी पण
त्या पड्यांचीं मर्ने वळण्याचे चिन्हसुद्धां दिसेना, असल्या लोकांशीं निष्का-
रण उरस्फोड अन् कपाळझोड करण्यांत कांहींच मतलब नाहीं, पुराण-
मतवादी लोकांना पुराणांच्या जीणे पानांप्रमाणें कोनाड्यांत धूळ खात पडू
देण्यांतच शाहणपणा आहे, असा विचार करून मीं बन्याच्या विन्चाराने
दत्तू आणि मंडळी निकालांत काढण्याचे ठरविळें. तरी पण शेवटचा प्रयत्न
हणून मी म्हणालो, “ हें रे काय तुझं असं वेड्यासारखं १ मुली
झाल्या म्हणून त्यांनाहि आपल्यासारख खेळावंसं वाटत नाहीं का! अनू.
हें बघ, सुलोचना तर अगदीं पुरुषासारखं * मी यतो, मीं जातो ' म्हणून
म्हणते; तर ती पुरुषच नाहीं का मग १? एक येऊन जाऊन प्रश्न राहिला
तो एकट्या मनीचा*च. पण इतक्या लोकांत एक मुलगी सहज. चालण्या-
सारखी आहे. बन्या, तुळा कसं काय वाटतं !”
बन्याळा कतष काय वाटते ते त्यानें सक्रिय दाखवण्यास सुरुवात केलीं
“६: ऊठ आमच्याइथनं. तुला जर आवडत नसेल तर येऊ. नकोस आमच्या
घरांत. ” म्हणून म्हणत बन्यानें दत्तूळा धरून फरकटत ओढले. माँ मध्ये
पडून मारामारीचा प्रसंग टाळला. दत्तू रागाने लाळ होऊन ओरडला,
८ बन्या, तूं पुन्हां माझ्या अंगाला हात तर लाव, तुला शाक्ते दाखवा-
यची आहे काय १” राहिलेल्या दोघां बंधूंनी दादाचे शेवटचे वाक्य उच्च-
ळून “' शक्ति दाखवायची आहे काय १” म्हणून म्हटलें
शाक्ते दाखवण्याची बन्याची मनापासून इच्छा. होती; पण. मीं ताला
आंवरून धरलें. शेवटीं दत्तने अगदीं कण्हत कुंथत एकदांची कबुली
दिली. पोपटपंची करायची संवय असलेल्या खालच्या भावांनीं त्या कबु-
लीला दुजारा दिला. इतक्या शान्तपर्णे हा सलोखा घड्टडन आल्याबद्दळ
मला आश्चर्यच वाटलें.
नाटकाला बोलवायचं कुणाकुणाला हा पुढचा प्रश्न, शाळेंत ' टवाळ?
म्हणून प्रसिद्धीस आलेल्या उदयोन्मुख गुंडांना. बोलावणे म्हणजे आपण
होऊन नसती. संकटपरंपरा ओढवून घेण्यासारखे होतें. बन्यानें आणि र्मी
१० वें] नाटक मंडळी ११७
वार दिवस प्रेक्षक हुडकून काढण्यांत बरेंच डोकें चालविले, अगदीं तोंडा-
वरची माशीसुद्धां उठविण्याची अक्कल नाहीं असले प्रतिनिधी आम्हीं निव-
डून काढले. पण तोंडावरून मनुष्याच्या स्वभावाची पररक्षा होत नसते हा
अनुभव आम्हांस आला. अर्थात् तें ओघाने येईलच. सगळ्यांच्यावर
'बऱ्चक राहावा म्हणून शान्तामामीला आमंत्रण देण्याचें ठरविले होते. हेतु
'हा कीं वेळ आहे, केव्हां काय होईल तें सांगून थोडेच होणार आहे?
शान्तताभंग, दंगाधोपा--इत्यादि गोष्टी टाळण्यास शान्तामामीसारखा
पोलीस बोलावलेलें उत्तम. मात्र शान्तामामीला इतक्यांतनच सांगण्याची
'झआसर्ची तयारी नव्हती.
बन्याळा नाटकाची थोडीशी कल्पना होती अन् मला बरेंचर्से माहीत
'होते. बार्कांच्यांना आम्हीं समजावून सांगितळें. एकंदरींत नाटकाची पूर्व-
'तयारी आम्ही आमच्याकडून होईल तितकी केली होती. प्रथम थिएटर
'शान्तामार्मीकडे करण्याचा आमच्चा बेत होता, पण त्याला एक अडचण
होती. ती अडचण म्हणजे आमचा प्रेक्षकवर्ग, इतक्या लांब येण्याचे
निम्याअधिक प्रेक्षकवर्गानें साफ नाकारले. तेव्हां नाटकाचा दिवस नक्की
'पुढें कळवतां येईल, तोंपर्यंत तुम्हीं कुठें बोळू नका, म्हणून आम्ही त्यांना
बजावून सांगितळें. आणि याच सुमारास आईला साताऱ्याला जायचें
'निघालें.
ज्या दिवशीं आई साताऱ्याला गेली त्या दिवशीं दोन्ही वगीतून बन्यानें
'मॉटीस फिरवली. मात्र नोटीस लिहिते वेळीं आम्हांला आठवण आली
सकी नाटकाचे नांव काय ? पण मग मी बन्याला नोटीस लिहून दिली.
५ नोटीस ! नोटीस ! नोटीस! अगोदर हें वाचा !
“* उद्यां दुपारी सदूचे बाबा दुकानांत गेळे म्हणजे मग आमच्या नाटकास
सुरुवात होईल. नाटकाचे नांव त्या वेळीं सदू सांगेल. थिएटरांत
-सभ्य रीतीनें वागण्याची सर्वत्तांस विनंति आहे. म्हणजे थिएट-
रांत दंगा करील त्याला हांकळून लावण्यांत येईल.
नवीन नाटक.
नाटकाचे नांव ठरलें नाहीं.
श्श्ट फोळ आदार [ प्रकरण
अंक आम्हांला करतां. येतील तितके..
तिकिटांचे दर---५॥; ४॥ वगैरे वगेरे
( हें खरें समजूं नये. गमत म्हणून मांडलेळे आहेत )
नाटक सदूच्या घरीं होईल. तरी बोलावलेल्या मुलांनी लवकर
यावे. कुगी विचारलें तर अभ्यासाला आलो आहोत म्हणून
सांगायला विसरू नये. कोणीहि यांतले. एक अक्षर
बोळळें तर नाटक बंद पडेल.
मनेजर, मालक, व्यवस्थापक ”
नोटीस अगदीं खरोखरीच्या जाहिरातीप्रमाणें काढण्याचा माझा विचार
होता. पण ह्याला अडचणी होत्या. किंमतीच्या भुताला मिऊन कुणीच
उगवणार नाहींत ही भीति असल्यामुळें ती टीप घालणें भागच होतें.
तेव्हां शकय तितका फरक करून मळा नोटीस लिहावी लागली. मात्र
ठराविक मंडळीला'चच ती नोटीस दाखवायची म्हणून मीं बन्यांला बजावून
ठेवलें होतें.
__ पुण्यासारख्या सुधारलेल्या राहरांतल्या मुलांना नोटीस काढली तरी'
तोंडाने सांगावे लागतेंच. दिवसांतून छप्पन वेळां मला तेच तेच सांगतां
सांगतां पुरेवाट झाळी. तरी पण शेकराकुशंका संपल्या नाहींत
६६ ए., पण तुम्ही पडदे कुठले रे आणणार ! ” एकानें प्रश्न केला.
:£६ ते आम्हीं आधीं कसं सांगाव १ ” म्हणून मीं धंदेवाईक माणसा-
सारखें आढ्यतेने उत्तर केले,
:: पण मग तुम्ही गोरे कसें होणार १ ” दुसऱ्या एकानें प्रश्न केला.
:£६: आम्ही साबण लावून गोरे होऊं. तो तुमचा प्रश्न नाही.” मी
पूर्वीच्याच थाटांत उत्तर केलें.
:६ अन् पेटी, अन् तबला---इतक तुम्ही कुठनं आणणार ! ” तिस-
ऱ्यानें विचारलें
:६ हृ पहा, आम्ही सर्व कांदी तयारी केळी आहे. तुम्ही नुसतं पाहा.”
म्हणन मीं त्रासिक मुद्रेने उत्तर केलें
१० वें] नाटक मंडळी ११९
नाटकाचा दिवस उजाडला. त्या दिवशीं बाबांना आणि मला करून
घालायला म्हणून शान्तामामी गांवांत आली, पण दैवाचे खेळ पाहा !
आम्हींच तिला करून घातल, बाबांनीं चरफडत चुलीश्ीं कांही तरी वाद
खेळण्यांत पुष्कळसा वेळ घालवला. मी तिखट-मीठ पुरवण्याचे काम
करीत होतों. इतक्या गडबडींत आमटीचं पातेलं थोडेसें कलंडलें. मामी
दारांत उभी होती. ती तोंडाळा पदर लावून हंसू लागली. बाबा जास्तीच
चिडले. तरी पण च्िडिन ओरडणार कुणाच्या अंगावर १
“: हुसायला लाजहि वाटत नाहीं. ही आमची सोय पाहायला आली
आहे-7-” म्हणून पुटपुटत बाबांनीं पुन्हां पातेळें नीट केळे. शान्तामामी
एखाद्या सेनापतीप्रमाणे दूर उभी राहून मला हुकूम सोडीत होती आणि
नवशिक्या शिपायाप्रमाणें मी डोळे झांकून कांही तरी करीत होतां.
शेकडा नव्वद नाटक मंडळ्यांच्या वांस्थांस येणारा पिठलें-भात ह्या
दिवशीं मीं शक्य तितक्या निमुटपणे पोटांत ढकलला. सेंपाकघर म्हणजे
एक लोहाराची भट्टीच झाली होती.
तिखट-मिठाचे डबे एकमेकांशीं अगदीं सलोख्याच्या नात्याने गप्पागोष्टी
करीत होते. मधून मधून हळदबाई काय चाललें म्हणून डोकावून पाहात
होती. अमावास्येच्या काळोख्या रात्री आकारा-अंगणांत झिम्मा खेळणाऱ्या
तारकांप्रमाणे भाताचीं शितें एकमेकांच्या गळां मिठी मारून नाचत होतीं.
पळी एक टोंक भाताच्या तपेल्यांत आणि दुसरे टॉक आमटीच्या पातेल्यांत
या “ एक पाय तळ्यांत, एक पाय मळ्यांत ' अशा थाटाने आडवी पडली
होती. हातांत धरायचे कागद दर भांड्यागणिक चारपांच्च इतके इतस्ततः
वावरून आमच्या या करामतीचें कौतुक करीत होते. इतके कागद जवळ
असतांना बाबांची कागदाची मागणी सारखी 'चाठळूच होती. तुपाचे बुद-
कुलें खरकटे न होण्याविषयी मामीने हळूचच सुऱ्चवर्ळे, पण---““ काय करू
मग तुझं म्हणणं आहे १ लांबून हुकूम सोडायला काय जातं आहे;
म्हणून बाबांनीं म्हटल्यावर मामी कांहींच बोलली नाहीं.
जेवण झाल्याबरोबर बाबांनीं तडक दुकानर्चा रस्ता धरला, आवरा-
आवरी करण्याचे काम माझ्या अंगावर पडलें. माझी आवराआवरी म्हणजे
१२० फोल आश्या [ प्रकरण
"४४४७४१ ४॥४४॥४/४-४- धार
विचारायला नको. होतीं नव्हतीं तेवढी भांडीं मोरीत फेकून देण्याचा मीं
सपाटा चालवला, मामीच्या * अरे, अरे ? का मीं मुळींच जुमानले नाहीं.
हातांतलीं भांडीं संपल्यावर केरसुणीच्या फटकाऱ्यासरशीं खरकट्याची
व्यवस्था लावली आणि त्या जागेवर .तपेलीभर पाणी ओतून दिलें. |
““ ब्राबा, तुझ्यापुढे तुझी बायको काय रडेळ ? चांगला संसार करशील,
माझ्या राजा ! ” सामी हंसून म्हणाली.
“ मामा तरी काय असंच करतात. ? मी पाहिलेल्या प्रसंगाचा
दाखला देऊन म्हणालो.
“ मामा अन् भाचे, एकाच माळेचे मणि आहांत----? मामी म्हणाली.
पण लगेच, मला वाटतें, लाजून तिने खाळी मान घातली !
दुपारी एकच्या पुढें आमचा प्रेक्षकवर्ग कावऱ्या बावऱ्या मुद्रेने हळुहळू
येऊं लागला. बन्याच्या मदतीनें मीं त्यांना खाळीं ओसरीवरच थोपवून
धरळे. मामीला संशय आलाच.
“ आज हीं मुलं कशाला इथं गोळा केलीं १ सुद्दींत असाच अभ्यास
करतां का? ” मामी म्हणाली.
“ मामी, तू आईला सांगणार नसलीस तर सांगेन. आज आम्ही
नाटक करणार आहोत. ” मी म्हणालो. |
“ नाहीं. नाटक बरिटक कांहीं तसलं घरांत मी करूं देणार नाहीं--”
मामी निश्चयाच्या स्वरानें म्हणाली. |
“ पण मामी, माझं ऐकून घे. आम्ही मुळीसुद्धां दांडगाई करणार
नाही. अन् सुलीला घेऊन आम्ही खेळणार आहोत. ” मी सुलोनचनेचें
नांब पुढें करून म्हणालो. मामीने संमति दिली.
बन्या आणि मी माडीवर गेलो. स्टेजकरितां म्हणून दोन टेबलें जुळती
केलीं, खुच्यांच्या अभावीं प्रेक्षकवर्गाकरितां गाद्या अंथरल्या. पडद्याचे काम
पासोड्यांतर्फे करून घेण्याचं ठरविळें. आणि घंटा म्हणून ताम्हन आणि
पळी वर नेऊन ठेवलीं, स्टेजच्या बाहेरचे काम उरकतांच आम्ही प्रेक्षकवर्ग
"समाजाचे ससर्षी-वर नेऊन बसविले. थिएटर चिकार भरून गेलें होतें.
१० वृ] नाटक मंडळी १२१
कामाक. कचे.
| /५५८४४शाशी“शशी शी”
यण नटवगीची तयारी झाली नव्हती. पडद्याच्या पाठीमागे गेल्यावर
आम्हांलहा एकएक अडचणी सुचू लागल्या. ।
_ गोरे कसे व्हावें ? सूत्रधार कोण होणार ? पगडी कुठली आणणार १
मिद्या कशा लावणार
मिश्ांची शका मीं सातआठ दिवसांपूर्वीच काढली होती. पण बन्याचचा
चचाळढकली स्वभाव आडवा आला.
“: मिद्यांचं पुढं पाहूं रे. तोंपर्यत आपल्याला मिशा येतील, ” म्हणून
बन्यानें माझे म्हणणें उडवून लावलें होते, पण बन्याचा हा आशक्यावाद
अनुभवान्तीं फोळ ठरला,
नटवर्ग तयार झाळेला पहातांच बन्यानें पडद्याच्या बाहेर जाऊन प्रेक्षक-
वगोला शान्त रहाण्याविषयीं विनेति केळी. इतक्यांत सुलोचना, चिरंजीव
मोत्या आणि चिरंजीव रित्या यांना बरोबर घेऊन वर आली. या नवीन
पाहुण्यांना पाहातांच दोघांतिघां प्रेक्षकसदस्यांनीं आम्ही यांच्या पंक्तीला
बसणार नाहीं, म्हणून म्हणत कोपरा गांठला. त्यांची ससजूत काढायला
मला बराच वेळ लागला. समजूत पडली तरी आमच्यापासून त्यांना दूर
बसवा म्हणन अट घालायला ते विसरले नाहींत. आम्ही या चिरंजीव-
डइयाला दूरच्या कोंपऱ्यांत अगदीं खालच्या दजाच्या दरांत बसविलें
इतक्या मोठ्या माणसांत तसं उघडे बसल्याने आपली अब्रू जाइल हें
ल्या प्राण्यांना जरी उमगळे नव्हते तरी सुलीने त्यांना अग झांकून घेण्या-
करतां एक कोरी चादर काढून दिली. पण गांवढळ तें गांवढळ ! चाद-
रीचचा उपयोग त्यांनीं बसण्याकरितांच केला. आम्ही लक्ष न देण्या*चें ठरविलें.
तीन घंटा होऊन गेल्या तरी पडदा कोणी उघडायचा हें आगाऊ न
ठरल्यामुळे पडदा कांही वर जाण्याचे चिन्ह दिसेना. शेवटीं सूत्रधारानें
( म्हणजे मीं ) पुढें होऊन पडदा वर केला. पुन्हां टेबलावर चढून वहि-
वाटीप्रमाणें ईशस्तवनास मीं प्रारंम केला. बन्या तोंडाने बाजा वाजवून
पेटीचें काम चोख बजावीत होता, आणि दत्तू अल्युमिनिअमच्या
ठाटावर तबल्याचे बोल काढीत होता.
:: ए हे रे नाटक ! काय पण सूत्रधार ! काळ्या शाईत मिजविलेल्या
१२२ ___ फोल आका [ प्रकरण
कापसाच्या मिद्या, अन् त्याला पांढऱ्या दोरीनं बांधलं आहे. अन् पगडी
कुठे आहे १! हुडुत् ! विजारींतला सूत्रधार ! म्हणे आम्ही नाटक करणार
आहोंत. हेंच का नाटक! ” म्हणून समोर बसलेल्या एका विप्नसंतोषी
प्राण्याने सुरवात केली. “' अन् सूत्रधाराची ल“॑गोटी तर विजारीच्या बाहे"
रच लोंबते आहे. ” दुसरा एकजण मोठ्यानं म्हणाला,
मी आपलें गाणें बंद करून प्रेक्षकवर्गाने केलेल्या सूचनेप्रमाणे पोष-
खांतील इष्ट त्या सुधारणा घडवून आणण्यान्चा प्रयत्न करू लागलो.
बन्यानें पेटीवादन बाजूला करून स्टेजवर उडी मारली
“ सदू . तू बाजा वाजव. मी आतां छान गाण म्हणती---” म्हणून
म्हणत बन्यानें त्या दिवशीं आपल्या कले" लोकांना पूर्ण ज्ञान करून
दिलें. कला म्हणजे कशी असते हें मला त्या दिवशी समजले. आणि
जगांत कलावान माणसे गल्लोगल्ली पडलेली असतात, पण योग्य-अनुकूल
साधि प्रास न झाल्यामुळें त्यांच्या कलेचे त्यांच्या कळेवराबरोबरःच दहन
होतें हेंहि पण उमगळें, आश्चयांची गोष्ट ही, कीं बन्यानें गाण्याला टाळी
घेतली ! पाठीमागे बसलेल्या श्वानराजांनींहि आपली पसंती स्टेजपर्यंत
येऊन भुभुःकाराच्या मार्गाने व्यक्त केली. बन्यानें हा जय मिळवला होता
इतकेच नव्हे तर, विजय म्हणज विषदिष्ट्र प्रकारचा जय मिळवला होता.
कस्तुरी लपविली तरी तिचा सुवास कांही लपत नाहीं म्हणून पुष्कळ
म्हणतात ( अन् म्हणूनच हा दाखला देण्याचें मळा धेय होतें आहे! 3
तेच खरे. एका गाण्याने बन्यानें आपलें नांव अजरामर करून टाकलें.
सुप्रसिद्ध गवयांच्या पद्धतांचे अनुकरण केलें जातें यांतच त्यांच्या यरास्वि-
तेची खूण मानण्यांत येते. बन्याच्या गाण्याचे आलाप सुमारें पंधरा दिवस
शाळेत सारख दुमदुमत होते.
पण बन्या लाजला. मला त्याच्या विनयाचें कोतुक करावेंसे वाहूं
लागळें पण बन्या माझ्याशी धडपणे बोलेनासुद्धां. प्रक्षक इतका भजनी
लागला असतांना हा “ थट्टा करतात ? म्हणून रुसून बसतो याचेच
मला आश्चये वाटूं लागलें. गवयांचा लहरी स्वमाव याहून दुसरा कसा
पाहाण्यास सांपडणार १ |
१न्वें] _ नाटक मंडळी १९३.
०८००“
नाटकाचा संगीत भाग लांबवावा तितका लांबवितां येण्यासारखा होता.
पण मग कदाचित् अतिगायन-श्रवणाचा परिणाम श्रोत्यांच्यार होऊन
तेही गाऊं लागले म्हणजे अनवस्था प्रसंग यायचा. नादशास्त्रांतला
नियम हा आहे कीं, एक तार छेडली कीं आजूबाजूच्या तारा कंपित होतात. .
लछेखनकलेंतहि हाच नमुना दृष्टीस पडतो. घरांत एक लिहिणारा असला
कों घरांतलीं पोरंबाळेंसुद्धां लेखकाच्या धंद्याला हात घाळू लागतात. पति-
राजाचें गुण वर्णन करणाऱ्या साध्वी सीतामाईचें संभाषण-पुराण ऐकतांच
साऱ्या ठकूताई, अक्कूताई * अहो, इकडे तर कांहीं विचारूच नका ” म्हणून
सांगायला टपलेल्या असतात. अर्थात् हें इतके समण्याजोगें ज्ञान मला
त्या वेळीं नव्हतें.
गायन संप(वि )ल्यावर मी आंत पाहून म्हणाली, “ बन्या, आतां
काय रे बोलायचं !”
“* मला काय विचारतोस? तू नाटक करणार; तू गाणं म्हणणार; अन् '
मला काय विर्चारतोस १? बन्या म्हणाला.
इतक्यांतच सुलोचना टेबलावर चढून उभी राहिली. आम्ही एकमेकां-
कडे पाहूं लागलो.
“ बने, बने, ही बघ आमच्ची शाळा. येथे आमचे मास्तर बसतात--
“बोल कीं ए सूत्रधारा-” म्हणून प्रेक्षकवगीतील एका चाहात्यानें ओरडून
सूचना केली. |
£ नाहीं तर बन्यासारखं गाणं म्हण म्हणावं.” म्हणून एका संगीतामि-
मान्यानें सूचना केली.
थोड्या वेळाने प्रेक्षकवर्गच नाटक करून दाखवू लागळा आणि आम्ही
नटवर्ग टेबलावर चढून त्यांना टाळ्या देऊन प्रोत्साहन देऊं लागलो.
आमच्या प्रेक्षकवगार्ने नाटकाला हास्यरसाची जोड दिली होती म्हणण्या-
पेक्षां, हास्यरसालठाच नाटकाची जोड दिली होती म्हणणे जास्त सत्याला
घरून होईल. इतका खिदळणारा, शिष्टाचाराच्या नियमांना घुडकावून
लावणारा प्रेक्षकवर्ग ह्यापुढे मीं कधींही पाहिला नाहीं. परिस्थतीचे आणि:
१२४ फोल आज्या [ प्रकरण
२४४0 ४४१0 ४00४४४0१४0 शण 0 शीण धशोेशिक कोनशिला ४०९४० ४८१७४४४ फट क ४स्टध्कध 2८-०७ ०५००-००-2५.“
“स्थलकालाऱचे विस्मरण पडून मी ओठावरच्या मिश्या हातांत घेऊन तोंडाने
कुरतडू लागलो. सुलोचना मुकाट्याने माझा हात धरून उभी होती.
प्रयोगाच्या सोयीसाठी आणि वेळेच्या अभावीं (कारण आम्हांला नाटक
करू देण्यास वेळ द्यायचाच नाहीं असा आमच्या प्रेक्षकवर्गांचा हेतु स्पष्ट
दिसत होता. ) आम्ही सूत्रधाराच्या गाण्यानंतरचे सर्वच प्रवेश गाळून
टाकळे, आणि मनुष्याच्या नादानपणाची किमान मयांदा पहात स्वस्थ
बसून राहिलो ! सुमारे एक तासाच्या अवधीनंतर आम्ही खाली गेलो.
आमचा प्रेक्षकवर्ग आतां रस्त्यांत उभा राहून शेक्सपिअरच्या वेळेच्या
"फिरत्या नाटकाप्रमाणें फिरते नाटक करून दाखवीत होता.
मेजवानीनंतर, पाहुणे मंडळी निघून गेल्यावर दिवाणखाना ओसाड
दिसतो म्हणून कोणत्याशा कवीने “ ओसाड दिवाणखान्या 'वर रडगाणे
लिहिलेलें माझ्या वाचण्यांत आहे. पण माझ्या मरते आमचा प्रेक्षकवर्ग
ग्रेळेळाच बरें होते. इतर्केंच काय पण पुन्हां म्हणून या नाटकाच्या फंदांत
पडायचे नाहीं हा मीं निर्धार केला. तीनतीन इंचांच्या जिभल्यांनीं घुमणारे
कोंपरे जितके भयप्रद असतात तितके ओसाड कोंपरे खात्रीनें सुखदायक
असतात. सुलोचनेच्या सहाय्यानें मीं सामानाची आवराआवर केली. इतकें
झाल्यानंतर मीं बन्याची वास्तपुस्त करण्याकरतां म्हणून त्याला हांक मारलीं.
“ तू पुन्हां माझ्याशी बोळूं नकोस, बोळलास तर मग बघ---? म्हणून
बन्यानें भविष्यकाळा'ची बारिकशी चुणूक दाखविली.
च्च
प्रकरण ९९ बं
"आ म््व्स्ास्व्व्
संपादकीय जबावदारी.
“: भातुकलीसारख्या क्षुलक खेळामध्ये रमून जाणाऱ्या चिमुरड्या
पोरीची कांहीं काळाने पोराबाळांना ' काऊ, चिऊ? करीत कडेवर
घेऊन ब्टुकलींत शिजवलेल्या भाताचे घास भरवणारी सुग्रहिणी
बनते. पाळण्यांत पडून स्वतःच्या करमणुकीकरितां म्हणून हातां-
तलीं सोन्याचीं वळी चोखणारा दंतविहीन जीव कांहीं काळाने
न्यायाधीशाला कांहीं तरी काम मिळावे म्हणून लोकांच्या हातांतलीं
सोन्याची वळी गिळंकृत करण्याचा विचार करणारा तंट्या मिल
होतो. एकंदरींत मुलाचे पाय पाळण्यांत दिसतात हेंच खरें! ”
"णप्रसिद्धीकरितां लोकांचींच वाक्यें स्वतःची म्हणून दडपणारा
माझा एक लेखक मित्र.
संपादकीय जबाबदारी ही काय गफलत आहे हे मी इंग्रजी चौथीच्या
सुमारास शिकलो. मी तिसरींतून चोथींत गेलो आणि हें नवीन पिल्लू
माझ्या दृष्टिपथांत आलें. वगाचे मासिक बहुतेक नापास झालेल्या वीरां-
करवी चालविण्याचा त्या वेळेचा प्रघात होता. हलीं ती पद्धत मोडली
असल्यास आनंदच आहे.
सुरुवातीस मीं सांगितलेंच आहे काँ, बन्या माझ्यापुढें दोन वर्षे होता.
आतां फक्त वयानंच काय तो वडिलकीचा अधिकार गाजविण्याचें त्याच्या
हातांत राहिलें होतें. या त्याच्या अपूर्वे स्वार्थत्यागाचें कारण म्हणजे चेडू-
फळी'चा विलायती खेळ. ते पुढें येणारच आहे.
आमच्या वर्गाचे मासिक-संपादक वर्ग सुरू झाल्यानंतर सातआठ:
दिवसांनीं माझ्याकडे आले.
£ देव, आपल्या वगाच्या मासिकाचा तूं वर्गणीदार झालंच पाहिजे..
१२८ फोल आदा [ धकरण
70/५०/१५००
मी त्या मासिकाचा संपादक आहे. ” एवढ्या जाहिरातीवर गिऱ्हाईक
खास गटेल या विश्वासाने स्वारी पुढें निघून गेळी. मीं बन्याचा सल्ला
घेतला. पण वाड्यय हा बन्याचा आवडता विषय नसल्यामुळे त्यानें सप-
शेळ अज्ञान कबूल केलें. मीं शेवटीं मामांना विचारलें. मामांचे उत्तर
म्हणजे अतिव्याति दोब आणि अव्याति दोष दोन्हीहि एकमेकांशीं संलग्न
स्थितींत कसे खुलून दिसतात याचा एक नमुना होता.
“ मासिक म्हणजे जानेवारी महिन्याला मार्च या हिशोबाने नियमित
निघणारे एक चोपडें. शस्त्रांचा खणखणाट, चिलर्मांचे दीड फ़ूट जाळ,
श्रमाने छान्त झाळेळा तेजस्वी घोडेस्वार, भयाण, ओसाड अश्या स्थितींत
कोणातरी आचरटाने बांधलेले मारुतीचे जीण देवाळय, छप्पन्नशे साठ
कट, त्याच्या दुप्पट मारामाऱ्या, त्याच्या चौपट खून, अन् त्याच्या आठ-
पट वाचकवगांची हत्या---, इत्यादि आश्चर्यकारक प्रसगांनीं सजवलेल्या
गोष्टींचा संग्रह म्हणजे मासिक. नाहींतर सासूनं सुनेला डागलं, सुनेने
'गळफांस घेऊन जीव दिला म्हणून तिच्या मृतात्म्यास शान्ती देण्याकरितां
म्हणून खरडलेल्या गोष्टींनी भरवलेलं जें पुस्तक त्याला मासिक म्हणतात.
त्यांत आणखी 'दमेकऱ्यांस इश्यारा!? “असे खिन्न कां होतां!” “ सोय झाली!”
* अमक्या रोगावर अमूक घेऊन पाहा म्हणून परोपदेशे पांडित्य शिक-
बण्या'चा प्रयत्न करणारी जाहिरातींचीं पानें. कांहीं पानें संपादकाची असतात.
त्यांत तो आपल्या श्ञानाचें आविष्करण करीत असतो. राजकीय चळवळ,
सामाजनेक कळकळ, अंतःकरणाची तळमळ---इत्यादि संपादकाची स्फुट
पाहिलीं म्हणजे वाचकांना मळमळ सुटावी यांत नवल तें कसलं १ बरं,
पण आत्ता तू हे विचारळंस त्याचा उद्देश काय! तूं मासिक काढणार
आहेस कों काय ! मग माझा सल्ला घे. आईंबापाचा एकुलता एक मुलगा
आहेस तूं, प्रकरण अंगावर आलं तर आत्महत्त्या करण्यापूर्वी माझा सल्ला
घेण्यास विसरू नकोस. त्यापेक्षां तू आपला अभ्यास कर, यांत तुझे कल्याण
'आहे. ” हे मामाचं उत्तर, |
यांत त्यांनीं मळा मासिकाच्या विषयीं पुष्कळच ज्ञान करून दिलें होतें.
'पण मला त्यांतळें एका अक्षराचे सुद्धां ज्ञान झालें नाहीं ! आणि विचार-
११वॅ] सपाद्काय जबाबदारी १२७
कळ. ७००५०५०७०० ६-९ “५.
सट.
बट्टा
णाराने विजापूरच्या गोलघुमटाची माहिती विचारावी अन् सांगणारानें
धिसापूरच्या तुरुंगाची माहिती चटकदारपणें वर्णन करून सांगावी. त्याच्या
इतकाच हाहि हास्यास्पद प्रकार होता. मला वगांच्या मासिकाची माहिती
पाहिजे होती अन् मामा व्हीलर स्टॉलवर खपणाऱ्या मासिकांची माहिती
सांगत होते !' आणि वर आत्महतच्येविषर्यी कायसेंस॑ सांगत होते !
शेवटीं बन्याला हातार्शी धरून मीं आमचें पाहिळें प्रसिद्धिपत्रक बाहेर
काढलें---
“: केवळ वाड्ययसेवा आणि तदनुषोगिक लेखन हाच आमचा उदेश
आहे. आम्हांला पक्षाभिमान बाळगून शारदेची हत्त्या करावयाची नाहीं.
व्यांची मराठी वाड्ययाची चाललेली हेळसांड पाहून मनाला जो कांही
विषाद वाटतो ते कांहीं सांगून समजण्यासारखे नाहीं. नितान्तरम्य वर्णने
मधुर, सोज्ज्वळ अशी कथानके, आबालवृद्ध सर्वांस सारखेंच प्रिय
होणारें असे हें आमचे मासिक निघेल. मासिक '* बाठरंजन चिरायु
डोबो अशी आम्ही अपेक्षा करतों.”
हीं सगळीं वाक्यें थोड्याफार फरकाने कुठल्याहि मासिकाच्या सुरुवा-
तीच्या अंकांत सांपडण्याजोगीं आहेत, इतके सांगितलें म्हणजे मग चौथीच्या
सुळाला इतके ज्ञान कोठून मिळालें याचा आपोआप उलगडा होईल
आमच्य प्रासेद्धिपत्रक वगातून फिरून आलें, त्या वेळीं आमच्या शत्नंनीं
आम्हांला नामोहरम करण्याचे कसून प्रयत्न केळे, कांहींनीं तर बन्याला
त्याच्या संगीत कलेची आठवणसुद्धां करून दिली. दोन मासिकांच्या
चढाओढीत व्यक्तिद्वेष आणि खासगी मत्सर कसा जागोजागी दृष्टीस
पडतो तें मला या वेळीं कळून आलें. आमच्या नाटकावर जी टीका
झाली ती ऐकून कान किटून गेळे तरी यांचीं तोंडें मिटेनात. एका लेखक
हाद्दराने व्यगकाव्य लिहिण्याचा धाक घातला, दुसर्या एकानें छोटेखानी
फासं लिहिण्याची धभकी दिली, एकजण तर ' नाटकाच्या धंद्यांत तुम्हांला
काय काय अनुभव आला ते कृपा करून सविस्तर सांगा. आपल्यासारख्या
बड्या माणसाची ही मुलाखत मी त्या दुसऱ्या मासिकांत देतों.' म्हणून
आठ दिवस माझ्या पाठीमार्गे लागला होता. मीं त्याला मुलाखत देण्या-
१२८ फोल आशा [ प्रकरण
५४४४४४१५४४ (ककी ७ क “गोकाक कक कोक. क कक क शी ७.२७ ७ ७१७० ०2 ४७७0०० ० स
५ कन्ककक ७५०७७७,
४४४४४४ ०२.
ऐवजीं त्याची मुलाखत मात्र मीं चांगळीच घेतली. अन् त्यांतून बन्या-
सारखा मदतनीस असल्यावर मग काय उशीर १
हा लढा नव्याजुन्याचा होता. आमच्याबरोबर पास होऊन आलेली
मुळें अर्थात् आम्हांठा मदत करण्याचें आश्वासन देत होतीं. आणि एक-
दोन वर्षांच्या अनुभवानें स्वतःला शहाणे समजून घेणारे नापासपैकीं वीर
आम्हांला हाणून पाडण्याच्या वल्यना करीत होते. त्यांच्यापैकी एका अंग-
दाची आम्हांला पुढें पुष्कळच मदत झाली. आमच्या मासिकांत सुधारणा
करण्याचे आम्ही ठरवळें होतें. पहिली सुधारणा ही कीं, सर्वे वर्गणी-
दारांचीं नांवें पहिल्या पानावर द्यायचीं. मला वाटतें हा कित्ता जर
बाकीच्या मासिकांनीं गिरवला तर मजकुराची अडचण फार करून भास-
णार नाहीं. ह्यांत एक सूक्ष्म कपट आहे. वर्गणीदारांना आपल्या नांवा-
करितां म्हणून तरी महिन्याकाठीं दोन पेसे देणें फारसें जड वाटत नाहीं.
दुसरी सुधारणा ही कौ, मासिकावर अभिप्राय घेण्याकारेतां चार कोरी
पार्ने राखून ठेवणें. अर्थात् कुणाहि सद्र॒हस्थाळा मुलांचा उत्साह मोडणे
जड वाटतें आणि सहसा उलट अभिप्राय देण्याचे तो टाळीत असतो.
त्यांतून भेटलाच एखादा असा खमक्या, तर तें पान फाडून टाकायला
आम्ही मळांच मागे पुढें पाहणार नव्हतो.
आमचा पहिला अंक माझ्या मते आणि बन्याच्या मर्ते फारच कमालीचा
सवागसुंदर निघाळा होता. त्यांत उगवत्या सूयाचे चित्र होते, पुलाबरऱची
आगगाडी कशी दिसते हेंहि चित्रित केलें होते--थोडक्यांत म्हटलें म्हणजे
निसर्गाळा कुरकुर करायळा मुळींच जागा नव्हती. “ संपादकीय स्फुटें, ?
“ वार्ताविहार, ' “ पंढरीचा विठोबा,' “ एक गोष्ट ? इत्यादि विविध विष-
यांवर सुमिचारपरिल्पुत असे गंभीर ळेख लिहिण्यांत आले होते. कोडी,
चुटके वगैरे गोष्टी रीतसर देण्यांत आम्हीं मुळींच कमी केलें नव्हतें.
पण जगा'ची दृष्टि फार निराळी असते. कोणत्याहि सत्कृत्याचा सत्या-
नाझ कसा होईल हें पाहाण्याकडे लोकांचीं मर्ने झुकलेली असणार.
आमच्या अंकाचे परीक्षण विरुद्ध पक्षाच्या मासिकांत सविस्तर आलठे----
““ अंक गचाळ आहे, टाकाऊ आहे, नीरस आहे. गुलाबाच्या फुलांचा
५५वॅं] संपादकौोय जबाबदारी १२९.
हार म्हणून जासवंदीच्या फुलांचा हार लोकांपुढे ठेवण्याचा हा निंद्य प्रकार
जेवढ्या लवकर थांबेल तितके बरें. संपादकीय स्फुटें केसरीच्या संपादकांनी
लिहून दिलीं असल्यास आमचे कांहीच बोलणें नाहीं. पश्न येवढाच
उरतो कीं, ता. १२ च्या केसरींत येणारा मजकूर पुन्हां ता. ९८ च्या
६बाळरंजन? मासिकांत येतो याचा अथे काय समजावा १ केसरीच्या संपादकां-
कडून निदान दुसरा मजकूर लिहून घेतला असता तर पुनरुक्तीचा दोष
टळला असता. 'वातोविहार? मधल्या बातम्याविषर्यी जरा थोडीशी हेका
वाटते. महायुद्ध थांबून चार बषीच्यावर अवधि झाला असल्यामुळें महा-
युद्धविषयक बातम्या आतां देण्यांत कांहींच स्वारस्य उरलेले नाहीं.
: पंढरीच्या विठोबाची माहिती यापेक्षां रा. पांगारकरांच्या कोणत्याहि
पुस्तकांत चांगली देण्यांत आली आहे असं आढळून येतें. “एक गोष्टीचा
अजून धागादोरा लागत नाहीं याबद्दल आम्ही दिलगिरी प्रदार्शत करतो.
कषींच्या कुळाप्रमा्णे आणि नद्यांच्या मुळाप्रमाणें ह्या गोष्टींचा उगम
बरार्च दूरबर गेला असावा असे वाटतें. उगवत्या सूयाला माबळता सूर्य
म्हणून म्हटलें असतें तरी वस्तुस्थितीचा विपर्यास होण्याची ब्रिळकूल धास्ती
राहिळी नसती. भगवान् सूयनारायणाचे बारा डोळे, बारा टिंबांनीं दाखव-
ण्यांत न्वित्रकारा'चें कौशल्य वणांविं तितके थोडेंच होणार आहे. पुलाच्या
चित्रांत एक शका आहे. पुलावरून खळांतली काड्यांच्या पेस्यांची गाडी
जाते आहे का खरोखरीचची गाडी जाते आहे! “ 1)? टाइपर्चे इंजिन जर
ही गाडी ओढीत असेल तर पुलाच्या कमानी थोड्या जाड काढायला
पाहिजेत. असो. एकंदरीने ह्या आमच्या नवीन भावंडाचें कौतुक करणें हें
आमचे आद्य कतेव्य आहे. असेच मोठेधाटे व्हा आणि आपल्या कृतीने
दुसऱ्याला लाजवून सोडा, यापरता आम्ही दुसरा काय आशीर्वाद देणार १
शुभास्ते पन्थानः सन्तु! ?”
आमचें कंबरडे मोडण्याचा हा बेत होता. पण दत्तूनं आम्हांला धीर दिला.
“: सदू , हा दवे आहे. हा मत्सर आहे. घराच्या आसपास फिरणाऱ्या
नवोदित श्वानराजावर तुटून पडणें हा घरच्या कुत्र्याचा धम आहे. पण
तूं धीर सोडतां कामा नये. आमचचे' अण्णा आम्हांला नेहमीं सांगत असतात
रु
१३० फोळ आजा [ प्रकरण
कौं प्राण गेला तरी बेहेततर, पण आपलीं ठराविक मते कोणाच्याहि भीड-
मुवेतीखातर सोडूं नका. तूं हें मासिकाचे काम असेंच चालव. पुढच्या
अंकांत तूहि त्यांच्यावर असाच तुटून पड. दंड थोपटण्याचा आवाज आला कीं
आपणहि दंड थोपटलेच पाहिजेत.” पण ह्या दंड थोपटाथोपटीचा आवाज
आमच्या मास्तरांच्या कानांवर गेल्यावर काय प्रकार झाला तें पुढें पाहू.
एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढून तावातावाने लिहिण्याने आमचा
एक फायदा झाला. वगोतळे ' अभ्यासिक म्हणून अस्एश्यांसारखे दूर
बसणारे लोक आमच्यांत येऊन चौकशी करू लागळे, मासिकाचा अंक
महिन्याकाठी एकच निघणार, तोंपर्येत कांही तरी उद्योग पाहिजे म्हणून
“टपाल ? नांवाचें एक दौनिक मीं सुरू केलें. एक तावभर मजकूर. कोणत्या
छापखान्यांत छापले, कोणीं छापले इत्यादि ठराविक मसुद्याने आमच बर-
च्चसें काम भागे. त्यानंतर सुरुवातीस जाहिराती असत. मात्र त्या सगळ्या
जाहिराती आमच्या मासिकाच्या धोरणास पोषक होत्या. 'ताजी बातमी" ह्या
सदराखाली वर्तमानकाळाविषर्यी आम्ही फारसा विचार करीत नव्हतो,
तर भविष्यकाळावर आमची नजर असे. उदाहरणार्थै---
१. “ रा- रा. बन्या ऊफ बबनराब कुलकणी हे थोडक्याच दिवसांत
मुंबई विश्वविद्यालयाची बी.ए. ची डिग्री घेणार आहेत असे कळतें.आम्ही
त्यांचें यश चितितो.?
२. “' कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो कीं, थोडक्याच दिवसांत
म्हणजे बी. ए. झाल्यानंतर विळायतला जाण्याचा रा. भट ( आपल्या
चर्गौतील एक सन्माननीय सदृग्हस्थ ) विचार करणार आहेत, तिकडील
मौजेच्या गोष्टी आपल्या मासिकाकरितां म्हणून खास पाठविण्याचे त्यांनीं
मोठ्या उदार मनानं कबूल केलें आहे. अजून विमानांचा भरंवसा देतां येत
नसल्यामुळें सध्यां त्यांनीं जलमार्गे प्रवास करावा असे आम्ही त्यांना
मोठ्या कळकळीने सांगण्याचे धाडस करतों.
: ताज्या बातम्यां 'मध्ये तसें स्पष्ट म्हटले नव्हतें तरी बऱ्याचद्या शिळ्या
बातम्या देण्याचें आम्ही मधून मधून पाहात होतोच. त्यानंतर अग्रढेख
म्हणजे विरुद्ध पक्षाला चिमटे घेण्याकरितां राखलेली जागा !---
१ वें] संपादकीय जबाबदारी १३१
“ कांहीं कांही लोकांना आपल्या विद्वत्तेचा, आपल्या शहाणपणाचा
'आणि आपल्या मोठेपणाचा जो कांहीं गर्व असतो तो सांगून समजणार
नाहीं. पण असल्या या गर्विष्ठ; नादान माणसांना आम्ही सुचविण्याचे
घाडस करतों कीं, “गवांचे घर खालीं) हा लहानपणर्चा घडा त्यांनीं पुन्हां
'एकवार अवशय वाचावा. जगामध्ये कांही लोक अशा कांहीं वाईट
खोडींनीं बांधलेळे असतात कीं त्यांना सूर्यप्रकाशालासुद्धां नांबें ठेवाबीर्शी
वाटतात. हे विचार सु'चचण्याचे कारण म्हणजे, आमच्या बाइटावर टपून
बसलेले कांहीं शिवराळ व्यवसायबंधु. त्यांच्यापुढे इतर कांहींच उपाय न
ऱचालल्याने हें कटु कर्म नाइलाजास्तव करणें भाग पडत आहे. काल शाळा
सुटल्यानंतर आपले सुप्रसिद्ध वर्गबंधु श्री. रा. रा. सदाशिवराव देव---
संपादक “बालरंजन, ' हे सुकाट ग॒हाप्रत जाण्याच्या विचारांत होते.
कोणीहि सामान्य ज्ञान असलेला मनुष्य कबूल करील कीं, घरीं जाण्याचे
चेळीं मनुष्याला एकाकडे बोलावून त्याच्यावर तोंडसुख घेणें शुद्ध नादान-
'पणा*चें कास आहे. त्यांनीं काय काय शब्द योजले ते आम्ही आमच्या
वाचकांना बाचायळा लावून निष्कारण त्रास देऊं इच्छित नाहीं. तरी पण
येबढेंच सांगावेंसें वाटते को, रा. देवांचा भयंकर अपमान झाला. रात्री
त्यांना घडपणें जेवणसुद्धां सुचले नाहीं. इतका आततायीपणा सुधारलेल्या
जगांत यांनीं करावा ही मोठी शरमेची गोष्ट आहे. यावरून तरी ते काय
बोध घ्यायचा तो घेतील आणि पुन्हां आम्हांला या विषयावर लिहिण्या*ची
सोधि आणूं देणार नाहींत अशी आशा प्रकट करून आम्ही तूते आमच्या
सूज्ञ वाचकांची रजा घेतो. ”
ज लिहिण्याचे मीं टाळले होते ते आमच्या सूज्ञ बाचकांना तात्काळ
समजलें ! मळा आदल्या दिवशीं मुलांनी कसे घेरले होतें आणि माझी
टोपी ( हाताच्या ) वाऱ्याने कशी उड्डून पडली तें त्यांना मीं न सांगतांच
"कळले. |
दोनतीन महिन्यांतच हा बाद इतका रंगाला आला कीं एक मासिक,
एक दैनिक इतकीं अख्नेसुद्धां अपुरी पड लागलीं, पुन्हां विरुद्ध पक्षार्चे
ससिक, त्यांचें दैनिक ही भरती होतीच. मोज ही कीं, ह्या संपादकाचा
१३२ फोल आज्या. [ प्रकरण
अग्रळेख दुसरा संपादक मोठ्या प्रेमानें वाचीं, या दोन व्यक्तीकिवाय:
अग्रळेख बरती लोंबकळत ठेवण्याची इतर वाचकांना संवयच लारून
राहिलेली होती. कारण दर अग्रलेखांत आम्ही “ पुन्हां या वादांत भाग
घेऊं इच्छित नाहीं) म्हणून वाचकांना वारंवार सांगत असू; आणि पुन्हां
दुसऱ्या दिवशीं अग्रलेखांत त्या व्यतिरिक्त कांहींच बोलत नसू. पुढे युढें
तर * टपाल ? सकाळीं अकरा वाजतां एकदां आणि मधल्या सुट्टींत दुस-
ऱ्यांदा अद्या थाटांत निघू लागलें. नशिबानें बाबांच्या दुकानांत कागदांना'
मुळीच तोटा नव्हता.
मास्तरांच्या दृष्टोत्पत्तीस ही गोष्ट लवकरच आली. दुपारच्या अंकाची
तयारी वहुतेक मी भाषान्तर किंवा सायन्स इत्यादि तासांना करीत असे.
भाषान्तराचा तास अतिदाय कंटाळवाणा जात असे. नियमांपाठीमागे
नियम, त्यांच्यांतळे पोटनियम. ह्याविषयी ऊहापोह करतांना मास्तरांना
स्वतःला तरी त्यांतळें समजत होतें कीं नाहीं देव जाणे, मात्र पुस्तक पुढे
धरून हळूंच कोणी पहात नाहीं असे पाहून सुपारीची खांडे पछ्यावारी
फस्त होत असत. बिचाऱ्याला संपादकांच्या काकदृष्टींची कल्पना नव्हती.
त्यांतून दोन संपादक, त्यांचे प्रत्येकी दोनदोन सहसंपादक, इतका विस्तव
पायाखालीं जळत असतांना त्यांच्या ते मुळीसुद्धां लक्षांत येऊ नये ही मोख्याः
आश्चर्याची गोष्ट होती. नियमांची गर्दी मोडली कीं वाक्यें भाबान्तरा-
करितां सुरू होत. पाळ्या मोजून ठेवण्याचे आणि पाळी आली म्हणजे.
खूण करण्याचे काम शेजारी बसलेल्या सहसंपादकाकडे असे.
मी स्वतः भाषान्तराच्या फार विरुद्ध होतो. आणि त्याप्रमाणें संपाद-
कीय जबाबदारीवर मी या विषयासंबंधाने सडेतोड टीकाहि केली होती
८ असला रूक्ष, कंटाळवाणा विषय विद्याथ्यांच्या मानगुटीं बसवण्यांत अधि-
काऱ्यांना काय शाहाणपण वाटत असेल तें वाटो, पण आमचें तर स्पष्ट'
मत आहे कीं या विषयाच्या लासामुळें कदाचित् शाळाहि ओस पडण्याचा
संभव आहे, तरी योग्य अधिकाऱ्यांनीं या बाबतींत सत्वर लक्ष पुरवावे
म्हणजे पश्चात्तापाची पाळी येणार नाहीं असे आम्हांस वाटते. पण आमर्चे
बटणे त्या योग्य अधिकाऱ्यांच्या. गांवीहि नव्हते. मास्तर दर आठवड्याला
११ व] संपादकीय जबाबदारी १२३
७णणेणणणोण णशा
"दीन तास विद्यार्थ्यीच्या मानगुटीं बसतच होते. आमच्या स्पष्ट मताची
किंमत तितकीच होती !
मी दैनिकाकरितां अग्रलेख लिहीत होतों. त्या दिवशीं मास्तरांनीं भाषा-
न्तरावर विशेबच जोर दिल्यासारखे दिसत असल्यामुळे मी शाळाधि-
'काऱ्यांना उद्देशून माझें स्पष्ट मत काय आहे तें. पुन्हां बजावून सांगत
'होतो. माझा टांक झरझर चालत होता. स्फूतिदेवता प्रसन्न होती. इतक्यांत--
“* कोंपऱ्यांत कोण आहे तो! देव का? देव, काय चाललं आहे
'किहिंगं ! मी मघापासून कंठशोष करतो आहें अन् तूं आपला वर मान
'करीत नाहींत---का आईवापांचे देणं आहे म्हणून त्यांच्या उपकाराकरितां
शाळेंत येतोस ? तें काय लिहिलं आहेस तें इकडे आण पाहूं.” मास्तरांचा
-आवाज आला. |
८४; मीं शक्य तितका समतोळ भाव चेहऱ्यावर ठेवून म्हटळें, “ तुम्ही
'सांगत होतां ते लिहून घेत होतो. ?
“ते काय लिहून घेतळं आहेस तें मा पहायचं आहे!” मास्तर म्हणाले,
'मीं पुष्कळ सबबी सांगितल्या. माझं अक्षर वाईट आहे, तुम्हांला
'वाचतांसुद्धां येणार नाही; आतां पाहिजे तर पुढच्या बांकावर बसून
'ऐकतो--वयेरे सर्वे सबबी मीं पुढें टाकल्या. पण व्यर्थ !
रेवटीं मास्तरांनी माझा अग्रकेख वाचलाच---
“या विषयावर आम्हांस पुन्हां लिहावें ठागेळ असे वाटले नव्हते;
'पण अधिकाऱ्यांची मगरुरी दिवसेंदिवस बाढत्या प्रमाणावर असल्यामुळें
“पुन्हां इशारा देणे प्रात झाळें आहे. भाषान्तर हा विषय अत्यंत क्लिष्ट
आहे. आम्ही म्हणतो काँ, पुढें आयुष्यांत मुलांना भाषान्तरकार बनवून
“सोडणे आहे कीं काय ! स्वतंत्र पुस्तकांची वाण आहे अशी चोहोंकडून
शाकाटी पिटलळी जात असतां केवळ पोटाची खळगी भरण्याकारितां म्हणून
'वगीत मास्तरांनी भाषान्तराचे घडे शिकवावे हें माणुसकीला लांछन आण-
'णारें कृत्य आहे. त्यापेक्षां मुलांना बैदुळ खेळण्यास शिकवलें तर आपल्या
थ्रका राष्ट्रीय खेळाचे पुनर्जीवन केल्याचे भरेय तरी पदरीं खास पडेल. . .??
मास्तरांनी छडी मागवण्याचें श्रेय पदरांत पाडून घेतलें ! विरुद्ध पक्षाचे
१३४ फोळ आद्या [ प्रकरण
००-/०४/०५०४/५०--/५५-०-
»7४-०५६..
संपादक गडबडीने छडी आणण्यास धांबले. मास्तरांनी मुलांना समयोचित
असा उपदेश करण्याची संधि साधून घेतली--
ह्या वगौत इतके पुढारठेळे शिष्ट असतील अशी मला कल्पनाहि.
हा वेळपर्यंत नव्हती. तुम्हांला शिक्षण कोणत्या प्रकारचं द्यावं हें ठरवायला
आम्हा अजून जिवत आहोत. तुमच्या सल्याची आम्हांला कवडी इतकीॉहि
गरज नाहीं. हे धंदे पुढें मोठे झाल्यावर करा---” म्हणून म्हणत मास्त-
रांनीं मला पवित्र्यांत उभे केलें.
सत्कृत्य तडीस नेण्यापायीं किती हालअपेष्टा सोसाव्या लागतात, किती-.
जणांचीं बोळणीं सहन करावीं लागठात, आणि किती दिव्यांतून बाहेर पडावे
लागते हे मीं त्या दिवशीं उदाहरणाने दाखवून दिलें, मास्तरांच्या प्रत्येक
छडीगणिक सारें विश्व डोळ्यांपुढे चमकत होते, पण माझा पीळ तसाच
कायम राहिला. आईनें याकरतांच ' लह्ठोबा मेला, दांडगेश्वर) ही वाग्वेज-
यन्ति अर्पण केली होती. मनांत योजलेळे कार्य कदापि सोडायचे नाहीं,
त्या पार्यी छड्या बसल्या तरी चालेल, हा माझा हद्दी स्वभाव मास्तरांना
जास्तीच स्फुरण चढवू लागला, मी रडलो---अगदीं कळवळून रडलो;.
पण मासिक बंद न पाडण्याविषर्यी मनांत शपथ घेतली. कांहीं काळाने
मास्तरांना कटाळा आला. त्यांनीं मला जाग्यावर जाऊन उभें रदहाण्याचची'
सजा ठोठावली. मास्तरांना ज्योतिषशास्त्राचा ओनामा देखील येत नव्हता;:
पण माझे भविष्य त्यांनीं मोठ्या उत्साहाने सांगितलें--
“६ शेवटीं अस्सा मरशील. दाराशी उभं करणार नाहीं तुला कुणी. ह्या
पुण्यांत माझ्या दारावरून म्युनिसिपालिटीच्या कचऱ्याच्या गाडीवर बसून
“ये रे पवळ्या, ये रे ढवळ्या ? करीत किरशील. “ अतिशहाणा त्याचा बेळ
रिकामा ? तो हा असा. अभ्यासाच्या नांवार्ने शख आणि अधिकार्ऱ्यांना'
इझारे देतों आहे! घरीं आईबापांना रडायला लावशील. मास्तरांची माणु-
सकी तुला पाहिजे आहे काय ! सेक्रेटरी, उद्यांपासून एक महिनाभर याचा
एक पक्का लावायला सांग झ्ासटीचरांना. अन् माझं त्यांना नांव सांग-??
पुढच्यास ठेच मागचचा शहाणा, या न्यायाने आमच्या विरुद्ध पक्षार्चेः
दैनिक आमच्या बरोबरच बंद पडलें. पण मासिकांची लढाई अजून चालूच
५११वॅं] संपादकोय जबाबदारी १२५
होती. ' कांही अपरिहार्य कारणामुळें दैनिक पत्र कांहीं दिवस बंद ठेवणें
भाग पडत आहे. वाचकांची निराशा झाळी असेल हे आम्ही जाणून
आहोंत. तरी ईश्वरी संकेतापुढें आमर्चा इलाजच नाहीं ? म्हणून शेवटच्या
दैनिकांत आम्ही वाचकांची समजूत घातली होती.
पुढें लौकरच या संपादकाच्या जबाबदारीतून बाबांनीं माझी मुक्तता
केळी. पण या खेपेला बाबांच्या गुप्त पोलिसी ज्ञानामुळे नव्हे, तर आमच्या
बावळटपणामुळें हें प्रकरण उजेडांत आलें.
संपादकाचे काम म्हणजे टांक, दौत, शाई जमविण्यापासून तयारी,
पुन्हां एक अक्षर असलें म्हणजे बरें म्हणून सर्वे मासिक लिहिण्याचे कास
मीच करीत होतों. लहान मुलांच्या मासिकाचा संपादक म्हणजे निव्वळ
शुद्धलेखन लिहिणारा,
सोमवारीं मासिक बाहेर पडायचे असल्यामुळें रविवारी संघ्याकाळीं मी
दिव्यापाशीं बसून सर्वे काम पूर्ण करीत होतो, असुक्रमाणिका का कायसेंसे
मी खरडीत होतों. इतक्यांत बन्या घरांत आला. सहसंपादक या नात्याने
त्याला थोडासा अधिकार होता, तरी तो म्हणत होता तो मजकूर छापणे
मला मुळींच पसंत नव्हतें.
““ अरे सदू, त्यांत काय आहे ! नुसतं लिही कीं, “रा. रा. बन्याजीपंत
कुलकणी हे येत्या सोमवारच्या क्रिकेट मचमध्ये अप्रतिम खेळतील असा
आम्हांस भरंवसा वाटतो. त्यांची खेळण्याची खुबीदार पद्धत आमच्या
वा*चकांपैकीं सर्वांनी पाहिली असेलच. आणि नसल्यास बन्याजीपंतांना
खेळतांना एकवार तरी त्यांनीं अवश्य पाहावे अशी आम्ही शिफारस
करतों. ) बस्स् ! त्यांत कांहीं माझी स्तुति होत नाहीं नि कांही नाहीं. ”
बन्या म्हणाला.
£: पण बन्या तुझ्या बाबतींत कधींच भरंवसा देतां येत नाही. ” मी
हातांतळें काम पुरें करीत म्हणालो.
६६ (दट 188 ट्रकषा06 01 9081068 म्हणून म्हणचच आहे. ” बन्या
मोख्या आशेनं म्हणाला.
“६ उ हुः ! ती म्हण तुला नेहर्मी लागू पडत नाहीं. तुझ्या बाबतींत
१३६ ___ फोल आज्या
२४०९७४०५४०
१९५५९५४४१७
सातआठ रन्स म्हणजे ४७06 ०! ०08108! नाहींतर शून्य ही आपली वहि-
बाटीची निशाणी! मी हंसून म्हणाला. बन्याला अपमान झाल्यासारखे वाटले.
बाबा आलेळे पाहातांच मी इतिहास काढून वाचू लागलो. पण
बन्याच्या डोक्यांत सुडाचे विचार घोळत होते
“: सदू, माझं नांव ह्या मासिकावर घाळूं नकोस !” म्हणून बाबांना
ऐेकू जाईल अशा बेताने बन्या म्हणाळा. माझ्या हातून पुस्तक ताल्काळ
खालीं पडलें, मीं बन्याळा गप्प बसण्याविषयीं डोळ्याने खुणवले.
“८ अभ्यास करायचा टाकून मासिके लिहिंण मला मुळींच नाहीं आव-
डत.?” बन्यांने आपळी आवडनिवड दरशेविली.
बन्याचा हेतु सिद्धीस गेलाच. बाबांनीं माझ्या दप्तराची कसून झडती
घेतली, मासिक आणि तदंगभूत उपकरणें त्यांनीं सरकारजत्त केलीं. मीं
कोणत्याहि तऱ्हेने हरकत घेतली नाहीं !
:६ हे धंदे करायळा शरम नाहीं वाटत जिवाला ! दुकानांतले कागद
आणुन त्यांची ही विधुळवाट ! किती दिवस हा फाजिळलपणा चालला आहेर
अजून दोन वाक्यं सरळ लिहितां येत नाहींत कीं वाचतां येत नाहींत; अन् म्हणे
मासेक लिहीत आहेत! तुमच्यावर देखरेख करायला आम्ही आहोत जिवंत तरी
तुमची ही फसवेगिरी! पुढें तुम्ही काय कराल तें दिसतंच आहे.” म्हणून म्हणत
बाबांनीं एका मासिकाची चार मासिके करून माझ्यापुढे टाकली. बन्या
हंसत हंसत उठून चाळता झाला. बाबा जर त्यावेळीं माझ्याजवळ उभे
नसते तर मासिकाप्रमार्णे एका बन्यांचे चचार बन्या करण्याचा मीं प्रयत्न
केला असता. बन्याचें कृत्य मला शुद्ध खुनशीपणारचे वाटळे. आणि त्या-
बंद्ृळ त्याच्यापासून जाब घेईन तेव्हांच राहीन अशी मीं मरतिज्ञा केली
“८ या घरांत तुला रहायचं असेळ आणि आईबापांना सुखानं अन्न खाऊ
द्यायचं असेल तर पुन्हां या फंदांत पडूं नकोस. नाहीं तर एक तुला तरी
घर सोडून जावं लागेळ नाहीं तर-“-” म्हणून म्हणत बाबा तें वाक्य
अर्धवट सोडून तसेच आंतल्या बाजूस गेले. मनांतल्या मनांत बन्याला एक
खुमासदार शिवी देऊन मीं त्या मासिकाचे तुकडे कोंपऱ्यांत मिरकावले !
'र$
प्रकरण १२ व.
यय वट अवा
भारंभ
आजपर्यत मी बन्याशीं हजारों वेळां भांडलो असेन, कैक वेळां आम्ही
भांडणार्ची सुद्त तर चार दिवसांच्यावर ताणली होती. पण सहवासजन्य
प्रेमाचा गुण म्हणून म्हणा, अगर मला करमणुकीचे अन्य साधन नव्ह्ते
म्हणून म्हणा, आम्ही पुन्हां हातांत हात अडकवून चालत असू. लहान-
पणा मला इतकर्स समजत नव्हत म्हणून भांडणाऱचे प्रसंग रोजच येत असत.
ज्याप्रमाणे सकाळा उगवणे आणि संध्याकाळी मावळणें या गोष्टी करण्यास
सूयाला दुसरे कोणीं सांगावे लागत नाहीं; ( कवि लोकांना माझें म्हणणें
पटणार नाहीं. त्यांच्या मतें सूयीला कामावर धाडणारी त्याची प्रिया उषा
देवी आणि संध्याकाळीं घरीं आल्यावर त्याच्याशीं थट्टामस्करी करणारी
संध्यादेवी या दोना स्त्रिया त्याला सांगून सांगून लाळ होतात.पण तें सगळे
खोटें आहे. निदान तूत आपल्याला त्याच्याशी कतेव्य नाही ) त्याप्रमाणे
आमच्या भांडणाचा उगम व त्याची परिसमाति ह्या सहजासहजी घड़न येणा-
ऱ्या गोष्टी होत्या. पण तें भांडण म्हणजे कसलें ! ह्याने म्हणावें त्याचे टक्का
घेतला, अन् त्याला विर्चारायला जावें तर त्यानें दुसर््याचेंच नांव पुढे
करून आपण नामानिराळे रहावे. तरी पण त्या भांडणांतून सुद्धां बन्याचा
खुनशी स्वभाव स्पष्टपणें हृग्गोचर होत असे. पुढें पुढें मला खात्री झाली
कों बन्या आंतल्या गांठीचा आहे. त्याच्या मनासारखे झाळें नाहीं तर तो
वाटेळ तसळें हिडिस कृत्य करण्यास मुळींच मागेपुढे पाहाणार नाहीं
मासिकाच्या बाबतींत त्यानें आपल्या मनाचा नीचपणा व्यक्त केला होता
केबळ त्याची हांजी हांजी करण्याचें मीं नाकारले म्हणून त्याने हा असा पलटा
डाव टाकून मला मूख ठरवले होतं
रागाच्या भरासरशीं मीं दुसऱ्या दिवशी वगीत गेल्याबरोबर मासिक
बुडाल्याचीं सविस्तर कारणें मुलांना तोंडीं सांगितली. त्यांतल्या. एकाने
शिष्टपणाचा आव आणून डोळे उडवीत म्हटलें
१३८ फोळ आज्या [ प्रकरण
“< पुंघरा मुलांच्या वर्गणीचे पंघरा दुर्णे तीस पैसे. तीस पैशांचा चिवडा
आणला तर किती तरी दिवस पुरेल ! अनू पुन्हां खाणारे दोनच. संपादक
आणि सहसंपादक, वर भांडणाची थाप आहेच.” मला तो आरोप सहन
झाला नाहीं. तरी लाचार होऊन मूग गिळण्यापलीकडे माझ्या हातांत
कांहींच नव्हते. माझ्या समथेनाकरितां मीं थोडासा प्रयत्न केलाच.
“ तुम्हाला खोटं वाटत असेल तर बन्याला माझ्या अपरोक्ष विचारा.”
मी म्हणालो,
:: &:, छेः! संपादकांचा शब्द, अन् खोटा मानायचा ! जिव्हा झडून
पडेळ ना आमची ! तुमच्यासारखी देवमाणसं उभ्या आयुष्यांत भेटणार
नाहींत. आम्हा मत्य लोकांच्या बडबडीकडे काय लक्ष देतां !?”' हातांतल्या
पुस्तकाशीं खेळत, अधेबट माझ्याकडे पाहून त्याने विनोदाचा आव
आणला. मी मनांत बन्यावर खूप चिडलो. तो या छळवादालळा कारण
होता. बरोबरीच्या मुलांत खालीं पहायला लावणारा तो अवसानघातकी
होता. पुन्हां त्याच्याशीं बोलायचे म्हणून नाहीं ही मीं प्रतिज्ञा मनांत
उच्चारली, पण मनांत प्रतिज्ञा उच्चारण्यानें काम भागण्यासारखे असते
तर जगांतल्या कित्येक गैरसोयी आपोआप दूर झाल्या असत्या, शक्य
तोंवर वगणीदारांचे पैसे त्यांना परत देण्याचें मीं ठरवळें. पण पैसा बन्याच्या
हातांत ! पेसे मागण्याचे मला मोठें संकट पडलें होते. तरी तो पेसा उभा
करण्याचे इतर साधन कांहीच नसल्यामुळें एकवार त्याच्याशी बोलायचे
अन् पेसे मिळाळे कीं मग मांत्र ' साधुसंत आहांत--“-आम्हांला तुमचा
रस्ता बिकट वाटतो म्हणून आपण फटकून रहायचे हे बेत मीं ठरवून
टाकले. त्या दिवशीं बन्या कुऱ्योंतन्च वगीत आला.
माझ्यापासून दोन बाकांच्या अंतरावर बन्यानें आपलें दसर ठेवले.
पहिली घंटा झाली होती. आम्ही सर्वजण प्राथना म्हणायला उठलो. पण
प्राथनेच्या ऐवजी बन्यानें तिसराच प्रकार चचाळवला--
“६: झरे हे मासिकाचे संपादक म्हणे ! अग्रलेख लिहितात, स्फु्टे लिहि-
तात, अन् घरीं यांना कुणी झाडूनसुद्धा विचारीत नाहीत. काळ आपल्या
बालरंजनाच्या सुप्रसिद्ध सपादकांना अशी कांहीं तंबी मिळाली आहे घरीं की
. १२वें. ] प्रारंभ ११९.
ज्याचं नांब ते. पुन्हां लिहील तर माधुकरी मागत फिरायला लागणार
आहे. तोंड पहा संपादकांचं !?”' आत्मसंयमन करण्याची मो पराकाष्टा
केली. मी पुढें पाहून प्राथना म्हणत होतों.
त्या दिवशीं महिनाअखेर होती. माझा नंबर पहिला आल्यामुळे वगाच्या
सेक्रेटरीपणा*ची माला माझ्या गळ्यांत पडली. मी बन्याकडे अर्थपूर्ण पाहून
हंसलो. मात्र बन्याचा चेहरा सुकून गेला,
शाळा सुटल्यावर मीं बन्याला गांठळें, बन्यानें आपण होऊनच सुरु-
बात केली--
“ सेक्रेटरी झालांत, तुमचे हात स्वगोला पोहोंचळे आहेत. तुम्ही
आतां मोठीं माणसं आहांत. आम्ही घरीं जाती आहोंत. उगीच माझ्या-
बरोबर फिरून तुमच्या मोठेपणाला कमीपणा येईल !?
मीं सुकाट्याने बन्याचे दप्तर धरलें. बन्यानें चमकून माझ्याकडे पाहिलें..
“: ह्या महिन्याची वर्गणी तूं गोळा केळी आहेस. ते पैसे मळा सग-
ळ्यांना परत द्यायचे आहेत. ते देतोस का !? मी शक्य तितक्या शान्त-
पणाने म्हणालो. बन्या उत्तराएवजीं हसला.
£: ह॒ काय मला दम देतां काय ! संपादक तुम्ही. माझा काय संबध
अन् माझा काय अधिकार !” बन्या म्हणाला.
“ बुन्या, उगीच भांडण वाढवण्यांत कांहींच अथ नाहीं. ते पैसे परत
दे. याउप्पर तुझ्याशीं कसल्याहि तऱ्हेचा संबंध ठेवण्याची माझी इच्छा
नाहीं. झाली एवढी सलगी पुरे झाली.” सी म्हणालो.
“६ केव्हांहि. आतां सलगी खळगीत पुरून टाकायला तुम्ही तयारच
असणार ! उन्ह उतरल्यावर झाडाच्या सांबळीची काय गरज उरणार आहे ९
फांद्या तोडल्या तर सरपणाळा तरी उपयोगी येतील !”? बन्या म्हणाला.
£: दुसऱ्याचा आधार देऊन माझ्यापुढे तुझी विद्दत्ता मिरवबण्यांत काय
अर्थ आहे ! झाल्या गोष्टी गेल्या. मास्तरांच्या कानांवर या गोष्टी जाऊ
नयेत ही माझी इच्छा आहे. माझं सांगायचं काम मीं केलेलं आहे---”
मी म्हणालो.
££ आतां फक्त मास्तरांचे कान फुंकाय'चे बाकी राहिलेले आहे--असंच.
२१४७० फोल आज्या [ प्रकरण
े
आपल म्हणणं ना! खुझ्याल सांगा. तुमचा मार्ग तुम्हांला मोकळा आहे.
सुम्ही काय सांगायचं असेल तें मास्तरांना सांगा आणि मला काय सांगा-
यचं तें मी मास्तरांना सांगेन. मात्र कांहीं त्रास झाला तुम्हांला तर मला
चाइंट म्हणूं नका--_ म्हणून म्हणत बन्यानें रस्ता सुधारला. मी गोंघ-
'ळांत पडलो. मास्तरांना या गोष्टी सांगणें म्हणजे बर्याच भानगडी उप-
स्थित होणार. तेव्हां तें शक्य नव्हते. बन्याची कितीहि मनधरणी केली
तरी तो ऐकेल्सें दिसेना.
“ बन्या ” म्हणून मी खरोखरच आतस्वराने हांक मारली. बन्यानें
हसून पाहिलें.
रोवटीं बन्यानें माझ्या गरीव स्वभावाचा हा असा फायदा घेतलाच.
माझी सहनशीलता पार नाहींशी झाली. मीं माझ्याकडून होइल तितका
सामोपचाराचा प्रयत्न करून पाहिलें होतें---पण नाहीं, बन्या मला मूख
समजून हसला, माझ्या मानी स्वभावाला तें खपले नाहीं. एक महिनाभर
वर्गाची देखरेख माझ्या हातांत होती. वन्याळा केव्हांना केव्हां तरी मास्त.
रांच्या तडाख्यांत आणून सोडीन तरच राहीन, आणि अपमानाचा सूड
उगवून घेईन ! ही एक नवीन प्रतिज्ञा मीं केळी.
दुसर्या दिवशींच वन्याला त्याचें प्रायश्चित्त मिळालें, शेवटच्या तासाला
मास्तरांच्या पुढें मीं त्याला उभा केला. त्याचें नांव पुढें करतांच तो
माझ्याकडे खुनशीपणानें पाहात पुढें झाळा, मीं आरोपीवरचा चार्ज बा*चून
दाखवला---“ प्राथनेच्या वेळेला वेडींवांकडी तोंडें करून वर्गाठा हंसवून
सोडीत होता. भाषान्तराच्या तासाला पुस्तकांत गाण्याचे पुस्तक अडकवून
गाणें म्हणत होता. मधल्या सुट्टींत घंटा झाल्यावर वगात शेंगा खात होता.
मीं सांगितळें तर, “ आणखी दहा फुल्या मार माझ्या नांवावर, बोलायचं
'काम नाहीं ! * म्हणून माझ्यावरच डाफरूं लागला. त्यानंतरच्या तासाला
मास्तरांची चित्रे काढीत होता---”
मास्तरांनी मान हालवून हंसत म्हटलें, “ अरे वाः ! प्रार्थनेच्या वेळेला
'विदूषकाचं काम, नंतर पिढीजाद गवईं, मधल्या सुट्टींत शेंगाखाऊ अन्
“त्यानंतर चित्रकार. वाः रे पड्ठे ! इतके धंदे तुळा एका दिवसांत करतां येत
०॥१११000४00ए॥0000000शीशशीश शाली
१ २्वं] प्रारंभ १४१.
"0 ४४/४५/४०0९ .५/%००0%-४१४-०४४७/ ४०-४० ४७४४०५०५१७ ४७४४७७ ४७७४४८७०१० ०0४७९0५७७७ ४४७४0 ्ल काक
आहेत तर हें भिकारडं शिक्षण घेण्याच्या व्यथे खटपटांत पडतोस तरीं
कशाला! कुलकणी, तुझ्यासारखा सवे धंद्यांत तरबेज असलेला 811-10पतेश
_ मी आज पहिल्या प्रथमच पाहातो आहें. माझे डोळे अगदीं दिपून गेल्या-
सारखे झाळे आहेत. मी भांबावून गेली आहे. मला तुझ्या पाठीवर शाबा-
सकी देणे आहे. जरा पुढं येतोस का? का तुझा अपमान होईल १?
बन्या जागर्चा हालला नाहीं
“६: बरं बुवा. मोठे लोक घरीं आले म्हणजे त्यांना सामोरं जाण्यानचा
प्रधात आहे. त्याप्रमाणं मीच पुढं याव असं तुझ म्हणणं दिसतं. देव, त्याला.
ओढून आण पुढे--” मास्तर एकदम ओरडून म्हणाले..
:: कुलकणी, मास्तरांच्याकडे चल ! ? मी बन्याच्या पुढें उभा राहून
म्हणालो.
“ तू अंगाला हात लावू नकोस ! ” म्हणून बन्या चरफडत म्हणाला..
मीं मात्तरांच्याकडे पाहिलें.
६: थांब; तुला नांवावर फुल्या मारायला त्यानं सांगितले होत, मी
त्याच्या अंगावर फुल्या मारतो. ” म्हणून म्हणत मास्तर बन्याच्यापुढे
येऊन उभे राहिले,
यानंतर बहुतेक दर दिवसाआड मीं बन्याळला हा रतीब लावून दिला..
माझ्यावर दुष्टपणा'चा आरोप येईल हें मी जाणून आहें. मनुष्यत्वाला सोडून
माझें बागणें होतें हें मी स्वतःच कबूल करतों. बन्याच्या कळवळून रड-
ण्यानें मला सुद्धां वाईट वाटत होते. पण माझ्या हातां सत्ता होती;.
बन्याला लत्ता देण्याचें कार्य मी जाणूनबुजून करीत होतों. बन्याचा कांहीच
का दोष नव्हता ? त्यानेंह्ि माझा कमी छळ केला नव्हता. मासेकाच्या
क्षुलक कारणासाठीं मला बाबांच्या किती थपडा खाव्या लागल्या होत्या हे
मीं मुद्दामच सांगण्याचे टाळळें आहे; तरी पण ती सत्र मीं कशा घालवली
हें मी अजन विसरलो नाहीं. त्यानंतर वर्गोतली सुळे मी सेक्रेटरी होता.
म्हणूनच गप्प बसली होती; पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेला याचा
वःचपा भरून निघणार आहे हें मी जाणून होतो. मला माणुसकी सोडा-
यला लावग्यांत बन्याच कारण होता, आणि त्याचचकरितां तो विनाकारण:
२१७४९ फोल आजा [ प्रकरण
'मार खात होता. माझा नाइलाज होता. सवसंगपरित्याग केळेला करषी
-शाळेंत जाऊन शिकत नसतो.
बन्या्शी भांडण असल्यामुळें मला घरांत मुळींच करमत नसे. सुट्टीचा
'दिवस मी बहुतेक शान्तामामीकडे घालवीत असें. पण तेथेहि सुलोचना अली-
कडे अलीकडे माझ्याशी तऱ्हेबाईकपणानें वागू लागली होती. इतके दिवस
ती माझ्याशी अगदीं मोकळ्या मनानें खेळत भसे. पण दोनचार दिवस त्ती
माझ्याशी अगदींच तुटकपणानें बोलायला शिकली होती. मळा कारण
'ळवकरच कळून आलें.
रविवारच्या दिवशीं मी शान्तामामीच्या बंगल्यांत शिरायला आणि
बन्या बंगल्याबाहेरे पडायळा एक गांठ. बन्या माझ्याबरोबर पुष्कळदां
मामांच्या बंगल्यावर आला होता, पण माझ्या गैरहजिरींत तो येत असेल
ही कल्पना येणें शक्य नव्हतें. मी आश्चर्यचकित झालो. पण वेरी दृष्टीस
पडला म्हणजे सहानुभूति, आश्चर्य वगेरे भाव दडपून ठेवण्यांतच शहाण-
पणा असतो. बन्या तोंडाने हलकेच शीळ घालीत निघून गेला,
आंतल्या बाजूस सुलोचना एका पुस्तकांतलीं चिर्त्रे पाहाण्यांत गर्के
-होती. माझ्याकडे तिनें पाहिलें न पाहिल्यासारखे केळे अन् पुन्हां पुस्त-
कांत डोके खुपसले. मी पुस्तकाकडे पाहू लागलो. पुस्तकावर नांव बन्याच्या
. वडिलांचं होतें. आतां माझ्या डोक्यांत लखकन् प्रकाश पडला. बन्याच्या
या भेटीचे कारण मला स्पष्टपणें दिसत होतें. मला बन्याचा अतोनात
-संताप आला. सुलोचनेच्या शेजारीं मी जाऊन बसलो.
८ सुळे, कुणीं दिलं तुला हें पुस्तक १ ” मी पुस्तकाला हात घालीत
म्हणालो.
“८: दिलं असेळ कुणी तरी ? तुला काय करायचं आहे £” म्हणून
म्हणत सुलोचना फणकाऱ्याने पुस्तक घेऊन दूर सरली.
:: मी तुळा तसलीं दोन पुस्तक देईन. पण मला ते पुस्तक तुला
: कुणी दिलं तें सांग.” मी म्हणालो. ही मात्रा बरोबर लागू पडली.
“सुलोचना बराच वेळ या वायद्याचा विचार करीत होती. नंतर तिचा
बिचार झाला. ।
१२चें] प्रारंभ १४२३
“£ पण नकोच. तू वाईट मुलगा आहेस, तूं लोकांना मार बसवतोस.
-तूं्च चहाड्या करतोस. तूं अगदीं-अगदीं वाईट मुलगा आहेस. तूं माझ्या-
जवळ येत सुद्धां जाऊ नकोस---” सुलोचना गंभीर मुद्रेने म्हणाली, हें
ज्ञान तिला करून देणाऱ्या सापाला मी चांगलाच ओळखून होतों. पण
"ओळख देण्यांत हंशील नव्हतें.
:£६ बुन्या काल आला होता काग सुले £ ” मीं सहजच विचारल्या-
“सारखें केलें.
“ रोज येतो तो. मग काय करील तो? तूं त्याच्याशीं भांडतोस,
त्याला शिव्या देतोस, त्याला मार देववतोस., घरीं करमत नाहीं म्हणून
तो रोज शाळा सुटल्यावर आमच्याकडे येतो. अन् सदू , बन्या फार चांगला
आहे हो. मला चित्राचं पुस्तक देण्याचं त्यानं कबूल केलं होतं. अन् आज
त्यानं मला हें पुस्तक दिलं. हो--पण तुला मी सांगणारर्च नाहीं, असल्या
ऱवहाडखोर सुलाशीं कुणाचं अडलंय बोलायला १ ” सुलोचना फगट्ून
म्हणाली.
८ सुळे, तुला मी खरं सांगू १--पण जाऊ दे. तुला तें समजणार
नाहीं, तूं अजून लहान आहेस.” मी म्हणालो.
५: मी लहान आहें काय £ बघ मी किती उंच आहे ती ? अन् मला
आठवं वर्षे लागलं आहे म्हणून मामी म्हणते. अन् मी आतां अगदीं
-मोठ्या बायकांसारखं * मी येते--मी जातें ' अस्सं---अगदीं थेट अस्सं---
-बोलतों तें ! ”' अमिनयाच्या साहाय्यानें सुलोचनेने आपल्या मोठेपणाची
जाणीव करून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता, तरी आयत्या वेळेला
* तो--ते “चा घोंटाळा उडालाच हें पाहून मला हंसू आलें.
: अन् बन्या वर्गात हुषार मुलगा आहे. अगर्दी गरीब मुलगा आहे.
त्याचा नंबर पहिला आहे तरी वगांच्या मास्तरांनी तुलाच कायसंसं नेमलं---
अन् म्हणून तूं त्याला मार देववतोस---” सुलोचना पुढें म्हणाली
£ हें तुला बन्यानं सांगितल ना £ ” मी बन्याची कारवाई ओळखून
ऱम्हणालों.
“ परवां मामांनासुद्धां त्यानं सांगितलं. अन् तो मग पुष्कळ रडला.
१४४ फोळ आज्या [ प्रकरण
"५.५४-/४४४७४१५१४५५/१०/५४
मामा तुला मारणार आहेत. त्यांनीं बन्याला अगदीं बजावून सांगितलं
कीं * दिसू दे तर सद्या पुन्हां मळा, मी त्याला असा ठोकतों कां नाहीं !?
तुळा मार दिला म्हणजे तूं पुन्हां असं करणार नाहींस---” म्हणून म्हणत
सुलोचना आंतल्या खोलींत' जाऊं लागली. “' सुले, मला वाइंट म्हणते
आहेस १ तूं लक्षांत ठेव. कधीं तरी सांपडळीस कौ बघ मग!” मी
ओरडलो.
“६ झुरे जा ! काय करशील तूं १ मारशील होय १ मी मामांना सांगेन,
मग काय करशील ! ” अशा रीतीनें माझ्या धमकावणीचा उपहास करीत
सुलोचना निघून गेळी. आणि तोच प्रश्न आज माझ्यापुढे उभा आहे.
माझ्या धाकाला ही कुठपर्यंत बिचकून राहील हें मळा नक्की सांगतां येणे
आजि तितकेच काठिण आहे.
इतक्यांत पाठीमागून खुद्द शान्तामामीच आली. सुलोचनेनें आपलीं सवे
गाऱ्हाणी तिला सांगितर्ली.
“- सदू, तुला कांही कांही दिवसांनीं भांडणाचं वारं येत असतं का रे?
आज बन्या मला सांगत होता. अन् त्याला तू अगदीं बोलूं सुद्धां नये
असले शब्द नोळतोस १ इतक्यांत तूं मुंबईचं माझं शिक्षण विसरशील असं
मला वाटळं नव्हतं. सदू, तुझी आई मला काय म्हणेल बरं अशानं;
तुझ्या शिक्षणाची, तुझ्या चांगल्या वागणुकीची जबाबदारी माझ्यावर आहे
ना ! मग तूं असं कां बरं करतोस १ मार्माला वाईटपणा येणं तुला बरं
वाटेळ का १ ? मामीने बोलतां बोलतां मळा अगदीं जबळ ओढून घेतलें.
मामीला सत्य कसें समजून सांगावे या विचारांत मी पडलो.
५ मामी, मी तुळा सांगितलं तर तुळा खरं वाटेल ! माझ्यावर तूं
विश्वात ठेवशील १ ” मी तिचे हात घरून म्हणालो.
“: सदू, तूं जगाशीं खोटेंपणानें वागळास तरी मामीजवळ तूं नेहमी
सऱ्चोटीनेंच वागशील ही माझी बालंबाल खात्री आहे. ” मामीच्या आवा-
जांत किंचित् अभिमानाची छटा दिसून येत होती.
:: मग बन्यानं जै कांही मामांजवळ सांगितलं आहे तें अगदी निखा-
*-*
लस खोटं आहे. बन्याचं आणि माझं भांडण झालं हें मला कबूल आहे,
४४४४४४ ४0 ४४४७ ४८ ४४ ४शलीबशनटी टीच शल १८0
१ वें] घारंभ १४५
पण भांडणाची बाजू पेटायला त्यानं काडी ओढली---? म्हणून हळुहळू
सामीच्या हातांशीं खेळत मीं, खालच्या मानेनं तिला सगळा प्रकार अथ-
पासून इातेपर्येत समजावून दिला.
“। ड्ह्श॒ ! एका पंचवीसतीस पानांच्या चोपडीकरितां का एबढा अंथ ?”?
“शश ४शधशाधफलोभ्टन्क,
“मामी, तूं हंसू नकोस. त्यांत माझा अपसान किती बरं झाला
अन् उुलळांची वगणी मी कशी परत करणार ! मी कांहीं बन्यासारखा आई-
वापांचचा लाडका मुलगा नाहीं १-__ मी खिन्न सुद्रेनें म्हणालो.
““ चळ | कांही तरी बोळू नकोस. वेड्या, इतकं वाईट वाटून
'वायळा काय झाळं १ तुझे आईबाप कांडी तुळा पाण्यांत पहात नाहींत.
र॑साद्याचा स्वभावच मूळचा त्रासिक असतो. तरी वरवरच्या वासिक सुद्रे-
वरून लगेच म्हणे, “ मी कांही आईबापांचा लाडका नाहीं !” असं म्हणणं
शोभते का तुला १ कपाळावरच्या आंठ्यांवरून वेराच्या गांठी ओळखतां
येतात, तरी पण त्या शोधून काढायला तितका अनुभव लागतो. तुला
काय अनुभव आहे? आतां माझं ल्य होण्यापूर्वी इकडेसुद्धां तुझ्या बाबांच्या
घराच सारं शिक्षण झालं ना! त्यांनी तुझ्यासारखी कधींच तक्रार केली नाहीं.
मी तुळा तुजे पैसे देते. असा जिवाचा पुन्हां त्रागा करून घेऊं नकोस---
अन् असं चुकूनसुद्धां मनांत आणूं नकोस. सारेच दिवस सारखे नसतात.
उद्यां कदाचित्---?? म्हणून म्हणत मामी उठली.
_मार्माला मीं सारें समज वून सांगितलें. तिची समजूत पटली. पण
सुळोचनेला माझा विश्वास येईना. बन्यानें तिळा इतके काय सांगितलें
असावे ह्याचा मठा उलगडा पडेना. मीं तिच्यावर रागावून पाहिलें, र्सून
काहून निघून जाई. काय असेल ते असो, बन्या तिला जवळचा वाटूं
१०
423. फोल आज्या [ प्रकरण
हई
लागला. मी या तिच्या परक्या भावाला पाहून मनांत जळफळूं लागलों.
पण £---स्वस्थ बसण्यापलीकडे मीं काय करणार होतों १
प्रकरण १३ व
"भटा कउस्पस्यटेक-
विजयी वीर
क्रिकेट खेळावयास काय काय अवड्य गोष्टी लागतात याविषयीं पुष्क-
ळसे मतभेद आहेत. मामांच्या मर्ते खाळीळ गोष्टी अवश्य लागतात.
आणि मी प्रथम झुबची वर्गणी त्यांच्याजवळ मागायला गेलों त्या दिवशी
त्यांनीं मला मोठ्या कळवळ्यानें विचारल,
:६८ 2 लहानपणींच डोळे फोडून घेण्याची विरक्ते उत्पन्न होण्यास तुला
. जगाकडे पहाण्याचा कंटाळा कां आला आहे १
२, अजून माझ्या मतें तुज्षे बरेच सोहाळे होणें आहेत. तरी लझाला
उभा राहिलास तर तुझ्याकीरितां गारगोटींचे किती दांत तयार करवून
आणूं ! त्याचा खचे कुणाच्या नांवावर टाकायचा !
३. शाळा आतां पुढें सोडून देण्याचा विचार आहे कों काय (”
अर्थात् या सर्वे प्रश्नांची उत्तरें मी देण्याच्या भानगडीत पडलों नाही.
मला क्रिकेटविषर्यी इतका जिव्हाळा वाटण्याचे मुख्य कारग बन्या.
न्या एका छुबांत खळायला जात असे. छुब होता चणेकुरसुऱ्यांचाच.
दर रविवारी एक मॅच खेळायची, अन् वर्गणीच्या पेक्षांतून डाळेचुरमुरे
आणून त्यावर ताव मारायचा, हें त्या ळुबाचे अंतिम ध्येय होते. जयाय-
जयाऱची त्यांनीं मुळींच कदर बाळगली नाहीं. उलट, कम करतांना फळाची
आक्षा बाळगली म्हणजे फळाची बाधा होते, हें तत्त्व त्या कुबांतील सर्वे
मेंबरांना पुरेपूर पटळें होतें. बन्याच्या नादानें मीहि त्या छबांत शिरलो.
अर्थात् हा इतिहास भांडणापूर्वीचा आहे.
आमचा कस्तान मोठा होसी होता. खेळण्याच्या वेळीं लागणारी उप-
$३््वें] विजयी वीर १७७
करणें त्यानें स्वतःच खांद्यावर टाकून ग्राउंडपर्यंत रखडत यावें! आम्ही
त्याच्याबरोबर चालत असूं ; पण हातांत कांहींहि न घेण्याचें आसचें त्त
होतें. वगीत मास्तरांनी त्याला, तूंआउंडवर झोंपडी बांधून रहा, म्हणून एक
वेळ उपदेशहि केळा होता. झोंपडीचा खर्चे त्यांनीं दिळा असता तर कदा-
चित् उपदेद्याला फळेंफुळें आलीं असती. पण रव्याच्या अभावीं तें काम
तर्सेच राहून गेळें, पायांत पुणेरी जोडा, वर लांडी तुमान, अंगांत रेशमी
कोंट इत्यादि थाट अन् खांद्यावर फराळाच्या डब्याप्रसाणें टांगलेले स्ट्पांन्चे
'योतें--ह्या अवसानांत पराक्रम करून दाखवायला निघालेल्या या वीराचें
आम्ही आपल्या मासिकांत एके काळी कविताबद्ध ( “काव्यमय? म्हणा
पाहिजे तर! ) वर्णन दिलें होतें. ज्याप्रमाणे पळटणींत साजेट हा एका
छुकडीची आई समजण्यांत येते त्याप्रमाणे आम्हा खेळाडूना हवें नको
पहाणारी आमची मातृदेवता म्हणजे आमचा बुटबेंगण कसान, खाण्या-
"पिण्याच्या बाबतींत कप्तान आमचा आधार होता; तर खेळण्याचे बाबतींत
आम्ही (मी सोडून ) त्याचे आधार होतो. माझी त्याची दोस्ती
जमण्याऱचें कारण हें कीं, घांबांची गोळाबेरीज करण्याचे कामांत आम्ही
चांटेकरी होतों. रणांगणावर जाऊन बाहुबळाच्या जोरावर इात्रुसेन्याची
'दागादाण उडविणे, बेळप्रसंगीं त्यांची (म्हणजे स्वतःचीच) फळी फोडणे,
अडूळा पळता पळतां “ दे माय धरणीं ठाय ? करावयास लावणें इत्यादि
वीरश्रींचा भाग आम्हांला साधत नसल ॥, तरी पण कारकुनी पेशाची मुत्सद्दे-
यिरी ळढवून दर दहा घांवागणिक आणखी वर एकदोन धांवांचे आड-
माप टाकणे, आणि खेळाच्या शेवटीं एकन् दोन पांच, पांचन् तीन नऊ
असा गणितशास्त्रज्ञांनाहि लाजविणारा हिशोब करून आमची सरसी
झाल्याचें जाहीर करणें, ह्यांत आम्ही डुसर््या कुणालाहि आमचा हात धरू
देत नव्हतो. शजुसेन्याच्या कारकुनानें नव्वद धांवांची बेरीज केळी असली
तरी आमच्या हिशोबाने एकरोतेरा रन्सचा ळेखी उतारा तयार असे.
“अहो चोरून चोरून काय इतक्या रन्स आम्ही चोरू! फार तर दोनचार
चोरू !-पहा, तुमचाच 'हिशोब चुकला असेल, म्हणून संपादणी करण्यास
आम्ही तयार होतों. तलवारीला जोड म्हणन ळेखणी हा पोहैजेच.
यू
२४८ फोळ आज्या [प्रकरण
१४"0११ोशी ही १९४४0 00४१४0 श शर ७५०५४" ४५५ 0 दश रथटटशष्टथशप्टधटथाधटध/५८०५० 2००४८० ८/०८५५८-८०८०८०० ०८०८०००५८०... २८०९४४ ४ ४४४४0 क र नी
आयुष्यांत कोणतीहि गोष्ट उत्साहाने करायला निघावे तर, कांहीं तरी
कारण उपस्थित होऊन त्या कामामध्ये मला यश येऊं नये हा इंश्वरी
नेमानेमच आहे कीं काय १ इतक्या जोमानें मी क्रिकेटच्या खेळाळा उत्ते-
जन देण्यास पुढे सरसावलो; पण त्या खेळाची आणि माझी गट्टी कांहीं
केल्या जमेना, आणि गडी बाद होण्याचे तरी किती मार्ग आहेत १ तंगडेच
मधे आले म्हणून रामराम, तर केव्हां ' क्रीझ ? च्या बाहेर गेला म्हणून
रामराम ! एखाद्याला जर तंगडी पुढें करून खेळण्याची लहानपणा-
पासून संबय असेल तर त्यांने खेळाकरतां म्हणून तंगडी घरीं ठेवून यावें
कीं काय ? कांही कांहीं लोकांना बंधनांच्या बाहेर वागण्याची खोड*च
असेल, त्यांना हें दीड बटीच्या अंतराचें बंधन कोठपर्यंत घाळणार ? बेटला
लागून चचंट्टू स्टंपला शिवला तरी तंबूत परत जायळा सांगतात. हळहळ
हें खूळ वाढत जाऊन बटीनें चंड्र मारणारालासुद्धां परत जायची पाळी
आल्याशिवाय राहाणार नाहीं. मळा बन्यानें पुष्कळचच समजावून सांगण्याऱ्चा
प्रयत्न केळा होता; पण त्याची सांगण्याची तऱ्हा ही---
“: अरे, त्यांत कांही कठिण नाहीं. ' लेग? ला चेंड्ट आला कीं, तीन
स्टंपांमध्यें पाय ठेवून चेडू छातीवर घ्यावा, अन् झक्कपैकीं “ लेग ग्लान्स
ठेवून द्यावा. नव्हंस् होतां उपयोगाचं नाहीं. सावकादा, शान्तपणं सगळ
उरकलं पाहिजे. आतां समज, त्याने बॅटीखालीं टप दिला; अ्गगर्द
एकदम पुढें जाऊन चोपावा. “कट ब्रेक' ऐसा नुसता सणकावला पाहिजे
की देख रहे है. आमच देवघर कसे खेळतात बघ. “* ऑफ ड्राइव्ह
म्हणजे नुसती सरपट *वपी. जमिनीवरचे गवत ऐसं सफा कापलं जातं काँ
कोणीहि दोन आणि द्यावेत. इंग्लंडच्या सटाक्रेफचा खळ तर याहून अप्र
तिम. त्याचा खळ म्हणज डोळ्यांची बासुदी--?” ही बन्याची तऱ्हा, कस
विश्वास ठेवावा माणसाने £ याला गुरु तरी कसा करावा ? याने सटक्लिफच
खेळ कधीं पाहिला होता ? अन झक्पैकी “ लेग ग्लान्स.? ठेवण्यांत नव्हर
होतां उपयोगी नाहीं ! खरे आहे. छातीवर चेंड्टू अन् म्हणे झक्पैकी. . .
त्यापेक्षां दुसऱ्याच्या य्शांत आपलें यश समजून त्यांतच आनंद मान
ण्याचें भीं ठरवून टाकलें. आणि यश्शाला मदत म्हणून, रणांगणावर जर
ऱ्वें] विजयी वीर १४९
नाही तरी, झाडाखालीं स्कोअरची वही हातांत धरून.त्यांत मी आपल्या
करामतीचची कसरत करून दाखवू लागलो. परोपकारबुद्धिसुद्धां बेताचीच
असावी हें बरे. नाहीं तर माझ्यासारखी फजिती उडायची एखादे वेळेस!
बन्यावर उपकार म्हणून त्याच्या नांवावर मीं घसघशीत दोभराचा आंकडा
टाकून दिला, पण बाळ झून्यांतच आनंद मानून परत आला. नांबापुढें
शुभराचा आंकडा पाहातांच त्याला ती थट्टा बाटली. खरा प्रकार मीं त्याला
सांगितला तेव्हां तो गप्प राहिला,
रोजच्या खळण्यांतसुद्धां मी अगदीं लाजरा होतो. मळा वाटते, नवीन
संसारांत पडलेल्या मुली-हइल्लींच्या काळांतल्या सुलींच्या विषयीं प्रश्नच नाही-
माझ्यापेक्षा पुष्कळच धीट असतील. फारच रागावलेला नवरा असेल तर
पहातील पहातील अन् एखादे वेळेस अल्लाद ' सिक्सर ? म्हणून खिडकी-
बाहेर केंकून देतील. पण माझ्याच्याने चेंडूला शिवण्याचेसुद्धां धारिष्ट फार
क्वचित् प्रसंगीं होत असे. तेव्हां मला पुष्कळच सवलती देण्याचें इतर
मुलांनीं ठरबळें, माझ्या वेळेला 'लिंगआउट"ची बात नाहीं. “सेल्फ आउट?
घरायचा नाही. चारदां कच झेलला म्हणजे एकदां आउट. अन् दोनदां
स्टंपळा चेड्ट लागला कीं, मग मी बेट खालीं ठेवायची. ह्या सर्वे सवलती
आमच्या कप्तानलळाहि मिळाल्या होत्या. मात्र लहर लागली तर बोलिंग
टाकण्याचा त्याला खास अधिकार देण्यांत आला होता. मीं मनांत म्हटलें
कीं, आहेत ह्या सबळती काय कमी आहेत? या पचनीं पडल्या म्हणजे
दुसरा हप्ता मागायळा कांहीं हरकत नाहीं
आरंभदाराः खल दाक्षिणात्याः' ही म्हण आम्हीं साथं करून दाखविली
छुबाच्या महत्त्वाकांक्षची उडी अवसानाबाहेरची ठरल्यामुळे लवकरच
कुबची पुण्यातिथि साजरी करण्याची संघि आली. पारभी कसानाच्या
मनांत पुढीलप्रमाणें कार्यक्रम उरकायचे ठरलें होतें
दर रविवारी एक सामना, दर महिन्याकाठी गांबांतल्या कोणत्या तरी
जिमखान्याच्या टीमशीं एक सामना; दर वर्षीं मुंबईतल्या एखाद्या प्रासद्ध .
ठटीमशीं सामना. आणि पांच वर्षे झालीं तर मग इंग्लंडच्या टीमला इकडे
वबोळवायचें का आपणच तिकडे जायचे हें मागाहून ठरविण्यांत येणार होतें.
2४८१४५८४४०
१०२० फोल आद्या [ प्रकरण
या कायंक्रमांतला पहिला भाग आम्ही थोडासा आवरला हाता. चार
कुबांशीं आम्ही टकरा दिल्या; पण चारीहि वेळीं आमचाच डोका फुटली.
छळुबाच्या भवितव्याविपष्रयीं नाना प्रकारच्या शका निघू लागल्या. इतके
नामांकित खेळाडू हाताशीं असतांना हा विपरीत अनुभव येतो, याचें कारण
तरी काय हें शोधन काढण्यासाठी मेंबरांच्या खेळावर लक्ष ठेवण्याचे
ठरळें, ज्याप्रमाणे चुकारपणें काम करणाऱ्या नटाला वदुइगमर्ध्ये परत
गेल्यावर मालकाकडून धन्यवादात्मक वाक्यें ऐकावी लागतात त्याप्रमाणें
: भोपळा वीर ? कसानाच्याकडून शाबासकी मिळवू लागले. हा प्रकार
नेहमीच चालू झाला; तेव्हां एका बेटीधरानें स्वच्छ उत्तर केले की, 'आहे हा
असा आहे आमचचा खेळ. तुम्हाला जर यापेक्षां चांगला नसुना पाहिजे
असेळ तर एक तुम्ही स्वतः तरी नीट खेळा, नाहीं तर माझ्याऐवर्जी
दसऱ्याची नेमणक करा. संस्थेची अत्र जाऊं नये म्हणून कतताननं त्याला
थोडेसे चुचकारळें. पण जगाची मोज ही आहे कीं, जो जो आपण आपला
म्हणून एखाद्याला जवळ करायला जावें तों तो त्याला लांब जावेसे वाटू
लागतें.
आणि ह्याच सुमारास आमच्या मासिकामध्ये व्यंग काव्यें येऊ लागलीं.
काव्याचा अमिजातपणा त्याच्या साव्या रचनेवर अवलंबून असतो हें तत्त्व
आम्हांस माहीत होतें. शक्य तोंवर गद्याच्या धतीवर काव्ये लिहिण्याच्या
आमचा प्रयत्न परिणामकारक झाला, प्रत्येक खेळाडूच्या बारिकसारिक
कुतीचें वर्णन येऊ लागलें. याचा परिणाम म्हणजे अंतस्थ कल्ह. दोन
पक्ष, त्यांचे बगलबच्चे, अन् त्यांचीं राजकारणे!
त्यानंतर दर तासाला एक या प्रमाणांत धमकीवजा पर्त्ते कतानच्या
हातांत पड्टं लागलीं. बिचारा कसान ! कोटोतल्या कारकुनाप्रमाणे दोन्दी
खिद्यांतून नोटिशी बाळगणार तरी कुठवर १ शेबटीं एके दिवशीं सामना
ळढण्याचें मुक्रर झालें. याच सुमारास बन्याने आपल्या खेळाची आगाऊ
जाहिरात देण्याचा कसा प्रयत्न केला तें सांगितलेंच आहे. त्यामुळे मीं तो
सामना प्रत्यक्ष डोळ्याने पाहिला नाहीं. पण कप्ताननें संजयाचे काम करून
मला सर्व कांही येऊन सांगितलें. त्याच्या म्हणण्याचा इत्यर्थ इतकान्क
१३ूवें] विजयी वीर १५१
्होनन्यक शत-०४५४४०४४- ४४४. "टल शशी लशी ण ४007
होता कॉ छुबाची परिसरमा्सि झाली, ह्यापुढे कानाला खडा ! छुब म्हणून
काढण्यार्चे डोक्यांत येईल त्या दिवशीं डोके तुटून जावो, हीच परमेश्वरा-
पार्शी प्राथना! आणखीहि त्यानें मला बरेंच सांगितले, क्रिकेटच्या लब्या-
ऐवजीं आपापसांत सामना झाला. एकानें स्टंपच उपसून दुसऱ्याचा कपाळ-
मोक्ष करण्याचा घाट घातळा. पण सुदैवाने तो घाट लवकरच मोडला
म्हणून बरें. आणि सरते रोबटीं त्यानें मला थोडेसे तत्त्वज्ञान सांगितलें
“ देव, तुला वाटतं आहे, पण सगळे चोर आहेत हे. छुबाकरितां मां
किती तरी खटपट केली १ नवीन बटी, नवीन चेडू---सगळं कांही मीं
आपल्या स्वतःच्या खर्चाने आणलं. पण मनुष्याचा स्वभावच मुळीं वाईट.
सुस्थिति असली अन् चैनीनं *बिस काढायळा मिळाले कां करमणुर्काचे
साधन म्हणून भांडणाची आठवण होते. अन् भांडणाचा परिणाम एखादे
वेळेस हा असा चमत्कारिक होतो. जाऊं दे--माझं काय त्यांत वांकडं
होणार आहे £ मी अभ्यास करीन---तिकडे मसी आपला रिकामा वेळ
घालवीन. मनुष्याचा स्वभावच मुळीं......
एकाद्या राजवटीचे वैमब अस्तंगत होण्याच्या पंथास लागलें कीं त्या
गौंधळांतून नवीन शाक्ते निर्माण होत असते, त्याप्रमाणें आमच्या छुबच्या
फाटाफुर्टीतून बन्यानें आपलें डोके जे वर केलें तें एकदम शाळेच्या टीम-
मध्ये खुपसले. मीं मात्र पुन्हां त्या भानगडींत न पडण्याचें ठरवून टाकलें.
कारण, दर चंडूच्या वेळेला माझ्या छातीची धडवबड; आणि दर खेपेला
ती रिकामी खटपट अन् लटपट. त्यापेक्षां लोकांनीं आपल्याला खेळाडू
नाहीं म्हणून हिणवळें तरी पत्करले, पण प्राणवायूचे हाळ नकोत! या
विचारानें मी क्रिकेटच्या बटीला पुन्हां शिवले नाहीं
आमच्या शाळेत शील्ड मचचची नोटीस फिरली होती. मी दुरूनच
बन्याची तयारी पहात होतों. आज दुपारी बन्या अकरा सूर्योपेकीं एक
सूर्य म्हणून मिरवणार होता. या अकराव्या सूयाचे दुरूनच कौतुक. कर-
ण्यांत शहाणपणा होता. गाडीच्या कामांत दोन तास अगोदर जाऊन
बसळेळे आपले बरें म्हणून सावधगिरी बाळगणारी वृद्धावस्था, आणि
क्रिकेटच्या सामन्याच्या प्रसंगी सकाळपासूनच खेळाऱचा वेध लागणारी
हीण ट*टीशा-
१५२ फोल आका [ प्रकरण
४४/0४/१शश “४४५४४४४४४४ ४४४५५/0-५८४४४/४०/४४४/४-४५/१/५ “२४- नध्लनपलटप्टध्ाल-
बाल्यावस्था--यांत कोणत्या अवस्थेला जास्त गूण द्यावेत हें समजणे कठिण
आहे, प्रत्यक्ष खेळांत भाग घेणाऱ्या मुलांना एक आठवडा दसरा विष-
यच नसतो. माझ्यासारख्या कांठावर उभा राहून दोन टाळ्या पिटणाऱ्या
क्रिकेटभक्तांस तो दिवस तरी सणासुदीसारखा भासल्यास नवल नाहीं.
सामन्यास सुरुवात बारा वाजतां होणार होती. अगदीं पांच मिनिटे
कमी असतांना साहेबी ऐटींत ग्राउंडवर जाणें मला पसंत नव्हते. मी आपल्या
गांवढळी पद्धतीप्रमाणे साडेदहा वाजतां मामीकडे जाऊन जेवण्याच्या इरा
द्याने घरांतून बाहेर पडलो
मामा आफिसमध्यें जाण्याच्या गडबडींत होते. अथात् मला स्वस्थ
उभ राहाणे प्राप्तच होते. त्यांतून मामांची शिस्त कमालीची असे. मामांच्या
शिस्तीला कंटाळून मामीनें सोंबळ्याओंवळ्याचा फारसा विधिनिषेध ठेवला
नव्हताच सुळीं. तरी पण “डबा द्या--? “ अजून विडा नाहीं का तयार
झाला---' “ चळ आटप. ए चंगटे, तुला नाहीं तरी मला साहेबाची
भीति आहे--? इत्यादि हुकूम पाळतां पाळतां मामी अगदीं च्रासून जाई.
तितकक््यांतच सुलोन्चना पाण्याकरितां आरोळी ठोकी,. आणि आज मी
आगंतुक पाहुणा दाराशीं उभा होतो. मामांचे काम नेहसींच्या शिस्तींत
ऱचाडू होते.
५६ माझ्या टोपीवर ब्रश नाहीं मारलास. माझं काय जातं आहे? तुझी
अत्रू जाईल. ? मामा ओरडून म्हणाले.
___ ४ अश सांपडत नाहीं. मी काय करू १--? मामीने हातांतली टोपी
रावसाहेबांच्या डोक्यावर ठेवली. मामांनीं कांही एक न बोलतां आपल्या
कोटाच्या बाहीला टोपी घासली आणि माझ्याकडे पहात पुन्हां डोक्यावर
ठेवून दिली. “' सदू , निदान तूं तरी दाढी वाढवीत जा. असा वेळीं
उपयोग होतो बघ. पण हें ह्यांच्या डोक्यांत कुठलं उतरायला (” म्हणून
मामा हंसत म्हणाले.
“८ जेवतांना कोण गाडी भरधांव निघाली होती ! अन् आतां उशीर
होत नाहीं वाटतं १ का आपल मला सारखं उभं करण्यांत गंमत वाटते?”
मामी म्हणाली.
श्व] विजयी बीर १५३
“: सेवाधमासारखा सतीला दुसरा धर्म नाहीं--?? मामा सायकल
'हातानें लोटीत म्हणाले.
“ अन् कोटाला गुंड्या नाहीं का घालायच्या १! हें काव असलं फल्लक
फलक उडवीत जायचं १” मामी म्हणाली.
“हे बघ, मी तुला असाच का पदर काढतेस, तसाच का काढतेस
म्हणून एकदां तरी बोललो आहे. का? जोपर्यंत मी दुसऱ्यावर टीका
करात नाहां तोंपयंत दुसऱ्याने माझे दोष उगाळू नयेत. अन् नाहीं तरी
संसारी मनुष्यानं कोटाला गुंड्या न लावणंच बर असतं. खिशांतून सामा-
नाचे पुडे असणार, अन् दोन्ही बाजूंच्या कचऱ्याच्या पेट्या पुढें घेण्यांत
काय अथे आहे १ ” मामा म्हणाले. मामी घरांत गेली
अर हा--सदू, आज तुमच्या शाळेची मच आहे ना! आमच्या
त्या वेड्या पिराळा घेऊन जा. काल बन्यानं तिच्या डोक्यांत भरवळ आह
वेड. जपून ने वरं का १ ” मामा माझ्या उत्तराची वाट न पहातांच गेले.
मला मुळीच पसंत नव्हते. सुलोचचना-आणि बरोबर न्यायची ? अडलं
नाहीं ! म्हणे, जपून ने बरं का--! मी मामीशीं वितंडवाद घाळू लागलों.
“ अरे, पण तीतुझ्या कडेवर का बसणार आहे १ छत्री घेऊन जा अन्
घटकाभर घेऊन बेस तिला. अरे, ती लगेच कंटाळेल. दुपारी आणून सोड
अन् मग तू जा आपला एकटा. ” मामीला ह्यांत वादाची बाज कोठेंच
दिसत नव्हती; पण मला ह्यांत वादाला जागा नाहीं अशी बाजूच दिसत
नव्हती
“< मामी, तूं माझं ऐकून घे. मुलींनीं मच पहाण्यांत त्यांना काय मोज
वाटणार आहे? त्यांत काय सागरगोट्यांसारख अप्पीथप्पी करतां येणार
आहे १? अन् एखादा चेंडू जोरांत आला अन लागला म्हणजे मग---१ ”
“ सदू , मळा तू काय लहान मूळ का समजतोस! का मीं कधीं तुझी
क्रिकेटची मच पाहिलेली नाहीं ! तुला मी सांगते तसं कर--अन् तूं “ मुली
मुली ? म्हणून इतक झिडकारल्यासारखं करतोस-मुली म्हणजे काय सम-
जतोस रे! ” मामी अधवट थट्टेने बोळत होती. तरी आपलें म्हणणे खरें
करण्याचा तिचा विचार होता. अथांत् मुली म्हणजे, मुलें जर क्रिकेटची
१५४ फोळ आज्या [ प्रकरण
वकक मह वमल आ ढं पडण डफ पल कह क १ ९४० प्र ००४० प:
सच पहायला बाहेर जाऊं लागलीं तर त्यांना अडवणारी एक अवसान-
घातकी जात, यापलीकडे मला मुलींचा जास्त अनुभव आला नसल्या-
कारणानें मीं त्या प्रश्नास उत्तर देण्याचें टाळले. पण मनांतल्या मनांत मी
परमेश्वराला ' मुली निर्माण तरी कशाला केल्यास ? हा प्रश्न टाकायला
विसरलो नाहीं.
बाहुली सजल्याप्रसाणे सुलोचना कपडे घाळून आली, आतां हिच्या
सगळ्या प्रश्नांना उत्तरे दिलीं पाहिजेत, हिचे लाडके लाडके अरळ जिभेचे
बोलणें ऐकलें पाहिजे, हिच्या चालीप्रमाणे अगदीं सुंगीबाईसारखें चाललें
पाहिजे-अन् बाईंसाहेबांच्या डोक्यावर वाटेने छत्र घरळें पाहिजे !-या एक.
एक गोष्टी जसजद्या डोळ्यांपुढे नाचू लागल्या तसतसा मी जगाच्या या
अन्याय्य पद्धतीचा तिटकारा करू लागलों. पुढें मी ' स्त्रीदाक्षिण्यापरता
नाहीं धर्म, स्त्रीदाक्षिण्य हेंचि परबह्म ) म्हणून नाना प्रकारचे रंग खेळलो
असलो तरी त्या वयाला मठा सुलोचना ही एक विनाकारण अडचण वाटे.
त्या दिवशीं मी क्रिकेट पहातांना कमालीचा गंभीर होतों. कारण मी
जर एखादे वेळेस---' लगाव पिट्टी ? म्हणून ओरडलो तर सुलोचना लगेच
विचारी कीं, ' लगाव पिट्टी ? म्हणजे काय १ त्याकरतां मीं मनावर नियंत्रण
ठेवून कांहींच न बोलण्याचे ठरविलें. आमच्या शेजारच्या झाडावर दोन-
तीन प्राणी कांकडी आणि पेरू या फळांच्या सहाय्यानें जुगार खेळत होते.
यानं चंड्ट मारला तर कांकडी खाऊं अन् नाहीं मारला तर पेरू खाक
हा त्यांचा क्रम चाळू होता. अथांत् दोहोंपैकी एक घडून येई---आणि
त्याप्रमाणें * अरे कांकडी ? “ अरे पेरू ? म्हणून ओरडत कोणत्या तरी एका
फळार्चा ळचका तोडण्यांत येई.
“ घेडीं आहेत मुळं तीं, तू आपली समोर बघ ” म्हणून मी सुलोच-
नेला समोर पहाण्यास लावलें. बोलायचे नाहीं म्हणून निदान स्त्रियांना
उद्देशून निश्चय केळा असेल तर तो कितपत टिकतो किंबा त्या टिकवू
देतात याचें मठा चांगलेच प्रत्यंतर आलें. माठासारखी सुली बडबडत होती.
“ सदू, तूं कां रे नाहीं खेळत १ तुला येत नाहीं खेळतां १ ' सुलो-
ऱवना छत्रीच्या मुठीशीं खेळत म्हणाली.
१५्वें] विजयी वीर १प५
“१ १४-४४-0" “४४7४-४१ १"४॥0८४८४-
“६: मला खेळायला येतं आहे, पण क्रिकेट खळण्यानं उगीचच वेळ जातो,
अन् वेळ दवडणं चांगलं नाहीं” अद्या अथाचे मीं उत्तर केल.
५६६ मग बन्या खळतों ते ! बन्याचा नाहीं का वेळ जात १ तो खळ-
णार आहे म्हणून तर मी आलें. ” सुलोचना म्हणाली.
इतक्या लहान वयांत--पण मला कसेसेच वाटलें. दुसर््याच्याकरितां
सुलोचना माझ्याबरोबर आली होती !
“६ तु बोळत कां नाहींस १ अजून तूं बन्याशीं भांडतोस का! बन्या
फार चांगळा मुलगा आहे. त्याच्याशी भांडू नकोस. तो बघ--तो खळा-
यला आला वाटतं---” म्हणून म्हणत सुलोचना उभी राहून बन्याला.
हांका मारू लागली. बन्याळा हांक ऐकू जाणें दाक्यच नव्हते. पण आजू-
बाजूची मुलें हंसळेलीं पाहून मी मात्र चांगलाचच खजिळ झालों.
मी डोळ्यांनी मॅच्चकडे पाहात होतों खरा, पण डोक्याने विचारांची जती
फिरबीत होतों. बन्याच्या खेळाचे कोतुक करण्यासारखी माझी मनःस्थिति
नव्हती. उलट सुलो*चनेच्या प्रत्येक शब्दागणिक माझ्या कपाळावर नवीन
नवीन आंठ्या चमकत होत्या. तिच्या बोलण्याचा मळा इतका संताप
येण्याचे कारण काय होतें ! तसें पहायला गेळे तर बन्या खरोखरीच
चांगळा खेळला. मोंसुद्धां त्याला त्याप्रमाणें बोळून दाखवले. मग सुलो-
चचनेच्या शब्दांचें इतकें महत्त्व मळा कां वाटावे ! इतक्या लहान वयांत मत्स-
राची ठिणगी पेट घेऊ दकत असेळ काय ? कांहींच निश्चितपणे सांगतां
येत नाहीं. पण एवढें मात्र नक्की कीं, सुलोचचनेचे स्तुतिवर्षाव मला शाल्ल्या-
प्रमाणें बोंचत होते. मधल्या वेळेच्या उपहारासाठी खेळाडू तंवूंत गेल्यवर
मी सुलीला घरी जाण्याचा अग्रह करू लागलो.
“: मला नाहीं लागली भूक. आपण संध्याकाळपर्यंत असेच बसू,
ती व्यवस्थित मांडी घाळून बसून राहिली.
“ हो ! संध्याकाळपर्यंत बसून राहूं. रालीसुद्धां इथेच निजू. करायच
आहे काय घर अन् दार--१” मी तिला वेडावून दाखवण्याच्या उद्देशाने
म्हणालो. तरी ती उठली नाहीं.
2५९ फोळ आड्या
१५.८९../५..»”५
“१.५१.” /0५- /9..””५ /7%, “१५.” »
(३० अभ
“ तुला बसायचे असलं तर रहा बसून, मी आपला घरीं निघून
जातों. ” म्हणून मी तेथून जाऊं लागलो.
“ बाईट आहेस तूं. कध्धीं येऊं नये तुझ्याबरोबर, मी म मांना सांगि-
'त्॑याशिवाय सोडणार नाहीं. पण मग बन्यालळा आपण जाऊन पकडू अन्
मग जाऊ---?” सुलोचना जाग्यावरून उठत म्हणाली. आम्ही बन्याची
'गांठ घेतली. दोन्हीं गालफडे बिस्किटानें भरलेल्या स्थितींत बन्या घांवतच
'चाहेर आठा, मी तोंड फिरवून उभा राहिलो.
“* का सदाशिवराव, बोलणार नाहीं का माझ्याशी ! इतक मी जीव
तोडून आपल्या शाळेकरतां उन्हांत तळमळतो आहे अन् तुम्हाला एक
शब्द सुद्धां बोलावसं वाटत नाहीं माझ्याशी ? पाहिलेस सुळे, बघ आतां
यांत कोणाचा अपराध आहे --१ ” म्हणून बन्यानें तिच्या हातांत दोन.
र्चार बिस्किटे खुपसली.
केवळ सुलोचनेच्या मुर्वतीखातर म्हणून मीं त्या दिवशीं पुन्हां बन्याशीं
समेट केळा. पुन्हां मित्रत्वाच्या एकजुटीने वागण्याचे आम्हीं कबूल केलें.
सुलोचना बन्याशीं बोलतांना अगदीं रंगांत आली होती.
““ बन्या, आज मामा घरीं आले म्हणजे तू ये आमच्याकडे. मामा
खुळा शाबासको देतील. मी त्यांना तुझ्या खेळाचं सगळं कांहीं सांगेन---
'पण हें तुझ्या हातांत रे काय ! ?” सुलोचना त्याच्या ग्लोव्हणीं खेळत
म्हणाली.
“ बोट वगेरे चेंडू लागून फटूं नये म्हणून हें घाळावं लागतं. अजून
मीं काढलंच नाहीं. ? बन्या हंसत म्हणाळा, सुलोचना आश्चरयाग थक्क
झाली. बाई--! बोटं फुटायची भीति ! अन् मग जेवणार कसं १
जरी मित्र म्हणून रहायचें मीं नुक्तेंच कबूळ केलें होतें तरी सुलोचनेच्या
'बाटेतल्या बडबडीमुळें माझे डोकें अगदीं भडकून गेठें. मीं कांहीं एक
त्तर केलें नाहीं. तिला बंगल्यावर सोडून मी त्याच पाबलीं घरीं परतडो.
प्रकरण १७ वें
&०-ा१ प्यन्चाकिश्क
चाळिशीवाळे साहेब
बाबांनीं स्वच्छ सांगितलें कीं---“' कॉलेज म्हणजे पैसा उळण्याच्या'
प्रतिष्ठित जुगाऱ्यांचा अड्डा आहे. नोकरी किंबा धंदा करून प्रामाणिक-
पणानें पोट न भरण्याचा आळशीपणा अंगांत असणाऱ्या उडाणरप्पू कार्यांना
ती एक पळवाट आहे. रिक्षणाच्या पांघधरूणाखालीं स्वतःची नालायकी
झांकण्याचा तो एक कावा आहे. लोकांना तो एक भ्रम आहे.
शिकलेल्या मलांच्यावर नजर ठेवण्याचं मुलीच्या आईबापांना अलीकडे.
खूळ ळागल्यासारख दिसतं. त्यांना माझा स्पष्ट सवाल आहे काँ, या
पोरांच्या अंगांत दिडकी कमावण्याची ताकद आहे का £ कमवायला बेजार
पण गमवायला तय्यार !--आणि ही तुमची पुढली पिढी. काय राष्ट्राला
तुमचा उपयोग १ तमच्या डिग्रींचा राष्ट्राला काय उपयोग १
कॉलेजमधलीं सुल म्हणजे हुंड्याच्या वासाळा पाहून नाकपुडी वर
करणारी अडेळ तद्र. जनावरं. स्वतःच्या बापाला काळ, सुलीच्या
बापांची आवबाळ---आगि इतकेंहि करून पोरगं भटके रानोमाळ. सध्यांचा
काळ म्हणजे जीवनकलहाचा पेटलेला डोंब आहे. त्यांत आमच्या-
सारख्यांची आहति पडणार आणि तुम्ही ह्या विस्तवाशी शेकत बसणार,
मळा पुष्कळच सांगतां येइल---पण तें तुला पटत नाहींस दिसत आहे.
पण एवढं मात्र लक्षांत ठेव की, ज्या दिवशीं तू कॉलेजांत पाऊल
टाकण्याकरितां या घराच्या बाहेर पडशील त्या दिवशीं नीट विचार करून
बाहेर पड. या घरांत तुला पुन्हां थारा मिळणार नाहीं. आई ंबापांची
मर्वेत न ठेवणारी सुळ जिवत राहाण्यापेक्षां मेळळीं काय वाईट १ तुला
स्वतःसिद्ध वागायचं असेळ तर प्रथम आम्हा दोघांचा नमस्कार घे. या
घरांत मी माळक आहे; आणि घरांतील हरएक गोष्ट माझ्या मताप्रमाणे
चाळली पाहिजे. तुला मालकी गाजवायची इच्छा असेल तर मला या
४४४१४५ ॥५५५००५००-५-०-०--
१५८ फोल आझा [ प्रकरण
खरांतली वडिळकी सोडली पाहिजे. नाहीं तर तू आपली सोय दुसऱ्या
कोणत्या तरी ठिकाणीं पाहिली पाहिजेस. याउप्पर पुन्हां मठा विचारू
नकोस, आतां तुला मारहाण करण्यांत माझीच शोभा होणार आहे. सरळ
शब्दांत सांगतो काँ, मी तुळा कॉलेजमध्ये धाडायळा प्राण गेळा तरी कबूल
नाहीं. उद्यांपासून दुकानी तूं आळं पाहिजेस.---इथं शुभासारखा उभा
'राहू नकोस---?”
प्रत्यक्ष राजा नाहीं तरी, दिवाणाच्या अधिकारांत ही गोष्ट आहे काँ
काय़ हें पाहाण्याकरितां मी आईच्या पाठीमागें कॉळेजर्चे तुणतुणें वाजवू
'छागळों, आईने स्वच्छ सांगितळें की,---
“तू फार शाहाणा आहेस अनू मी आहें वेडी. तूं कांहीं मळा असा
छळू नकोस. तुझ्याकरतां म्हणून तुझ्या जन्मापासून मळा दुसऱ्यांची
'बोळणीं खावीं लागलीं आहेत. तुळा जन्म देण्याचं पातक माझ्या हातून
घडलेलं होतं; त्याकरितां याच जर्न्मी मी आजपर्यंत झाडे देऊन टाकलेले
आहेत. आतां तूं आणि तुक्े वडीळ. काय वाटेल तें करा! मी आतां या
घरांत फक्त अन्नवस्त्राची माळकीण आहे. मला कसलीहि होस शिल्लक
नाही, जन्मभर तुमच्या शिव्या खायला मी कांहीं कुणाची बांधील नाहीं
हें मात्र आधीं सांगून ठेवते. देवा, नारायणा, विठ्ठला, पांडुरंगा ! झाला
इतका सोहाळा रग्गड झाला, बाबा ! आतां एकदां भरल्या कुकवानं डोळे
मिटले म्हणजे सुटले. एकदांचची मरून गेळें कीं सत्यनारायण करीन--??
मला हंसू आलें. मनुष्य मेल्यावर सत्यनारायण करणार तरी कसा?
आई जास्तच संतापलळी---
“ तुम्हांला सगळ्यांना हंसू येतंय रे! कशी वाळली आहे मजा
आईची, नाहीं ! हंसा, मळा वेड लागलं आहे म्हणून हत्तीवरून साखर
'वांटा---तू माझ्या दृष्टीसमोरून चालता हो पाहूं. तू अन् तुझी मामी----
ती तुझी आई आहे, मला काय म्हणून विचारतो आहेस ?---” म्हणून
म्हणत आईने तोंडावरून पांघरूण घेतलें.
'यंव रे ग्रह्सोख्य !?! अशा दृष्टीनें मी एक समाधानाचा सुस्कारा सोडून
'आईची आज्ञा शिरसावंद्य मानण्याच्या हेतूने माथीकडे गेलो.
१४्वें] चाळिजीवाले साहेब १५९
:: मामी, त्यांना जर माझा इतका कंटाळा येतो तर यांनीं मळा जन्म
दिळा तरी कशाला १ प्रेमाचा वगेरे प्रश्न वाजूस ठेवळा तरी मनुष्यमात्रा-
मध्यें सहानुभूति म्हणून कांही तरी भाग शिलूक उरतोच कीं नाहीं १ का
ह्यांनी तेंहि सोडून दिल आहे १ पोटच्या पोराला असं तरवाररीच्या धारेवर
धरण्यांत काय बरं अर्थी आहे १ त्यांतून मी अजूनप्येत कधींच नापास
म्हणून झालो नाहीं. पेशाचा अनाठायी खर्चे होतो ही सवब करण्याचं
कांहीच कारण नाही--?
मासी बराच वेळ माझ्याकडे पद्दात होती, बोलतांना तिचा स्वर
थोडासा कंपित झाल्याप्रमाणे दिसले.
“ सदू , तुला आतां या गोष्टी समजण्याइतकी बुद्धि आठेली आहे.
तुझ्या आईंबापांचें आणि तुझं कध्धीच सूत नव्हतं. आणि तें यापुढं होईल
असं वाटतहि नाहीं. त्यांचे स्वभाव तुझ्यापेक्षा फार निराळे आहेत. त्यांच्या
मनांत काय आहे हें सांगण्याचं माझ्या हातचं नाहीं, पण तुझ्या मनच्चं
मी बरोबर सांगू शकेन. जुनाट झाडाच्या आश्रयाला चिकटून राहाणाऱ्या
पानासारखी तुझी स्थिति आहे. सोडावं तरी डसतं, धरावं तरी डंसत---
असा हा दुहेरी पेंच आहे. त्यांच्याशीं फटकून राहणं व्यवहाराला सोडून
तर आहेच आहे, पण तुझ्या स्वार्थालासुद्धां तें हानिकारक आहे. त्यांना
मात्र तुझी मुळींच किंमत नाहीं. आणखी कितीहि जगांतून उठणाऱ्या
माणसासारखीं तीं बागलीं तरी त्यांचं अडेलळसं मळा वाटत नार्ही. पण
तुळा मात्र अजून स्वतेत्रपणं चमकण्याऱची हिंमत नाहीं. मी तुझ्या आईला
सांगून पाहीन. पण कांहीं उपयोग होईलसं मळा वाटत नाहीं; अन् इली
त्या माझा रागराग करूं लागल्या आहेत. ”
£ त्याला कारण मी-? म्हणून मी मध्येच म्हणालो. मामीने “हू
म्हणून मान हालविली.
मात्र मामांच्यामुळें मळा बराच धीर आला.
५६ कलिज- १ फछहा९ ७७९४ धर 80 ६581] &ाते ४81-- तेगद्धे
महाराज निशार जिल्हे १ अरे, कलिज म्हणजे तुझी काय कल्पना आहे,
सदू १ अरे कोळेज म्हणजे दारूचा गुत्ता. त्या गुत्त्यावर पिकेटिंगला तुझे
१६० फोल आज्ञा [ प्रकरण
“४११/४८४८४५५"-7५८-५- >... *“-<५-/€-*-४५५५-- ५४-४८ --५----
वडीळ एका कोंपऱ्यावर आणि मी एका कोपऱ्यावर असे दोन देशभक्त
उभे आहोत. ? मामा म्हणाले.
“ त्यांत तुम्ही नवीन असं काय सांगितलत ! बाबा तर मुळीं कॉलेज
म्हणजे जुगारांचा अड्डा आहे म्हणतात. ? मी म्हणाली,
“* असं का १ आम्ही दोवेहि मोठी माणसं. आमचे विचार नेहमीच
छुळते रहाणार यांत आश्चर्य कसलं बरं जाऊं दे. तुळा कलिजमध्ये
ढकलण्याचे पाप मी आपल्या शिरावर घेईन--” मामा टेबळावरचे कागद
डोक्यावर घेत म्हणाले.
“* तें काय विचारावं १ दिवसां त्यानं कोलेजांत जावं अन् रात्री स्टेश-
नवर जाऊन झोंपारवं. खासा न्याय ! ” मामी हसत म्हणाली. मामा
हसू लागले,
“ हु ९ ही नवीन घमकी वाटतं १ सदू, तू हिचा निराशावाद कधींहि
ऐकू नकोस. माझं थोडंसं ऐक मनुष्यानं जगांत दिवस काढायचे म्हणजे
थोडासा निळेज्जपणा अंगीं आणावा लागतो. कार्य यदास्वी झालं म्हणजे
याच निळेज्जपणाळा लोक धाडसी, शोर्य, कर्तबगारी इत्यादि मोठ्य
नांवान संबोधितात. माझा तुला सल्ला आहे कीं, ऐकावे वडिलांचे अन्
करावं मनाचं. बडिलांनीं कितीहि आततायीपणा केला, आईनं कितीहि
आक्रस्ताळपिणा केला तरी आपल्या बेतांत बिलकूल खोट आणूं नथे---?
मामा म्हणाले,
“ छान सल्ला आहे ! वडील माणसांना खुटीवर बांधून ठेवणं सोपं
नाही म्हटलं १ इतकं जर ज्ञान आहे तर आपण कां नव्हतं कलिजांत
जायचं १ ” मामी म्हणाली.
“' आपण घरांत येणे केलंत म्हणून. कॉलेजांत जाऊन जे धंदे करायचे
ते साकसुरत घरींच करतां येऊ लागले ; सग कलिजची जरूरी कुठं
राहिली ! कलिजमध्ये जाऊन धांवत्या मृगजलाची व्यर्थ आशा करण्यापेक्षां
सुखासुखी घरीं बसल्या नदीकांठचा विसांबा मिळाला तर कां सोडा १
अरे हो, हें पण अशील झालं असेल, नाहीं का !---??
व
“ नाहीं---नाहीं; आतां या वयाला. हें शोभत आहे अशी कल्पना
क ७७७७०७७७७७७७ ७७७ %%क कळ कक ळक केक कक कॅककेकेळे क अक ७ ७कक कॅकेकन ककेकक &क७ळेक ७७ क कक ककॅककंळ ८७ ळक क लक कळ ७७७७७७०७०७ कळक ७७७७७ डळ कळलाय कडनोडकडनळकळकणकडलडश जश लकतडोयकडनबडमडअलशिकेबनकसककोचकवकळभरे
असेळ तर आणखी कुणब्याच्या पोरांसारखं याहि पुढं जावं. माझी कशाला
आडकाठी १ हें पहा काय ते ! बोलणाऱ्याला लाज नाहीं तर ऐकणारा तरी
कशाला धरील १ अहा 55 हा £ इतकीं सगळी मुळ अगदीं अशीच
असतील नाहीं ! काय बोलायचं तरी--? मामी म्हणाली.
“ दे शिव्या! आणखी कितीहि मानेची कसरत केलीस तरी आतां मी
तुला डरणार नाहीं. मला बोलायचं ते मी अस्सं उघड उघड बोलणार !
सदू, हा बघ माझा सोदाहरण निळेजपणा. तुझ्या वडिलांच्या बाबतींत
मला प्रथम अस्सा त्रास झाला. लझ झाल्यानंतर एक वर्ष आम्ही नवरा-
बायकांनी एकमेकांच्या वाऱ्यालासुद्धां उभं रहाण्याची चोरी. सगळा खळ
डोळ्यांचा अन् मेळ मनाचा. ” मामा हंसत म्हणाले. मामीनें तोंडावर
हातांतळें पुस्तक झांकण्याकरितां घेतले.
“ माझ्यासारख्या बोलक्या माणसाला न बोलणं म्हणजे सक्तमजुरीची
शिक्षा-एके दिवशीं मी अगदीं घिटाईने हिच्याजबळ गेलॉ. तुझी आई
“काय हा थिछृरपणा? या दृष्टीनं माझ्याकडे डोळे बटारून पाहूं लागली.
मी अगदीं सरळ हिच्यापुढ जाऊन उभा राहिलों. ए, तूं हंसू नकोस ग---तूं
आपली उठून जा पाहिजे तर ! मोठ्या घिटाईने मीं हिच्याजवबळ, अंगाला
लावण्याचा साबण आहे का म्हणून विचारलं--हिनं काय उत्तर दिलं
देव जाणे; मला वाटत ही भांबावून गेली असावी. माझा हा विराट-
रूपाचा देखावा पहातांच मी तिथून लवकर निघून जाईन तर बरं, असं
हिला होऊन गेळ होत. पण मी चार दिवस विचार करीत होतो या
गोष्टींचा. चार दिवसांच्या विचारानं ठरवलेली गोष्ट चार शाब्दांबर मी
कसा वरं सोडणार ! तुझी आई निमूटपणं बाहेर जाऊन ऐकू लागली,
मी हिच्याशी गप्पागोष्टी करीत तासभर आंत बसलों होतों. मध्येंच तुझ्या
आईला ओरडून सांगितलं कौ, उभं राहून पाय दमतील; खालीं बसून
येईल ऐकायला--! लवकरऱच सगळ्या आळीभर ही नवलाची गोष्ट प्रसिद्ध
झाली. “काय बाई तरी ! आपल्या वेळेला हें असं बिलकुल नव्हतं. दोनदोन
मुळं झालीं तरी एक अक्षर तोंडून निधत नाहीं आमच्या--- इत्यादि
स्वानुभवाचे फवारे निघू लागले. तुझ्या बाबांच्याहि कानांवर ही गोष्ट
क
९९२ फोल आज्ञा [ प्रकरण
गेली. पण ते तरी मला कसं विचारणार £ बायकोशीं बोलणं हा गुन्हा हीत
नाहीं. शेवटीं मीं तुझ्या आईला समजावून सांगितळं कीं, बाई---जगदंबे,
कृपा कर. रुसू नकोस माझ्यावर. तुझा मान मी राखतोच आहे. पण
आतां मला कांहीं कांहीं बाबतींत तिचा सल्ला घेणे जरूरच पडत, म्हणून
मी तिच्याशीं बोलतो. एरवीं मळा दुसरे उद्योग काय कमी आहेत ! तुझ्या
आईनं संभावितपणानं मला सांगितळं कीं * करतां हें फार चांगल आहे
बायका तम्हांस स्वगासमान आहेत--आतां आमच्याशी असलेलं तुमच
नातं तुटलं. जिवाभावाच्या बायकोशी नवरा बोलत बसणार'च केव्हांहि !
बायको गोड अन् बहीण अगोड.' सदू, इतका ग्रंथ तुला सांगण्या*ची
गरज एवढीच कीं, या गोष्टी अगदीं नाजुक असतात. भावनेला वश होऊन
आपल्या जिवाला त्रास करून घेण्यांत कांही मतलब नाहीं. त्या वेळी
जर मी हिच्याशीं फटकून राहिलो असतो तर त्रास कुणाला झाला असता?
आम्हांठाच ! त्याप्रमाणं मनुष्यानं असल्या गोष्टीकडे पहाण्याचं करावं तै
अगर्दी निळेजासारखं करावं.?” मामा सिगारेट पेटवीत म्हणाले,
५: काय दृष्टान्त दिला आहे पण-<दुसरे दृष्टान्त नव्हतेच जसं कांही.”
मामी फणकाऱ्याने म्हणाली.
“ हे बघ, आपल्यासमोर जे जीवित धडत असतं त्यांत समरस होऊन
त्याचं चिकित्सक दृष्टीनं निरीक्षण करण्यांतच शहाणपणा समजला जातो.
माझ्याप्रमाणं दुसऱ्या एका बड्या लेखकाचे हेंच मत आहे--” मामा
म्हणाले
५: घण हा कोरडा उपदेश आहे हें समजतं आहे का १” मामी हंसून
म्हणाली.
:£: तो ओला करायला साहेब उद्यां मळा झारीभर पाणी देणार आहेत.
महिनाभर थोडीशी ओढाताण होईल, पण तूं मात्र माझी ओढाताण करतां
कामा नये. नाहीं तर खिश्यार्शी धिंगामस्ती करशील अन् मला फाटके
कोट घालावे लागतील.”
:: सुटळें बाई या एका काळजींतून. म्हटलं आणखी हें कुठल्या थराला
जाणर कुणास ठाऊक. ” मामी म्हणाली
“ वुला तेवढी काळजी ! अन् मला नाहीं का माझ्या पोर्रीची काळजी
मआरमो माझ्याकडे पहात म्हणाले,
£६ उइणजे १ मामा मी काय तुमची मुलगी आहे कीं काय !” मी
आश्चयांने विचारलें.
£: ब्राबा एक आहे तेवढी पुरे झाली. तिच्याकरतां मला कष्ट करावे
ळागतातच, आणि वर तिच्या भावी नवऱ्याच्या कोलेजकरतां झीज सोसावी
छागतेच आहे ! हा एकीचा त्रास, तर दुसरी घेऊन मी काय माणसांतून
'पळून जाऊ १ ”
मी थक्कच झालों. मामांची ही थट्टा होती का खरोखर्रांच त्यांचा हा
[विचार होता ! सुलोचना घरांत नव्हती हें एक प्रकारें बरेंच होते. मीं मामी-
कडे चोरून पाहिलें. मामी माझ्याकडे तिरक्या नजरेनें पहात होती.
“: असला हा रडका जांवई मला नकोच मुळीं. कसा सुरेख गोरा-
गोमटा---” मामी हंसू लागली,
£ मी लग्नच करणार नाहीं--” कांही तरी बोलायला पाहिजे म्हणून
मी बोळून गेलो.
:£: आनंद आहे! मुलं म्हणणार आम्हाला लझ करायचं नाहीं; अन् मुली
म्हणणार आमची स्वतंत्रता जाते म्हणून आम्हालाहि लभ नको !---मग
ऱ्वालायऱचं तरी कसं देव जाणे ! बाकी ही तुझी धमकी पोकळ आहे म्हणा,
* मला लझ़ करायचं आहे,' असं म्हणणारा एकहि मुलगा भेटत नाहीं;
'पण वयाच्या बाविसाव्यावर एक दिवस उजाडत नाहीं तोंच “आमची
चाइफ्, आमची वाइफ् म्हणून बडबडत सुटतो. बाबा-वीर वैराग्या, प्रेमाचे
प्रताप सुमारें विसाव्या वर्षापासून जाणवू लागतात; तोंपर्यंत तूं सध्यां हेंच
सर्वांना सांगत सूट, नाहीं तर तुझे बांबा म्हणतील, आहे मुलगा उतावळा
जमवा झालं गोतावळा! माझ्या पोरीची मग कुणाला काळजीरे वेल्हाळा १
बी. ए. हो---तौपर्यत सुली शिकते आहे. मग तुझ्या बाबांना मीच
'बरमक्या घालीन. देशस्थांमध्ये असला संबध मान्य आहे.” मामा म्हणाले.
८ बाई ! बाई ! बाई ! त्याला जुलमाचा का राम राम करायला लावा-
य॒न्चा आहे ? तूं सदू, माझं ऐक---” मामी म्हणाली.
१६४ फोळ आज्या [ प्रकरण
“< तूं सदू, माझं ऐक--?” म्हणून मामा मामीच्या दुप्पट ओरडून
म्हणाले,
“: पण मामा, ऐकावं वडिलांचं अन् करावं मनाचं म्हणून तुम्हीच मला.
सल्ला दिला आहे.” मी हंसून म्हणाली.
:६ तू मला तोंडघशीं पाडणार असं दिसतं आहे. मी तुला कॉाणताचच
सल्ला दिलेला नाहीं अन् देऊं इच्छितहि नाहीं. तूं कोलेजची फी उद्यां
येऊन घेऊन जा. बाबांना सध्यां कळवू नकोस, आणि मग कांहींहि बोलले.
तरी घरचा उंबरठा सोडून बाहेर पड्टडू नकोस. त्यांची प्रकति आहे अशक्त.
तेव्हां मारामारीचा प्रसंग येईलसं वाटत नाहीं---?? मामा म्हणाले.
“८ ट्ट ! ” मारामारीचा. उलेख बिलकूल न आवडून मामी
म्हणाली,
“६: आतां काय: कराव £ अग तुला त्यांचा स्वभाव माहीत नाहीं. मी
त्यांच्या हातचा मार किती तरी वेळां खाला आहे. आमच्या आईबापांना.
आमच्या अस्तित्वाची काळजी नसल्यामुळे आठ वर्षांपासून मी ह्यांच्याचच
घरांत वाढलो आहें. मला ते खवीस समजून लागेळ तसं बडवीत होते.
फिर्याद कुठं स्वगीत नेणार ! पण त्या वेळेला तरुणपणची रग त्यांच्या
अंगांत होती. आतां. ती शक्ति कायम नाहीं म्हणून मीं सूचना केली.”
मामा म्हणाले,
मला मारामारीची भीति वाटत नव्हती. पण घरांतल्या तंस्थयाबखे-
ड्याला मी अगदीं कंटाळून गेलो होतों. पण शिकण्याची इच्छा बलवत्तर
असल्यामुळें मीं मामांच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे ठरवून टाकले. --- “
चचाळश्ीवाल्या साहेबांच्या जतेत मीं मोठा दशेकातुर हृदयाने प्रवेश केला.
प्रथमदरानीं तीं साहेबी ऐट, तीं बेगुमानपणें स्वैर बोलण्याची तऱ्हा, मधु-
नःच नाजुक हंसण्याची लहर इत्यादि प्रकार दृष्टीस पडतांच मला, उगीच
आपण या बाजूला आलों असे होऊन गेलें. इतर मुलांच्या मेहरपी काढ-
ल्याप्रमाणें मारळेल्या कांचाची ऐट पाहून मी मनांत खजील झालों.
कपड्यांच्या बाबतीत माझी दैन्यावस्था नव्हती हें जरी सत्य होतें तरी चाळू.
फशनच्या दहा वर्षे मार्गे रहाण्याची मला. संवयन्व लागून राहैली. होती...
वदा
१४वें] चाळलीवाळे साहेब १६५
झळेंतल्या मेढरांची बोली आणि या पेंढाऱ्यांची बोळी' यांत जमीन-
अस्मानाची तफावत दिसून येत होती. वयोमानाप्रमाणे निसर्ग आपली छाप
सुलांच्या चेहऱ्यावर मारण्यासाठी धडपड करीत होता. पण, निसर्गाच्या
नियमांना धाब्यावर बसवण्याकरतांच कीं काय, बाल्यावस्थेंतील तुळतुळीत
र्चेहरा तसाच कायम ठेवण्याची मानवी धडपड स्पष्टपणे दिसून येत होती.
सहकाय करून वागायचे मग कुचराई कां, या विचाराने प्रेरित होऊन
बरेचजण आपल्या केशराजीचे कोतुक करणारे होते. नाकाला नथ शोभ-
'णार नाहीं या विचाराने चष्मा ऊर्फ चाळशी हा नवीन नेत्रालंकार पुष्क-
ळांनीं पत्करला होता. “ बुच्च्या ? डोळ्यांनी त्यांच्यांत मिवळण्याची मला
खरोखरीच लाज वाटूं लागली !
सर्व बाजूंनीं पाहिलें असतां मी एक रस्ता चुकलेळें कोकरू होतों. मला
ऱवाठीरीति माहीत नव्हत्या. आपापपांत स्त्रियांच्याविषयीं बोलतांना ह्यांना
एकेरी नांबाने हांक मारण्यांत शिष्टपणा समजला जातो हें मला पोराला
काय कळणार ! मुली हा विषय कालेजच्या आवारांत फिरकत असतो ही
सला कल्पनासुद्धा नव्हती. पण पुढें मला कळले कीं या विषयाचा अभ्यास
करणारे विद्यारथीवृद थोडेथोडके नसतात. खला वाटतें की हा विषय जर
पर्रीक्षेकरतां नेमला तर पेपर तपासणाऱ्या सद््ग्हस्थांना अश्लीं कांही काव्य-
मय वर्णने वाचावयास मिळतील कीं जन्ममर असेच पेपर तपासावयास
मिळावेत म्हणून पदरचे पैसे देऊन परीक्षक होण्याकरतांहि झिंबड उडेल.
अर्थात् मीहि एक थोडासा फाटका तुटका कवी झालों होतों तें पुढें येईलच.
पाहिल्या दिवशीं मी काळेजांत एखाद्या चोरासारखा दबकत दबकत शिरलों.
बाबा दोनचार दिवस मुंबईला कांदीतरी दुकानाच्या कामानिमित्त गेळे
असल्यामुळें इतक्यांतनच त्यांना समजण्या*ची धास्ती नव्हती. माझ्या भिण्यान्चे
कारण निराळेंच होतें. काळेजमधलीं मुळें म्हणजे कोणी तरी देवमाणसें
असावींत, ती आपल्यापेक्षा किती तरी हुषार--इत्यादि कल्पना लहानपणा-
पासून माझ्या डोक्यांत घोळत होत्या. आतां त्याच मुलांमध्ये मी त्यांच्यांत-
लाच एक म्हणून शिरणार होतों. तरी काळेजमध्यें शिरतांत मळा कुणी तरी
बाहेर येऊन “ ए सुला, तूं कशाला आलास या ठिकार्णी ! तुला समजत
१६९६ फोल आदा [ प्रकरण
नाहीं का ! मोख्यामाणसांमध्ये तुला मिसळायचं आहे काय १ ? म्हणून:
म्हणेळ अन् मग सगळ्या मुलांना माझी किंमत कळेळ, या वेडगळ विर्चा-
राला सी भीत होतों. माझ्यासारख्या मुलानें या मुलांत मिसळणे म्हणजे
त्यांच्या मोठेपणाळा कमीपणा आणण्यासारखें आहे ही माझी भोळसट.
समजूत. या वरच्या मोठेपणाखाळी किती खोटेपणा दडलेला असतो हें
मला पुढे समजून आलें. वाघ म्हणून पड्याचें कांतडें अंगाभोवती गुंडा-
ळून घेतलेळें जनावर शेवटीं गाढवच ठरलें. सोन्यासारखे शोभणारे हात
शेवटीं चुलीबाईंच्या डोक्यावर शेणाऱची थापकुली करण्यांतच गुंग असतात
हें मला लवकरच कळून चुकले.
बन्याभाऊ माझ्या पाठोपाठ हळुहळू येत होता. मुलगा शिकेळ तितका
पैसा ओतायर्चा हें बन्याच्या वडिलांचे ध्येय असल्यामुळें त्याला कांहीच
त्रास पडला नाहीं. त्याला त्रास पडला तो मट्रिक पास होण्यांतच. तेथून
जो पक्षी निसटला तो थेट काळेजच्या वातावरणांत उड्डं लागला. बन्याची
गोष्ट निराळी होती यांत दोका नाहीं.
अपरिचित ठिकाणीं जायचे, अनोळखी माणसांशीं व्यवहार करायचा:
तेव्हां एकाला दोन असलेले बरे, या पोक्त विचारानें बन्या आणि मीः
हळुहळू सुख्य इमारतींत गेलो. एकदां सगळ्या गोष्टी नजरेखालून घात-
ठेल्या असल्या म्हणजे वेळ प्रसंग आला तर आपली तयारी पाहिंजे याः
विचाराने आम्ही कांहींएक न बोलतां जिन्याची एक एक पायरी चढत
होतो. जिना संपला तेव्हां बन्यानें माझ्याकडे पाहिलें. मला त्याच्या पहा-
ण्याचा अर्थ तत्काळ समजला.
:' तीस ? मी हंसून म्हणालो. आम्हा दोघांनाहि या पोरकटपणा*ची
लाज बाटली, आम्ही इकडे तिकडे न पहातां तडक'वर्गाचा रस्ता सुधारला.
पण वाटेंतच चार चाळशीवाले साहेब ऊभे होते. त्यांच्या तपकिरीच्या
डब्या, सुपारीनें भरलेली थोबाडे आणि दोन पायांवर समतोल उभे स्हा-
ण्याची शैली इत्यादि अवलोकन करतांच बन्या थबकून उभा राहिला.
कांहीं तरी घोका असावा हें मींहि ताडळें. पण कोणत्या प्रकारचा हें पहा-
ण्यासाठी मी बन्याला हाताशीं धरून उभा राहिलों.
१४वॅ] चाळशीवाळे साहेब १९७
“«४८-८/०-५०५०५/५०४५८४-४५५५४४५४/४/४ ४४४४४१0७४४ ४॥ 000४ ४0४0१0१00५"
“ काय बनला आहे पण ! गोडबोल्या, तूं ठेका चेडाळ आहेस.
तुला तो आतां असा शिव्या देईल कीं नाहीं! चार चार वर्षे ठेका-एकेका
वगीत नांदतां » सन् प्रोढपणा तुमच्या अंगांत मुळींच नाहीं १” एक म्हणाला.
५:६८ आमन्चीं चार वर्धे--पण आपलीं तान तरी आहेत ना! जाऊदेरे
--वडील जोपर्यंत पैसा पुरवायला तयार आहेत तोंपर्यंत किती वर्षे झालीं
हा हिशोब करण्याची काय जरूरी आहे १ आपल्याला वर्षोची कदर नाहीं.
ज्ञानाची आहे. एक वर्षांच्या ज्ञानापेक्षा चार वर्षोचं ज्ञान चोपट. अन्
ज्ञान अनुभवांत असते म्हणून लोक ओरडतातच कीं नाहीं £ झाल तर,
माझा अनुभब चार वर्षीचा आहे---” दुसरा एकजण म्हणाला.
यांच्या बोलण्यावरून मला एवढें कळलें की चार वषे मुरलेली ही लोणची
आहेत; पण * बनायचं ? म्हणजे काय £ अन् कोण कुणाला शिव्या देणार
हें कांही मळा समजेना, बन्या तर तेथून चलण्याकरितां माझा हात
ओढू लागला.
“ परगांवची मुलं म्हणजे आपले पाहुणे आहेत. त्यांचा सत्कार करा-
यला पाहिजे आपण.?' एकजण म्हणाला.
८“: आणखीन यापेक्षां जास्त सत्कार तो कोणता बुवा १ चांगलं आल्या-
बरोबर आमच्या भगिनीवर्गाकडे त्याला सोपवून दिळा आहे. आतांल्या
ह्याला नीरांजनानं ओवाळतील. अन् हा त्यांना ओवाळणी घाळील---”?
सर्वजण हंसले.
“६ बहुतेक अश्रूंची ओवाळणी घालील तो त्यांना---” पुन्हां सर्वे-
जण हइंसले.
मी जास्तीच घोटाळ्यांत पडलो. इतक्यांत एका खोलीचे दार खाडकन
उघडले. आंतून एक मुलगा भेदरलेल्या चेहर््यानें बाहेर पडला. त्याच्या-
कडे पाहून 'चाळशीवाल्या साहेबांनी एकजात रुमालाने तोंडें झांकली.
इतक्यांत पुन्हां दरवाजा उघडला गेला. सुमारे सतराअठरा वर्षे वयाच्या
एका तरुणीने बाहेर पाहिलें.
“ गेला बाई तो. आतां पुन्हां केव्हां तरी--” म्हणून पुटपुटत दर-
१६८ फोळ आदा [ प्रकरण
*--“५-४५-९५-८%-, “0५५८०५१. ५ -2४-९४-५-/१४-४-०/ ४१४-४४/४-/१४४-१-४१*-९"-९४१५४/४-१५४0१
-“४-.५- 2१५५-७४-७१ “०-८” ५५४५ ४५ “"-”५-/ क
वाजा लावून घेतला, बाहेरच्या सभावाल्यांच्यामध्यें चर्चा सुरू झाली.
एकानें फक्त “अं 55 5१! करून प्रश्न चिन्हासारखा लांबट चेहेरा केला.
दुसऱ्यानं “ हुं, करून विनोदी छटा धारण केली. तिसऱ्याने “ सावध
रे सावध ? असे पुटपुटत चष्मा पुसण्याकरितां हातांत घेतला, चवथा
घुरंधर वीर “ छडा लावलाच पाहिजे ? असें कांहीस पुटपुटत तेथून निघून
गेला. तिघेहिजण पुन्हां देवबाप्पाचे दशन घडावे या धार्मिक भावनेने बराच
वेळ आतां एका पायावर मग दुसऱ्या पायावर असे उभे राहिले. शेवटीं
हातावर उभें रह्वाणें योग्य दिसणार नाहीं या व्यावहारिक अडचणीमुळे
नाइलाज होऊन खालीं गेळे. बन्यारने माझ्याकडे पाहिलें
५ बन्या, कांहीं तरी दिसतं आहे. चळ आपण त्या मुलाला विचारू.”
म्हणून म्हणत मीं बन्याला ओढीत नेलें
आयुष्याला वैतागलेल्या मुद्रेने तो मुलगा दूरच्या झाडाकडे टक लावून
[त होता. तो साधारणपणें आमच्याच वयाचा असावा हा तक खरा
ठरला. अनोळखी मनुष्याशीं एकदम “ काय हो, कसं काय १ चिंगुताई
. बऱ्या आहेत ना १? इत्यादि घरगुती पद्धतीनें बोलावें तरी कसें १ आम्हीहि
त्याच्यासारखी वैतागळेली मुद्रा करून त्याच झाडाकडे टक लावून पाहूं
लागलो. टक लावून पहाण्यानें आमचे डोळे स्थानभ्रष्ट होणार कीं काय ही
'भीति वाटूं लागली, तरी आमच्या त्या पाहुण्याच्या मनांत स्नेहाची ज्योत
पेट घेईना. मानसशास्त्रांतला एक नियम आहे को, सवे गोष्टी सुरळीत
चालल्या असतांना मध्येंच एखादी अनपेक्षित गोष्ट घडून आली कां
मनुष्याचे त्याकडे तात्काळ लक्ष वेधले जाते. उदाहरणार्थ, सुरावर चाल-
लेल्या संगीतांत जर एखादा बदसूर झाला तर आपण यडच्छय्या * स्स्
करून कानांवर हात ठेवतो. ह्या माहितीचा उपयोग करण्याकरितांच कौ
काय बन्या ' नरवर कृष्णासमान ? जितकें म्हणून बेसूर म्हणतां येईल
तितकें बेसूर म्हणू लागला, मध्येच ताणाहि मारी.
आमच्या पाहुण्याला मानसशास्त्राची विक्षषशी माहिती नव्हतीस दिसले
आमच्या या नियमाला तो अपवाद ठरू लागला, शेवटीं मी त्याच्या
ब.
बळ जाऊन ऊभा राहहला,
१४वें] खाळशीवाळे साहेब १६९
०५-५८” “४८/४५/१५५0 ५५१- टक्क ४.०...
“८ आज खयाल 1२लयार केव्हां आहे---नोटीस पाहिलीत का हो! र
मीं प्रश्न केला
बन्यान आपल्या गाण्याचा अंतरा ( उत्तराध ) म्हणण्याचे सोडून
दिलें. पाहुण्यानें आमच्याकडे संदायी सुद्रेने पाहिलें. माझा प्रश्न कदाचित्
त्याला कळला नसेल म्हणून मीं पुन्हां तोच प्रश्न विचारला. तरी त्यानें
आपली संदायी मुद्रा सोडली नाहीं
तुम्ही मळा कां विचारतां ! तुमची माझी ओळख आहे !” म्हणून
तुसडेपणानं पुटपुटत तो पुन्हां त्या झाडाकडे पाह लागला
बन्यानें प्रभरचिन्हासारखा चेहरा करून माझ्याकडे पाहिळें. सी उद्गार-
वाचक चिन्हाप्रमाणे सुद्रा करून त्याच्याकडे पाहु लागलों. बन्यानें पुढाकार
घेण्याचें ठरविल्यासारखें दिसले. हळूच त्या पाहुण्याच्या खांद्यावर हात
ठेवून तो म्हणाला,
“। हे पहा, मिस्टर--तुमची आमची ओळख नसली म्हणजे आपण
बोळूंन्च नये असा कांदी कुठं कायदा नाहीं. तुम्ही नवीन आहांत---
आम्हीहि नवीन आहोत. मग तुम्ही असे आमच्यावर तुटून कां पडतां १”
मला वाटते बन्याच विधान त्याला पटले असावे. त्यानें बन्याकडे
पाहिळे. सरळ बोलावे कीं टाकून बोलावे ह्याविषयी त्याच्या डोक्यांत
विचार चाललेला दिसला. शेवटीं त्याचा कांही तरी निश्चय झाला
“ हे पहा--मीं तुमच्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही त्या चोरांप्रमाणें
मला फसवणार नाहीं ना?” तो म्हणाला
तेच आम्ही तुम्हांठा विचारणार आहोत. त्या मलांनीं तुम्हांला
काय त्रास दिला ते जाणण्याची आमची इच्छा आहे.” मी म्हणालो
“ बर बरं ! ते मीहि तुम्हांला सांगणार आहे. त्या झाडाखालीं आपण
जाऊन बसू; म्हणजे मग कोणाचा त्रास नाहीं---
झाडाखालीं बसून गवताच्या काड्या चवघळीत त्यानें बोलण्यास सुरु-
वात केळी---
“६ मी सोलापूरचा रहाणारा आहे. यंदांच मी कालळेजमध्यें प्रथम
पाऊल टाकीत आहें. मी यापूवी पुण्याला एकदां किंवा फार तर दोनदां
१७०८ फोळ आक्या . [ प्रकरण
आकण कश ४१४७९७७ ककी कल क फलटीलफण कसकीधीणण अहधक फली कक ककीकशीफकी“शफशी*श९ ४शशीणश 0 ४४ ४ ७ &ट४/४0१ ४४/४५/* 0४४४८१ ४८४४४ 00 कटी
आलों असेन. मला पुण्याचा अगदीं मनापासून तिटकारा आहे.
! 08७ 1६. पण सोलापूरला काळेज नसल्याने नाइलाजास्तव मला इकडे
याव लागलं, माझी बहीण पुण्यांत दिलेली आहे. त्यांच्याकडेच मी रहा-
णार आहें. माझी कुणाचीसुद्धां् ओळख नाहीं. नाहीं म्हणायला घरांतलीं चार
माणसं, एक “ सनी? नांवाचं जनावर, असे पांच जीव मळा ओळखतात.
मला पुण्याच्या रीतिभाति मुळींच माहीत नाहींत. आणि अशा या चम-
त्कारिक परिस्थितींत मी भांबावून गेलो असतां पुण्याच्या पोरांनी माझी
टर उडविण्यांत आनंद मानावा ही काय मोठी अभिमानाची गोष्ट आहे १
केवळ तुमच्या प्रान्तांत माझा जन्म नाहीं म्हणून तुम्ही माझ्यावर वाटेल
तशी कुरघोडी करणार १ तुम्हांला कांही तरी माणुसकी आहे कीं नाहीं १
परगांवच्या विद्याथ्यांच्या हातून आधींच माहिती नसल्यामुळे पुष्कळ चुका
घडत असतात. त्यांना सांवरून घेणं हे तुमचे कतवव्य नाहीं काय १
किमानपक्षी, त्यांना फसवू तरी नये. येईल-वेळ येईल; केव्हां तरी हे लोक
माझ्या कचचास्यांत सांपडतील, दाखवीन, त्यांना दाखविल्याशिवबाय मी
सोडणार नाहीं--?”
इतकी प्रस्तावना पुरे झाली या विचाराने बन्यानें त्यास मध्येच हटकले,
५६ पण त्यांनीं केळ तरी काय १”
“६: मी आज कॉलेजमध्ये थोडासा लवकरच आलो. अदमास हा कीं,
शाळेच्या वेळेप्रमाणं फार तर ११॥ ला तास सुरू होईल. पण दशाशाछा
166078 असल्याचे आत्ता मळा कळलं, मी सरळ एफ. ४. चवी पाटी
असलेल्या दारापाशी जाऊन उभा राहिलो. आंत जावं को न जावं, या
विचारांत मी घोटाळलो. चारपांच विद्यार्थी तिथंच उभे होते. मला वाटतं
त्यांनीं माझा सोलापुरी झोंक ओळखला असावा. त्यांपैकी एक पुढं होऊन
मला म्हणाला, ' काय हो मिस्टर, ए. ए. लाच कां ! ' बोलण्याचं धेय
नसल्यामुळं मीं मानेनंच होकार दिला. दुसरा पुढें होऊन म्हणाला “ यंदाच
का १? मी पुन्हां मान हालवली. इतक्यांत तिसरा एकजण पुढं होऊन
म्हणतो, ' अरे गोडबोले, बाहेर किती वेळ उभे रहाणार? अजून बराच
अवकादा आहे. एक वाजतां तो जांबुबांन ( मळा वाटतं प्रिन्सिपालसाहेबांच
१४वें] . चाळजीवाळे साहेब १७१
४८४५१४०४४५ ४-८ -“2४/४ “५५-४१. 010८-7५-0५. "८४-१४
हें लाडक नांव असावं. ) लेक्चरला येणार आहे. तोंपर्यंत बसूं या वगौत..
वला हो मिस्टर जरा-? तुम्हीच सांगा--संशय घेणारा मूख ठरेल कीं नाहीं £
पुन्हां नवीन ओळख होण्याचा संभव असल्यामुळं त्या आहोनं मी पुढं
झालों. मी आंत गेलो, पण आंत एक मोठंसं टेबळ--मध्यें कसलीशी
जाळी लावली होती--अन् भोंबतालीं वीसपंचवीस खुर्च्या इत्यादि वस्तु
पहातांच मी आश्चर्यचकित झालो. आमच्या नवीन दोस्तांना या गोंघ-
ळार्चा खुलासा विचारण्याकरतां मी मागं वळून पहाणार, इतक्यांत दरवाजा
आपटल्याच्चा आवाज झाला. मला त्यांनीं त्या खोलींत कोंडून टाकल
होतं---?
ळघुकथा म्हणतां म्हणतां जरी हे आख्यान कादंबरीसारखें अवा-
स्तव॒ फ़गूं लागलें होते तरी आम्हाला त्यांत मनोरंजक असा बराचसा
भाग वाटला. पुढें आमच्या लक्षांत आले कां ४. ९. च्या पाटीच्या माग-
च्या बाजूसच * 1,565 ? म्हणून लिहिलेलें होतें. आमच्या पाहुण्यांच्या.
त्या दोस्तांनीं पाटीची फिरबाफिरव मुदामन्च केली होती.
““---इतक्यांत, बाहेरच्या बाजूस मुलींचा आवाज ऐकू आला. आमच्या
सोलापूरला तुळजापूर वेशीजवळ कोंगाड्यांच्या बाया जशा “ केव, कव?
करून डोक उठवण्याऱ्चा प्रसंग आणतात त्याप्रमाणं तुमच्या या पुण्याच्या
मली आपापसांत बोलत होत्या. मी घाबरून गेलों. काय करावं,सुनचेना. एकीनं
आल्याबरोबर दरबाजाळा लाथ मारली. “अग सुदी---आली का तुझी धिंडका
पुन्हां आमच्या कॉलेजांत ! म्हटलं सुटींत एखाद्याच्या गळीं पडून त्याची
गळ'चेपी---” एकजण असंच कायसंसं बडबडली ' चल, वात्रट कुठली!
त्या कामांत तूंच हुषार आहेस---? वगेरे वगेरे सुखदुःखाचं संभाषण 'चालळू
होतं. त्यांचे संभाषण पूर्णपणे ऐकण्याजोगी माझी मनःस्थिति नव्हती. पण
एवढं खर, मसुलांच्यापेक्षां मुली संभाषणविनोद--किंवा टारगटपणा म्हणा
पाहिजे तर---करण्यांत अणुरेणुहि कमी नाहींत. हा अंदाज मीं तात्काळ
बांधला. “ ए कावेरी--म्हटलं, पहिळवान पड्ठे कावेरीबाई, एवढा दरवाजा
उघडतां का! काय मेल्यांनीं घड बसवला आहे हा दांडा--- म्हणून
दरवाजाशी धडपड करीत एकजण म्हणाली. 'चारचौघींच्या खटपटीनें दर-
९७२ फोल आज्या [ प्रकरण
४७ ४कशशशश४ ४७०५४ शान्श शश ४४० ४८ ४४४८४४४४१८ न“.
४८४८-7०-2४ ५०-०८
बाजा उघडण्याचा समारंभ तर पार पडला. मांझी मात्र विचार करण्या-
सारखी स्थिति होती. ना ओळख ना देख. पंख असते तर मी उडून
गेलों असतो. तुम्हाला खोटं वाटेळ, पण ह्या झाडावर बसणाऱ्या काव-
ळ्यांचासुद्धां मला हेवा वाटूं लागला. मुली आंत शिरल्या. अगदीं
३889-08 करीतच आंत शिरल्या. मळा पहातांच--रामा शिवा
गोविंदा ! ” म्हणून म्हणत तो आमच्याकडे पाहूं लागला.
बन्यानें अगदीं गंभीर मुद्रा धारण केली. जणूं काय हे प्रसंग नेहमीच
त्याच्यावर येत होते. पाहुण्यानें गवताची नवीन काडी चघळीत आपली
लघुकथा पुढें चाळू केली---
“मी मुलींशीं--त्यांतून शिकलेल्या मलीशीं यापूर्वी कधींच बोललो
नव्हतों. त्यांच्यापेक्षा मीच जास्त गांगरून गेर्लो होतों. इसापनीतीमध्यें
असलेल्या त्या बेडकांची जशी गाळण उडाली तशी त्या मुलींची अवस्था
झाली, लांकडाचा ओंडका धाडकन पाण्यांत पडल्याबरोबर जसे ते बेडूक
भातीनें इतस्ततः पळून गेले त्याप्रमाणं मळा पाहिल्याबरोबर चौधीजणी चार
दिशांना पांगल्या. मी मात्र उणं अधिक अवसान जमा करून निभयपणानं
स्वतःच्या पायाखालच्या फरशीचे कोतुक करू लागलों. पण माझ्यापेक्षा
त्यांनाच लवकर वार्चा फुटली. आसपास पांगळेळल ढग जसे एकत्र येतात
त्याप्रमाणें या एके ठिकाणीं जमल्या. मळा वाटतं, आतां काय १०7९
'च्यावी ह्याबद्दल त्यांचे शक्ा ळण भरलं असावं. त्यांच्या एकंदर
आविभांबावरून मीं ताड की, माझ्या हातून कांही तरी सामाजिक
स्वरूपाचा गुन्हा झाळेला असावा. हा वेळपर्यंत ती खोली मुलींकरतां
स्वतंत्रपणें देण्यांत आळी होती ही कल्पना मला मुळींच आढी नव्हती.
सीं त्यांच्याकडे अगदी हळूंच चोरून पहाण्याचं धाडस केलं. आणि
आश्चयांची गोष्ट ही कीं, माझ्याकडे पाठ करून उभी असलेली मलगी
साझ्या ओळखीची होती. तिच्या केसांची ती विशिष्ट तऱ्हेची कमानदार
रऱवना, कानांचे ते इवलंसं वळण, हनुवटीचा तो किंचित् तांबूस
'बणींचा भाग, अन् स्वैरपणं उभे राहाण्याची ऐट---ह्या गोष्टी माझ्या
नजरेतून सुटणं अशक्य होतं. एक वेळ मी स्वतःच्या वेहऱ्यावर विश्वास
१४वें] चाळशीवाळले साहेब १७३
ठेवणार नाहीं पण, त्या मुलींची आकृति माझ्या डोळ्यांपुढ अगदीं जद्यीच्या
तशी उभी आहे. माझी तिची ओळख गाडीतली
“६ शक्य आहे---?” मी अधवट पुटपुटलो.
“: ती आणि मी दोघंहि सोलापुराहून एकाच गाडीनं, एकाच डब्यांत,
एकाच बांकावर बसून आलो ---” तो म्हणाला
: हेंहि शक्य आहे.” मी त्याला धीर देण्याकरितां म्हणून म्हणालो.
“ त्यांत काय आहे १ असल्या गोष्टी नेहमींच घडतात. रेल्वेरस्ता एकन्च
असल्यामुळं असले चमत्कारिक प्रसंग वारंवार घडतात, अन् त्यांत लाज-
ण्यासारखं काय आहे १ ”' बन्या गंभीर मुद्रेने म्हणाला. मीं त्याच्याकडे
पाहिलें,
“६ मीं तिळा ताबडतोब ओळखलं. “--विचार बाई, तूंच विचार ?
एकजण म्हणत होती. * मी नाहीं बाई, तूंच विचार. तू आहेस घिडुकली.?
दुसरीने उत्तर केलें. मला आश्चयच वाटले, माझ्याशी बोलायला लोकांना
इतकी पूर्वतयारी करावी लागत असेल असं मला कघींसुद्धां वाटलं नव्हतं.
माझ्याशीं बोळायळा मनुष्यानं * घिटुकली ? असाव लागतं कीं काय, हा
विचार माझ्या डोक्यांत घोळत होता. * इश्श ! काय ग तुम्ही तरी---
म्हणून म्हणत माझ्या ओळखीच्या मुलीनं माझ्याकडे तोंड वळवून पाहिलं
त्यासरशीं---' म्हणजे ! ? म्हणून अधवट मला उद्देशून म्हणत ती दोन
पावलं मागं सरली, माझ्या सूतश्रवणादिक 'तरश्र्षींनां, तिनं मला ओळ-
खल, आश्चयं हें कीं यापूर्वीच तिने मला कसं ओळ्ख्लं नाहीं! ती
म्हणाली, “ मला वाटतं, साठे, तुमची कांहीं तरी गैरसमजूत झाल्यासारखी
दिसते. ही 1,5१185' 8०07 आहे. तुम्हाला आंत येण्याचे कारण काय £
म्हणून तिनं प्रश्न केला. मीं त्यांना सगळी परिस्थिति खुलासेवार सांगितली.
सगळ्याजणी ही नवलकथा ऐकून खो खो हंसू लागल्या. मला काय बोलाव
हे सुचेना, लाजेनं शरमिंदा होऊन मीं खालच्या मानेनं त्या सासुरवासांतून
काढतां पाय घेतला !---आणि सभ्य ग्रहस्थांनो, पुढची हकीकत तुम्हांला
माहितीच आहे. आतां या वर्षी माझं ध्येय म्हणजे या चांडाळचौकडीला.
पळतां भुई थोडी करून सोडणं. पहिल्या दिवशींच्य मला त्यांनीं त्रास
"२७७ फोल आशा [ प्रकरण
४५४५४४४ ४ टप्रधट*-
दिला हें एकपरीनं ठीकच झालं. सबंध वर्षे मळा मोकळं आहे. मनु-
ष्याच्या सहनशीळतेळाहि कांहीं मर्यादा आहेच कीं नाहीं १ त्यांना सोला-
पूरचं पाणी दाखवीन तेव्हांच राहीन ! लाज नाहीं वाटत--!”
खवळलेल्या आत्म्यास अडविण्याचें पातक कधींहि करू नये, म्हणून
मी गप्प बसलों. सोलापूरचें पाणी कथावाड्य़य तोंडाने सांगण्यांत
किती पुढारलेळें आहे हें मला प्रत्यक्ष उदाहरणाने पटलेळें होते. परगांवा-
.हून येणाऱ्या मुलांच्या, इतर कितीहि गैरसोयी होत असल्या तरी, मुलींच्या
आणि यांच्या गाड्या एकच कशा ठरतात याचा मला राहून राहून
अचंबा वाटूं लागळा. आणि इतर गेैरसोयींच्या मानानें ही ओळखीची
'सोय काय कमी आहे आम्ही पुण्यांत बारा महिने अठराकाळ राहिलो तरी
* कस काय, खुशाळ आहांत ना !” म्हणून एक मुलगी आमची खुशाली
'विचारील तर रपथ !
प्रकरण १५ व
बाबांचे आगमन
मामाच्या बोलण्याने मळा त्या वेळेपुरतें शोर्य वाटे, पण पोटांतून मळा
बाबांचा धसका होता. आठ दिवस बाबा मुंबईहून परत आले नाहींत
"त्यामुळें मळा बरें वाटण्याऐवजी जास्तीच मनःसंताप होऊं लागला. रात्रीं
झोपेंतसुद्धां असच कांही तरी विलक्षण स्वप्न पडे. कड्यावर जात जात
अगदीं टोंकाला गेल्याप्रमाणे वाटे आणि मी खडबडून जागा होई. सवो-
"गाला दरदरून घाम फुटे. केव्हां ना केव्हां तरी बाबांच्या कानांवर ही गोष्ट
जाणारच. ते एकदां लवकर कानांवर गेली म्हणजे या निष्कारण भीती-
पासून तरी मी बचावेन ही कल्पना. रात्रीं सिनेमाहून अगर नाटकाहून
: येणारा एकटादुकटा चेगीभंगी दाराशी येऊन जेव्हां धक्के मारूं लागे तेव्हां
१५ बे] बाबांचे आगमन १७५
मी धसक्यानें जागा होई. दुसर्याच्या घरांतली ही पीडा आहे या विचाराने
पुन्हां शान्त होऊन मी या अगावर'चा त्या अंगावर होई.
मामांना माझ्या भीतीची नीटशी कल्पना नव्हती, का धीर देण्याच्या
हेतूनं कुणास ठाऊक, ते एकदम विनोदांत उडी घेत.
_ “ सद्या, लेको तुम्ही स्वराज्य मिळवणार म्हणतां, अन् घरांत बापाला
मित्तां १ मला तर वाटतं कीं हलींची पिढी आमच्यासारखी पितृभक्त उर-
छेली नाहीं. पितृभक्ति हा गुण द्वापारयुगांत समजला जात होता. ही
ठ्कि6ा' 18 ४०० 001800! जशा मित्राला लाथा तकज्षा बापाला लाथा--
असं हें लत्तायुग आहे. आमची ही सुली पहा ना! माझं ऐकेल तर तिच्या
कुळाळा अगदीं बट्टा लागेळ असं हिचे वर्तन---” मामा म्हणाले.
“मीं काय केलं हो, मामा? उगीचच मला बोलत जाऊं नका. मीं कांही
तुमच्या. अध्यांत नाहीं. न् मध्यांत नाहीं.” सुलोचना अगदीं तुटून
'पडल्याम्रमाणें वस्दिशीं मामांना बोललेली पाहून मळा जरा वाईट वाटलें.
पण .मामांना त्याचे कांहीहि नाहीं.
“: ऱ्वक्षुर्वे सत्ये ! बघ कशी मांजरासारखी फिस्फिस् करत येते ती. बारा
वर्षीची घोडी झाली, पण वडील माणसांशीं बोलावं कसं हे कांही समजत
नाहीं. हा सदू बघ, अजून बाप म्हटलं म्हणजे साप समजून उभा रहातो---”
“: कांहीं म्हटलंत मामा, तरी बाबांच्या संतापाची कल्पनाच मळा कर-
बत नाहीं.” मी म्हणालो.
“ तुळा ही विचार करण्या*ची एक दुष्ट खोड लागली आहे. अनुभ-
वान्तीं असं आढळून येतं कीं, आपल्या बऱ्याचश्या कल्पना वृथा असतात.
पुढं येणाऱ्या संकटांची भेसूर चित्र प्रथम दर्शनी जितकी भडक दिसतात
तितकीं तीं पुढं परिचयानं सोम्य ठरतात. आज वडिलांचा धाक अलम
दुनिर्येत तुलाच एकय्याला आहे आणि बाकीच्यांना काय मुळींच बंधने
नाहींत १ पोरा, भविष्यकाळांत तूं फारसा शिरत जाऊं नकोस. पुष्कळशा
ठिकाणीं आयुष्याचं मातेरं होण्यास एकच कारण आढळून येईल; आणि
तें हे कीं “ पुढं कसं होईल ' ही चिंता. ज्याम्रमाणे डोंगर लांबून कितीहि
कठिण दिसला तरी त्यावर पाऊलवाटा या असतातच, त्याचप्रमाणं मनुष्य
१७९ फोल आजा [ प्रकरण
करारी असला तरी त्याच्या हृदयांत एक कोंपरा असा असतो कीं त्याला
हात घातला कीं तो नरम येतो---” मामा म्हणाले, |
“ मामा, सिगारेटच्या धुरानं विचार सुचतात म्हणून लोक म्हणतात
तें कांहीं खोटं नाहीं. हे विचार मी बाबांच्यापुढं संथपणानं मांडीन--पण
मला तुमच्या पेटीची गरज लागेल. ” मी मामांच्या सिगारेटकडे पाहून
म्हणालो.
“ नाहीं. हें तत्त्वज्ञान मी लहानपणापासून उराशी बाळगून आलो
आहें. माझ्या नेहमींच्या थटधेखोरापणामुळें हीहि एक थट्टाच आहे असं
लोकांना वाटण्याचा संभव आहे. पण जगामध्ये विनोदी म्हणून झळक-
णारीं माणसं, वस्तुतः पहायळा गेले तर, अती गहन विषयावर विर्चार
करून बसलेली आढळतात. आयुष्याच्या एकंदर स्थित्यंतरांना कंटाळून
गेलेळे तत्त्वज्ञानी एक आत्महत्या तरी करतात नाहींतर विनोदाच्या बाजूनं
काळ कंठीत असतात----” मामा म्हणाले.
“: म्हणजे आत्महत्त्या न करतां दुसऱ्याची हत्त्या करण्याच्या मार्गाला
लागतात. असेच कीं नाहीं £ ” मी हसून म्हणालो.
“: दुसऱ्याची हत्त्या म्हणण्यापेक्षा गुंगी देऊन शस्त्रक्रिया करण्याचं पुण्यकर्म
करतो असं म्हण. सदू , तू लहान आहेस. अजून तुला आयुष्याच्या वेटोळ्यां-
तून जायचं आहे. लढाईस उद्युक्त असलेल्या वीराला प्रोत्साहन देण्याचं सोडून
त्याला निराशयाबादाचे दोन घुटके देणं महापाप आहे. तें दाल्यानेच करावं. ”
मामा म्हणाले.
आईला कांर्हीतरी संशय आला होता. माझ्याकडे मध्येंच भेदक
दृष्टीने पहात असतांना मीं तिला कितीदां तरी अचानक पकडले होते.
पण आपण होऊन कांदींहि चोकशी करायची नाहीं हा तिचा निर्धार
होता. मी तिला कांहीच सुगावा लागू दिला नाहीं. प्रत्यक्ष
मुलाचे नाते; सतिसावत्राचासुद्धा संबध नाहीं. प्रत्यक्ष पोट्या गोळा!
आईला संसाराचा इतका वैताग येण्याचे कारण तरी काय असावें १ का
वैताग येण्यास कांहीतरी कारण लागतेंच असें नाहीं! संसारांतील नित्याच्या
कंटाळवाण्या घडामोडी एखाद्या नाजूक मनावर इतका जबर परिणाम
१५ वें] बाबांचे आगमन १७७
हश टे ०० फकट ७2 ७० क फक कटके धकरक कर. कताकचका.रकवमका करक 0९. कक कक क क्क कक कक ककीहीधशफशीलरोललकक हररधशा-र-2०/४/४/४४टशश शशश ४४७"४५४ “0४५४४४ शोशीशीध/४शणशीशीनी
करण्यास समर्थ असतील काय ९ प्रत्येक गोष्टीला कारणपरंपरा ही अस-
लीच पाहिजे. विचाराची मति कुंठित झाली कीं ती गोष्ट मानवी प्रकारां-
तली नसून दैवी प्रकारची होत असते. आई म्हणजे मनुष्यच होती. मनु-
ष्याच्या स्वमावालळा कारणपरंपरा ही असणारच. या घटकेची लहर
दुसऱ्या घटकेस बदलण्याला कारणहि तसेंच असावे लागते. कारणा-
विना, आंगच्या कपड्यांप्रमारणे, मनुष्यस्वमाव बदल्त नसतो.
आईच्या मानसिक संतापाला कारण काय असावें £ लहानपणी मी केव्हां
केव्हां सुदाम आईला चिडवबीत असें. तिनें रागावण्यासारखे करण्यांत मळा
मौज वाटे. पण आतां मी तिच्याकडे अगदीं निराळ्या दृष्टीने पहात होतों.
अजूनसुद्धां कांहीं कांहीं वेळीं तिची अतोनात चीड येई. पण विवेक कर-
ण्याचें अस्त्र माझ्याजवळ होते. आई आपल्या जिवाचा त्रागा करून घेते,
स्वतःला बिलकूल सुख लावून घेत नाहीं; हें मीं वारंबार निरखून पाहिलें
होतें. या सगळ्या अवगुणाखालीं प्रेमाचा झरा दडपून गेला असावा.
माझ्या वांट्याला ह्या पाण्यापैकी एक टिपूससुद्धां उरक नव्हते. आईच्या
मायेवरच मुळें जगतात, एरवी तडफडून मरतात असा कांही कुठें निस-
्गांचा नियम नाहीं. केबळ जन्माळा कारणीभूत होणाऱ्या मातेच्या मृत्यू-
नंतर पुढें महापदावर चढलेली माणसें जगांत पुष्कळच दृष्टीस पडतात.
मळा आईच्या प्रेमाची गरज होती म्हणून मी तिच्याविषयी अनुकंपा
बाळगू लागलों असे मुळींच नाहीं. पण आईने चार बायकांसारखे, मामी-
सारखें, आनंदानें, खेळीमेळीने राहून दिवस काढावेत. संसार सोडूं म्हट-
ल्याने थोडाच सुटणार आहे १ तरी निष्कारण वाढत्या व्यापाबद्दळ संताप
करून घेण्यांत कांहींच मतलब नाहीं ही माझी मूलभूत कल्पना. पुष्कळ्ा
गोष्टी केवळ जनळौकिकाला जागण्याकरितां म्हणून ती करीत होती-माझ्या
कपड्यांच्या बाबतींत तिर्ने बाबांना कधींहि पेशाची सबब पुढें करू दिली
नाहीं. उळट एखाद्या वाघिणीप्रमाणे ती बाबांच्यावर तुट्न पडे, इतक्या
सगळ्या गोष्टी ती करी, पण बोळून घालवी. जिव्हा गोड असती किंवा
जरा आटोक्यांत असती तर उपकृत झालेल्या लोकांना धन्यता वाटली
असती. पण गोड बोलण्याचे नांव नाहीं. एखार्दे चांगळे कृत्य करतांना-
र्व
२*.४-ट४_0५-/४०/५५/५५-१७-/४४ .“0९./-
ब लन.
१७८ फोल आह्या [ प्रकरण
*४-/५-/५-/५८/०
म
सुद्धां तिची धुसपूस कायम असे. त्यामुळें “* नको ह्या बाईचे उपकार !
असे तिर्ऱ्हाइताला वाटल्यास नवल ते कसले !
तों दिवस अगदीं याच नमुन्याचा होता. आमटीला मीठ कमी होतें.
मी हलकेच म्हणालो,
“: आई, आमटींत मीठ नाहीं. विसरलीस वाटतं---” म्हणून म्हणत
मीं ताटांतळें हाताने लावले.
:: मला स्वयंपाक करतां येत नाहीं, झालं ! इतके दिवस तूं अगदीं
हवेवरच राहिला आहेस, नाहीं १ सदू , तूं माझ्याशी बोळत जाऊं नकोस
म्हणून तुला मी शभरदां सांगितल आहे, तरी तुझा स्वभाव जात नाहीं---”
आई उसळून म्हणाली,
“ आतां ह्याच्यांत मीं काय केलं १ नुसतं आमटीत मीठ नाहीं म्हणून-
सुद्धां सांगायची चोरी १ ” मी म्हणालो.
£ तुला सांगितलं ना एकदां, कीं मला स्वयंपाक करतां येत नाहीं तें!
झालं तर. उगीच कशाला माझं तोंड वाजवतो आहेस १ आपण होऊनच
उखाळ्यापाखाळ्या काढायच्या अन् मी बोलते म्हणून गांवभर डंका. तुमची
करणी दिसत नाहीं, पण माझीं बोलणीं मात्र दिसतात. सुखानं अन्न खाईन
म्हटल तर तुम्हांला तें कसं रुचणार १ स्वयंपाकिणीच्यापेक्षां कांडी मला
आतां या घरांत किंमत उरलेली नाहीं. ह्यांच्याकरितां मरमर मरावं अन् ह्यांनी
गांवभर आईच्या नांवाने ओरडावं--नारायणा, नको रे बाबा ! पुरे झाला
हा छळवाद! ? आई म्हणाली.
यास गप्प बसण्यादिवाय दुसरी तोड नव्हती. बराच वेळ विन्चार
करून आईला सांगावेसे मळा वाटूं लागलें.
:“: आई, मीं कॉलेजांत नांव घातळं आहे---? पाण्याच्या घोटासरशी
आंबढा गिळून मी म्हणालो. |
“८: मला माहिती आहे---” म्हणून आईचे उत्तर आलें. हीं अशीं
उत्तरे मिळूं लागलीं कीं संभाषण सुरळीत चालणें अशक्य.
: बाबांना मीं अजून कळवलेलं नाहीं; पण ते त्यांना आज ना उद्यां
केव्हां तरी कळणारच. उद्यां कळलं काय नि आज कळलं काय, सारखंच.
१५वें | बाबांचे आगमन १७९,
आई, बाबा फार रागावतील का! ?' मी मध्येंच आईकडे पाहून म्हणालो.
५ रागावले तर रागावले, ते कर्धी रागावत नसतात ! वारा उलटा
आला तरी ते रागावतील. यांचीं रागावणीं अन् रुसणीं काढतां काढतां
जन्म गेला माझा. रागावले तर घेतील आपल्या जिवाला त्रास करून. ”
आई त्रासेक मुद्रेने म्हणाळी. पण हें तत्त्वज्ञान मळा पटत नव्हते म्हणून
तर हा खटाटोप. बाबा रागावले तर स्वतःच्या जिवाला त्रास करून घेतील
हे कबूल, पण त्याबरोबर माझ्या जिवाचीहि चाळणी करून सोडतील हं.
कसं विसरून चाळेळ १? अन् पुन्हां हो गोष्ट म्हणजे पेश्याशीं गांठ होती.
कॉलेजचा खर्च देण्याचें बाबा कबूल कसें करणार १ मामांच्या जिवावर
उड्या मारणे मळा बिलकुल पसंत नव्हते. त्यांना त्यांचा संसार काय कमी
होता १ त्यांत आणखी माझी भर कशाला १
“: माऊचे कांहीं पैसे घेतळेस का १ अन् किती घेतलेस त्याचा हिशोब
ठेवळा आहेस का? ” आई म्हणाली.
दोन्ही प्रश्नांना मी योग्य तीं उत्तरे दिलीं. आईने झटकन् हातांतलें वळे
काढून माझ्यापुढे ठेवले.
“ त्यांनीं नाहीं दिले पैसे तर तूर्त हें बळें भाऊजवळ ठेवायला दे. ?
म्हणून म्हणत आईने वळ्याबवर पाणी सोडलें. हेंच जर आईनें---पण
जाऊ दे, मीं आईकडे आश्चर्याने पाहिलें.
५: मामा घेणार नाहीं तें वळे. आई, तुला काय वाटलं, कीं मी असा
व्यवद्दार करीन म्हणून १ आई, मी माझी आंगठी मामांना देत होतो, पण
मामा मळा अगदीं मारायलाच उठले. मामीसुद्धां फार रागावली. आई,
छेः ! तें हकक्य नाहीं. मामांचा स्वभाव इतका व्यवहारी नाहीं. मी वळे
डाव्या हाताने पुढें ढकलीत म्हणालो.
“< सदू , पैश्यानं लोम जडतो तसाच लोभ तुटतोहि. मामा तुळा जन्म-
भर पोसणं दशक्य नाहीं. जगांतलीं नातीं तुटायला कारण पैसा असतो. तूं
माझं ऐक, त्यांनीं नाहीं ऐकलं तर सुलोचनेच्या बोटांत हें वळे अडकव
अन् मुकाट्याने निघून ये.” आई म्हणाली. मळा हा एक विलक्षण पेंच
येऊन पडला. मामा तर एक शाब्द ऐकून घेणार नव्हते, अन्. आईहि
१८० फोळ आज्या [ प्रकरण
६५ ४८८५०५५४५५ टश शप 200 2८०५ /७०५८८५--०८०४०-०४०५०/४/ ४ 2५५४५४४८४४ ४४श४ट४2४५४४४४/४४४४४४ तहोलटटफ्शधटलशपटशमश शल लटश शे ४४श धट ४०५४० ० 0५/०५/४४५० ५५ 0५-०८
मागें घेईलसं दिसत नव्हतें. तरी तूत ते वळे आपल्याच देहाला शोभा
म्हणून पत्करावे, या पोक्त विचाराने मीं या पेंचांतून सुटका करून घेतली.
आईचे स्वगत भाषण सुरू झाळें--
[णी कांहीहि म्हटलं तरी मळा लाज नाहीं हेंच खरं. “नाहीं?
म्हणून अगदीं निश्चय करते तरी पुन्हां निलाजऱ्यासारखी तुम्हां बापलेकांत
आडवी येते. इतक करूनसुद्धा तुम्ही काय मला चांगल म्हणणार तें दिस-
तंच आहे. सगळ्या जगाशीं सरळ वागतोस अन्, आई पाहिली रे पाहिली
कीं झालीं तुझीं अढीतेढीचीं बोलणी सुरू. काय तुजे माझे लागेबांधे आहेत,
हरी जाणे! कसाहि वागलास तरी मला काय करायचं आहे म्हणा ! माझं
जे कतंब्य आहे तें मी मरेपर्यंत करीत रहाणार, मला तुमच्यापासून कांहीं"
एक घेण्याची आद्या नाहीं. आजपर्यंत कधी आश्या केली नाहीं तें
आतां करून काय मिळणार १ ” आई म्हणाली, भगवान् श्रीकृष्णाने मध्यम
पांडवाला उद्देशून निष्काम कर्माची सांगितळेळी थोरवी आमच्या आईला
गुरूवांचून इतकी बिनचूक कळलेली पाहून मळा आईच्या बुद्धीचे कोतुक
करावेसे वाटूं लागळें. आम्हां मत्योना एखाद्याला सोड्याची बाटली पाजा-
यर्ची म्हटलें तरी परतफेडीची कबुली करून घ्यायचा मोह आंवरत नाहीं.
मला वाटते, साऱ्या इंग्रजी शिक्षणाची मूलभूत कल्पना सकाम
कमावरच बांधलेली असावी. फलाची आज्या नाहीं तें कसलें कर्म--हा
आम्हा अज्ञञनांचा रोकडा सवाल असतो, अज्ञ म्हणतां म्हणतां आमची
आई खरोखरीच प्रज्ञ होती. असाच प्रज्ञपणा तिनें वारवार धारण करून
स्वतःच्या सुलाळा संकटकालीं सोडविण्याकरतां निष्कामकमंबुद्धीने प्रेरित
व्हावें हीच माझी देवापाशी मागणी होती.
स्वगत भाषणाची मयादा वाढूं लागण्याची भीति वाट॑लागल्याकार-
णानें मीं जेवणाची पंजाब मेळ सोडली. “ ठसका लागेल---” या हुकमी
आवाजांत केलल्या सूचचनकडे मीं पूर्ण दुलक्ष केलें
एवंगुणविशिष्ट तयारी करून मी बाबांच्या आगमनाची मार्गप्रतीक्षा
करू लागलो. बाबा जरी आतां वाघासारखी उडी मारून घरांत शिरले
तरी मी बिळकूळ कचरणार नव्हतो. आईच्या मायेचा दुरखा, मामा-
१५वें! वाबांचे आगमन शटर
"५.४६./४-४५०/४०0६ /"५०/४१५-/५०-/५-६-८५/0५/५०४४५0१७१०१ 860040१७००”
मामीच्या मायेचा बुरखा--इत्यादि आत्तजनांच्या बुरख्यांच्या दडपणाआड
दडून मी बाबांशीं दोन हात करणार होतों. तरी पण हा प्रकार एका जुन्या
गोष्टींतल्याप्रमाणें सोंबळें नेसून “ ये-आतां शीव मळा कसा शिवतोस ते !”
म्हणून चोराला धमकी देणाऱ्या खुळचट ब्राह्मणासारखाचच झाला होता
यांत तिळमात्र दोका नाहीं. प्रभातसमयीं पूर्वमागास जमणारी निबेल अभ्रे
आणि माझीं ही मायेचीं पांघरुण यांत फारसें अंतर नव्हतें. सूर्य वर
येण्याचा अवकाश कीं अभ्रांचीं पांगापांग होते. बाबा येण्याचा अवकादा
कीं हीं पांघरुणें-! मीं तो विचारच सोडून दिला.
त्या दिवशीं संध्याकाळीं मी टेबलावर पायांची जुडी ठेवून विचार
करीत खुर्चीवर पहुडलो होतों. माझ्याप्रमाणेच नेहमीं विचारांत गुंग असलेला
आमच्या चंपीचा अणुरेणुमाग मोत्या टेबलावर आंगाचे मुटकुळें करून
पडला होता. उंच स्थानीं बसावें अन् कांहीच बोलू नये, हें तत्त्व त्याला
पुरेपूर पटळें असावें. त्याचे विचार बहुतेक डोळ्यांच्या उघडझांपीनें मला
कळत असत. तोहि स्वतःच्या शक्तिनुसार जगाच्या गाजावाजाचा विचार
करीत होता.
“: मोत्या, काय जग आहे बघ---” म्हणून मी म्हणतांच त्याला
जगाची शिसारी येऊन त्याने डोळे मिटले. या मूक प्राण्याचे हें ज्ञान पाहून
मी थक्कच झालों. मला वाटतें, खायला सुखासुखी मिळूं लागलें कीं, फुर-
सुतीच्या वेळीं तत्त्वज्ञान सुचत असते. या मोत्याला एक वेळ जास्त भाकरी
टाकली नाहीं तर, तो तत्त्वज्ञानाचे मोजमाप करीत या टेबलावर न पडतां
दारोदार भटकून शिळ्या अन्नाच्या कणागाणिक पोटाची खांच भरण्याच्या
मार्गाला लागेल. मी काय करीत होतों १ तेंच. मोत्याचा मार्ग मी आच-
रीत होतों.
हें कोठवर चालणार १! जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येक जीवा*ची
तऱ्हा निराळी. एकाऱचा स्वभाव दुसर््याशीं जमणे तर शक्यच नाहीं. मग
जगामध्ये एकवाक्यता होणार तरी कशी ! सुसंघटित स्वरूप जगाला येणार
तरी कसें £ चार दिवस हबा खाण्याकरिता म्हणून एका ठिकाणी जमणाऱ्या
माणसांचे विचार एकसूत्री होणे कधीं तरी शक्य आहि का ! मुलाने बापाची
१८२९ फोळ आजा [ प्रकरण
“८५८४५० १-१
भीति कां बाळगावी ! अनंत विश्वांत वाहात जाणाऱ्या असंख्य परमाणं-
पैकीं कांही विशिष्ट परमाणू निवडळे जातात. ते परमाणू जीव म्हणून
जन्माला येतात. जन्माला येण्यापूर्वी आज पिता म्हणून अरेरावी गाजवि-
णारा जीव आणि सुकाट्यानें परावलंबी जीवनाचा ताप सहन करणारा पुत्र
पूर्वी एकाच प्रवाहांत वाहात होते ना £ एकाच प्रवाहांत बाहाणारे परमाणू
एकमेकांविषयीं कांहीं तरी सहानुभूति बाळगीत असलेच पाहिजेत. ती
सहानुभूति आज कुठें आहे ? आज ही लपवालपवी, ही जाळीत जाणारी
भीति---कां ९
मोत्याने सहजच माझ्याकडे डोळे उघडून पाहिलें. त्याला माझा प्रश्न
कळला असावा. ही परमार्णुची उत्पात्ते त्यालाहि पटली असावी. पण
प्रश्नाचें उत्तर त्याच्या आवांक्याबाहेरचें होतें. माझ्याप्रमाणे कदाचित्
त्यालाहि र्या विश्वार्चे कोडें नाडवीत असावें. माझ्याप्रमाणेच तोहि अजून
सत्याच्या शोधार्थ घडपडणारा एक जीव असावा. “ मिळेलळ---मिळेल.
याहि प्रश्नाचे उत्तर लबकरऱव आपल्याला मिळेल. कोंडीं सोडबण्याकरितांचच
आपण जन्म घेतलेला आहे. आज नाहीं तर उद्यां--उद्यां नाहीं तर
परवां---परवां नाहीं तर आणखी केव्हां तरी ! आपल्या हातून नाहीं तर
दुसऱ्या कोणा तरी महाभागाच्या हातून याचा उलगडा होइल. नदीचं
मूळ सांपडण्याळा काठिण असलं तरी तें प्रयत्न करणाराला सांपडल'च पाहिजे.
मात्र चिकाटी पाहिजे--चिकाटी पाहिजे. आश्यावाद खचू देतां कामा नये.
आज नाहीं उद्यां--उद्यां नाहीं परवां--?
मोत्यानें समाधानाऱचा श्वास सोंडून आपली पसंति व्यक्त केली.
:: अंधारांत कां बसलास रे? दिवा लावायरचीसुद्धां शुद्ध नाहीं ना १
कुठं कुठं म्हणून आईनं आतां मरायचं !” म्हणून आईने मला पुन्हां
प्रथ्वीवर खेंचतांच मी विचारतंद्रीतून जागा झालो. आई गेल्यावर टेबल-
स्टंड लावून पुन्हां पूववत् पडलो. आईचा आवाज ऐकतांच मोत्याने जणूं
काय 'तुमचचे तत्त्वज्ञान कांहीं कां सांगेना, पण मोख्या माणसांना मान दिला
नाहीं तर लांकूड पाठींत बसतं? या विचाराने खाली उडी टाकली होतीं.
मीं पुन्हां त्याला स्थानापन्न केलें.
१७1. . बाबांचे आगमन १८३
य 2
क
अन्या
इतक्यांत खालच्या बाजूस रामभाऊंचा आवाज ऐकू आला---ते
कुणाशी तरी बोलत होते
काय भाऊसाहेब ! केव्हां आलांत मुंबईहून ! कांहीं नवीन गपसप
इलळाख्याची राजधानी म्हणजे कांहीं तरी रोज नवीन सुधारणा दिसायच्या,
पुन्हां राष्ट प्रगमनशीळ असल्यामुळ---?” रामभाऊ म्हणत होते.
“६८ सी आजारी आहें. मला या वेळीं चास देऊं नका--” बाबांचा
आवाज मीं तात्काळ ओळखला.
“८ आजारी ६ का हो, आजारी पडायला काय झालं (” रामभाऊ पुन्हां
म्हणाले
बोडकं तुमचं. तुम्हांला बोलूं नका म्हणून सांगितले ना एकदां !”
बाबा खसकन रामभाऊंच्या अंगावर ओरडले
तोंडानें ' चुक चुकू करीत तों उदारथी आत्मा, सुघारणाप्रेमी जीव
बाबांना सोडून निघून गेला.
बाबा त्याच कपड्यांनिशीं माडीवर चढून आले. जिना चढल्यामुळें
त्यांना बराच दम लागला होता. माझ्याकडे त्यांनीं “खाऊं कीं गिळू
अच्शा मुद्रेने पाहिले. बाबांना समजल्यानचे मीं तात्काळ ताडले.
८६६ तुझ्या मामाचं मला सुंबईला पत्र आलं होतं. तूं माझ्या म्हणण्याला न
जुमानतां कॉलेजांत जाऊ लागल्याचं मळा समजलेलं आहे. तुला या
घरांत रहायचं आहे कीं नाहीं, बोळ १ नाहीं तर तू आपली निराळी सोय
पहा.?? बाबा दम छाटीत मिंतीच्या आधारानें उभे होते. मी कांहीच
बोललो नाहीं.
८६ माझ्या अपरोक्ष व्यवहार करायला तूं काय स्वतःला शहाणा समज-
तोस कीं काय £ दीड वितीचं नाहीं झालं कारटे तर लागलं उड्या मारा-
यळा ! तुझ्या बापञाद्यांनीं काय पेक्षांचा हांडा ठेवला आहे जतन करून?
वार लावून दिवस काढले मीं. आज या रंगारूपाला मीं तुम्हांला आणलं.
सुस्वाने घरबसल्या पोटभर अन्न मिळण्याकरितां मी मेलो, त्याचे उपकार
तुम्ही असे फेडतां १! मीं सांगितलेलं तुम्हांला कडू लागतं काय £ कुणीं
सांगितळे होतं तुला या नसत्या उठाठेवी करायला १ पे पै जतन करून
श्ट्छ फोल आक्शा [ प्रकरण
७५/४४/४४४४" ॥१५५"॥४/०--०/५५५ >५/५-१--०००००-०००-०५-०५-५/५--५--८०४६-५८०५-५८-५८-०५८/५८०५० (४५४५४४४ ४४४/४५४/४४/०१०९५/४४०४०/५५/४/५-५८५/४८४४१४०१-५*५४८४४/४४४४*/४४४*/४४४५१/१४५-४१४॥0 लीक क
मीं तहान नाहीं पाहिली, भूक नाहीं पाहिली--अन् तुम्ही--”' बाबा
मध्येंच थांबले, बाबांनीं बोलतां बोलतां ' मर दिंच्या ? म्हणून तोंडाने
अभद्र शब्दांची लाखोली वाहात हातांतल्या काठीने वार केला. काठीचा
पहिला फटका माझ्या दंडावर बसला. दुसऱ्या फटक्यापासून मीं आपलें
संरक्षण केलें. पण टेबलावरचा स्टॅंड कोलमडला. चिमणीचा खळूकन्
आवाज झाला. दिवा खालीं पड्डून विझला. माझ्या पोटांत घस्स् झाले.
बाबांच्या बडबडीकडे लक्ष न देतां मीं दंड चोळीत दुसरा दिवा आणा-
यला खालीं गेलो. आई जिन्यांतच भेटली. मी दिवा घेऊन वर आलो,
तों काय--! हातांतली काठी समोर ठेवून बाबा गुडघ्यांत मान घाढळून
जमिनीवर बसले होते. दिवा आईच्या हातांत देऊन मी पुढें झालों. पुन्हां
बाबांनीं तोंड सोडळें. बाबांचे अंग तापल्या तव्याप्रमाणे कढत झालें
होतें. मीं छडीचे तुकडे करून फेकून दिले. बाबांना सपाटून ताप चढला
होता.
आईच्या मदतीनें बाबांच्या अंगांतळा कोट मीं काढला. अंथरूण पस-
रून त्यावर बाबांना निजवलें.
“ आई ग ? म्हणून मोठ्याने कळवळून वाबांनीं रडण्यास सुरुवात
केली.
प्रकरण १६ बे
दामड्प्पट !
यी चक्रांचें दडपड नाहीसे झालें कीं ज्याप्रमाणें घड्याळा'ची स्प्रिंग
उसळून बाहेर येते, तद्वतच बाबांच्या धाकामुळें अडवून ठेवलेले माझें
मन स्वैर विहार करण्याच्या माहांत गुंतलेंसं दिसूं लागळें. बाबांचा त्या दिव-
शींचा प्रत्यक्ष जमदमीचा अवतार पहातांच, आतां आपलें या जगांतळे कार्ये
१६्वें] दामदुप्पट ! १८५
काहा
संपळें, असा*च माझा ग्रह झाला होता. एक बाबांच्या म्हणण्याप्रमाणे शिक्षण
सोडून देऊन दुकानीं चार पेक्षांचे ताव, दोन आण्यांचे बोरू हा हिशोब
करीत बसणें, किंवा दुसरी कांहीं तरी सोय पाहून शिक्षणाचें कार्य पुढें
चाळवणें यांशिवाय तिसरा मार्ग नव्हता. आणि होते ते दोन्हीहि मार्ग
सारखेच कठीण होते. वेळ आली होती पण काळ आला नव्हता, हेंच खरे.
माझे शिक्षण पुढें चाळू झाळें. मात्र बाबांनीं त्या दिवशीं रात्री आईला
हांक मारली. ती हांक ते तासाच्या अंतराने रोज मारूं लागले, बाबांचं
दुखणे हटण्याचें चिन्ह दिसेना. मधून मधून उतार पडल्यासारखे बाटे,
पण पुन्हां पूर्वीहतकाच जोरार्चा ताप येई.
दुकानची व्यवस्था पहाण्याचे माझ्याकडे येईलसे मला वाटले होतें-“-
पण आठ दिवस होऊन गेळे तरी बाबा दुकानची गोष्ट काढिनात. तेव्हां
आपण होऊनच मदत करण्याची बुद्धि प्रकट करावी, या हेतूर्ने मीं
त्यांच्याजवळ बोलणें काढलें.
बाबांना दहापांच हांका मारल्या तेव्हां कुठें त्यांनी माझ्याकडे वळून
पाहिलें, आजाराने फिकट पडलेला चेहरा कपाळावरच्या आंठ्यांनीं जास्तच
भेसूर दिसत होता. मीं धीर धरून दुकानाविषयीं प्रश्न विचारला, प्रथम
त्यांनीं न ऐकल्यासारखेंच दर्शविळें, जणूं काय, लांब बाहेर झाडावर असेल
चिमणी ओरडत.
_ “ ब्राबा, दुकानावर सकाळीं अन् संध्याकाळीं मी बसूं काय? ” मीं
रक््य तितक्या नम्नभावाने प्रश्न केळा. बाबांनीं उठण्यासाठीं धडपड केली.
अशक्तपणापुढें त्यांचे कांहीच चाललें नाहीं. पुन्हां उ्ीबर मान टाकीत
ते उसळून म्हणाळे, “' तूं १ अन् दुकानावर बसणार ? कुणाचं दुकान !
कशाच दुकान ! ”
मीं त्यांना नीट समजावून सांगितलें कीं, “ होय ! मीच दुकानावर
बसणार. दुकान तुमऱचं. दुकान स्टेशनरी सामाना'चं. बाबांनीं हा खुलासा
नीट कान देऊन ऐकला. विचारांची सांखळी जमवून सांखळदंडानें मळा
छिन्नमिन्न करून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पुन्हां एकवार अवसा-
नांत येऊन ते ओरडले--
१८६ फोल आजा [ प्रकरण
४७० ४४” ४७ ४९ ७४४ ४ध्ट४शीश धरी
“६ दुकान £ तुला दुकान पाहिजे अं? दुकान घालून बसायला बायको
असतास तर शोभलं असतं. दुकानावर बसतोस १ लाखार्चे बारा हजार
करून बापाच्या हातांत नरोटी देण्याचा विचार आहे वाटतं £ लंगोटी
लावून बापाला देशोधडीला लावण्याचा विचार आहे काय ! तूं काय सम-
जला आहेस ? मी तुला चांगळा ओळखतों. प्रत्यक्ष शनीदेव माझ्या पोटीं
आला आहे. मला काय समजत नाहीं ? अजून मी जिवंत आहें. मी मेलो
नाहीं तोंपर्यत तुळा सवता सुभा करू देणार नाहीं, तूं दुकानावर जा तर
खरा १ गल्ल्याला हात तर लाव, चेचून टाकीन ते हात. मी कुणालाच
ओळखत नाहीं. बरा झालों म्हणजे तुझे नाचरंग बाहेर काढता. पीळ
सुटला नाहीं तर सुंभ जाळीन,पण कांट्याचा मागमूससुद्धां ठेवणार नाहीं.”
बाबांनीं पुन्हां उशींचा आधार घेतला. मीं सहजच मागें वळून पाहिले.
आंतल्या दाराशी आई उभी होती आणि बाहेरच्या दाराशीं बन्या उमा
होता. बाबांनीं उडवलेल्या स्फोटामुळें मार्झ मस्तक सुन्न झालें होतें.
बन्या पुढे झाळा. बन्यानें बाबांच्या अंगावस्चें पांघरूण सांवरल्यासारखें
केळे. बाबांनीं त्याला अडथळा आणला नाहीं.
“: बन्या, तूं बापाला असा छळू नकोस. उघड्या डोळ्यांनीं प्राण जात
नाहीं. निदान बापाच्या देखत तरी असली विधूळबाट चालवू नका.
माझ्या अंगांत पूर्वीसारखा जोर असता तर ह्या सद्याची वर मान करण्या*ची
हिम्मत नव्हती. त्याचीं मगरुरीचीं उत्तरं देणारी जीभ मीं मुळांतन्च हिस-
डून टाकली असती. अजून काय झालं आहे मी बरा होऊ दे; हा सद्या
निम्मा करून सोडीन तरच नांवाचा. पैक्यापोटी प्रेम, पैसा दिसला कीं
पिता नकोंसा होतो--मला तरी काय गरज आहे सद्या, तू माझ्या दृष्टी-
समोरून चालता हो. पुन्हां माझ्याशी बोळू नकोस-<-??' बाबा खोल आवा-
जाने म्हणाले, मी आईचा हात धरून सुकाट्याने खालीं गेलो.
बाबांच्या संतापाला न जुमानतां मीं दुसऱ्या दिवशीं सकाळीं दुकाना-
वर जाण्याचे ठरविळे, दुकानची मालकी प्रत्यक्ष हातांत आली नव्हती
तरी कल्पनाचित्र मोठें रम्य होते. कोटाच्या खिशांत किल्ल्यांचा जुडगा
खुळुखुळु वाजवीत मी यापुढे दुकानचा मालक म्हणून बुधवारांतून इकडे
ध्ीकशीलटीध् ४ न्लकरपाट2
१६ वें] दामडुप्पट ! १८७
“शशश शहा.
तिकडे हिंडणार, रस्ता झाडणारांची सलामी---त्यांची किंमत ती काय ६
पण मोठेपणापाठीमागे भरधांव सुटलेले खुळे मन त्यांच्यांतसुद्धां आनंद
मानूं लागते. लहानपणीं मी बाबांच्याबरोबर बरेच वेळां दुकानांत गेलो
होतो. “कोणी आले म्हणजे नीट बसाव ही त्या वेळची त्यांची शिकवणूक
मी आज पार धुडकावून लावणार होतों. मी नीट बसेन, नाहीं तर वेळीं
खाळीं डोके वर पाय असासुद्धां बसेन. कोण मळा बोलणार ! वाटलें;
गिऱ्हाईक येईल; न पटलं तर जाईल. येथें कुणाडा त्याची परवा आहे १
सला वाटलें तर मी त्या ठिकाणीं गाणेंसुद्धां म्हणेन. काय हरकत आहे १
गाणें म्हणणें म्हणजें कांही पाप नाहीं ! बाबांनीं लहानग्या सदूला जे जं
करण्यास मनाई केली होती ते तें मोठा सढू मनमुराद करणार होता.
रोजच्या विक्रीचे पुस्तक मी अवश्य चाळून पहाणार होतो. सांदींत,
कोंपऱ्यांत मुद्दाम तासभर जाऊन बसणार होतो. दुकानांत लंगडीचा खेळ
खेळणार होतों. जमला बाहेर तमाशा तर जमेना का ! बाबा बरे होईतों-
पर्येत इतक्या दिवसांचे थकलेळें व्याज दामडदुपटीनें वसूल करण्याच्चा माझा
निश्चय होता.
सकाळच्या प्रहरी एखाद्या धंदेवाईक दुकानदाराप्रमाणे टाळूवर टोपी
डकवून मी खिह्यांत हात घाळून तोंडाने नसत्या बेरजांचचा हिशोब करीत
दुकानी वाट चालत होतो. पुण्यांत निसगे आहे कुठे हांका मारायला !
तर त्या निसर्गांची रम्यता तरी काय कपाळ दिसणार ६ सगळ्या जगावर
उन्हे पड्डन तास झाला म्हणजे मग सूर्याला आठवण होते कीं, अरे हो!
हें पुणे अजून तसेच अंधारांत राहिळेंय कीं ! मग आमच्याकडे तो कादं-
बऱ्यांतून वर्णन केला गेळेला मगवान् आदित्यराज आपल्या करपाशार्नै---
वगेरे वगैरे ! इतर धंदेवाईक लोकांना त्याची कांही एवढी मोठीशी गरज
नसतेच म्हणा. मी एक आपला काळेजांतला ब्वा होतो. म्हणून मला
त्याचें एवढें कौतुक.
माझी कल्पना होती कीं मळा घरापासून दुकानीं जाईपर्यंत कर्मीत कमी
दोनशें वेळां नमस्काराकरितां हात वर करावा लागेळ, पण शहरांतली
कुत्रींसुद्धां माझ्याकडे पाहीनात, किंवा मला ओळखहि देईनात; तेव्हां मी
१८८ फोळ आजा [ प्रकरण
अशा टश शी (शि ४श४शीध शश ४४०१४७५१४४/४४५०४/५/५/५/-४५ “५८-७० ०५०५-००.
थोडास| निराश झालो. “ अजून जगाला माझी ओळख पटलीनाहीं अं!
याचें सखेद आश्चर्ये मानीत मी चाळू लागलों. राष्ट्राला वणवा लागलेला
असतांना पुणेकरांना झोपा तरी कशा येतात हेंच मळा कळेना. एवढा
मोठा दुकानदार सदाशिवराव देव घरावरून जात असतां फुकाचचा नमस्कार
करायलासुद्धां बाहेर येण्याची यांना अुद्ध राहु नये अं ! मोठ्या विभूती-
विषयीं हा ह्यांचा आदर ! ही मानसन्मानाची कल्पना ! कुठे--कुठे ह्याचे
झाडे देतील हे लोक !
कदाचित् थोडासा माझाहि दोष असू शकेळ, दुकानावर येण्याच्या
वेळा मी लोकांना कुठें कळवल्या होत्या. फाटका कलेक्टरसाहेब जरी
रस्त्याने चाळला तरी त्याचा कार्यक्रम आंखलेळा असतो. मग ही चूक
माझ्या लक्षांत कशी आली नाहीं १ छुलक चुकीचे हे असे घोर परिणाम
होतात. शेवटीं, थोर थोर विभूती इतस्ततः बावरत असतांना लोकांना
त्याची कल्पनाहि येऊं नये आणि ह्या अशा काळझोपा लागाव्यात--हे
बरें नाहीं, असा विबादपूर्ण उपदेश मीं त्या निद्रिस्त आत्म्यांना केला.
दुकानच्या फळीवर मला सुमारें अधा तास बसावें लागलें. तेवढ्यांत
मीं समोरच्या हाटेलांतल्या जीवांचे मानसशास्त्रदृष्टया निरीक्षण केलें.
अजून निम्माअधिक गांव झोपेतच पहुडळेळा असतांना या लोकांना चहा
अन् भजीं पुढें घ्यावीशी तरी कशीं वाटतात हें एक कोंडेंच होते. तें
उलगडण्याचें चिन्ह दिसेना म्हणून मीं त्या खटपटीत पडण्याचा नाद सोडून
दिला. खेडेगांवांतून आईबापाला चकवून आलठेलीं पोरें हॉटेलांत कप-
बशांशीं आपला संसार मांडतात. संसाराच्या कंटाळामय आयुष्याला
थोडीशी गोडी आणण्याकरितां म्हणूनच कीं काय मध्येंच ' एक इसम--
दोन आणे * म्हणून बेताळ संगीताचा आश्रय करतात. यंव रे संगीत !
यंव रे आयुष्य !
आमच्या दुकानर्चा संगीतसूर्य बरोबर आठाच्या ठोक्याला, डोळ्यां-
भोवताली गर्दी करून सोडणाऱ्या पिंजळेल्या कापसालाहि लाजवणाऱ्या
पांढऱ्या अभ्रांना आपल्या हस्तस्पश्ाने बाजूस ढकलीत आला. बाबांनी हें
रत्न कोणत्या खाणींतून पेदा केलें असावें हें कांहीं मला निश्चितपणे सांगतां
१६वॅं] दामडुप्पट ! १८९.
*५८--४/५४/४४५४४४0 शशश ७० ४४४४५७४७७९ ४७ ४टीनशशश ७१ टनाला क्टफ्ट्ला टपली प्न
येणार नाहीं. पण एकंदरीने पहातां मालकाच्या कोंदणांत हं रत्न फारच
उठावदार रीतीनें शोभत होते. उभ्या आयुष्यांत बाबा जर कुणाशी गोड
शब्द बोलले असतील तर आमच्या रादू्शी. राहूच बय काय होतें याचचा
अंदाज करणें म्हणजे गेंडेबाज, भरगब्च वडाच्या किंबा पिंपळाच्या
झाडाला वय विन्चारण्याजोगें होते. माझ्या जन्माचे वेळीं त्याला मिसुरडे
फुटले होते असं त्यानें मळा सांगितल्याचे आठवते. म्हणजे चाळशी
ळावायला योग्य काळ समजण्यांत येणारे त्याचे बय असावें. दुकानांत
लागण्याचे पूर्वी त्यानें इतर धंदे पुष्कळच केळे होते. जी. आय्. पी. रेल्वे
त्याच्या कामाच्या जोरावर बरीच्च माजली होती. त्याच्या आधारावर
पुण्याच्या म्युनिसिपालिटीचे तत्कालिन इंजिनीअरसाहेब बऱ्याच उड्या
मारीत असत, दिक्षणखात्यांत त्यानें बरीच सुधारणा घडवून आणण्यास
पुण्याच्या एका कलिजच्या प्रिन्सिपोळ्साहेबांना मदत केळी होती. शेवटीं
त्यानें लोकांना चहा आणि भजीं ( ताजा आणि ताजीं ) पुरविण्याकरितां
स्थापन झालेल्या एका मंडळाळा मदत केली होती---पण त्याच्याच
शब्दांत सांगायचे म्हणजे, ““ जग बेइमान आहे. इतक्या छोकांना मीं
हातभार लावला, पण गरज संपल्याबरोबर कांहीं तरी निमित्त करून त्यांनी
मळा उघड्यावर सोडलें. सदुमाऊ, लोक बेइमान आहेत. त्यांना इजत
म्हणजे काय हें मुळींच समजत नाहीं, ” इत्यादि प्रकार घडून आला.
जगाच्या पाठीवर एका पोटासाठी मोकाट फिरणाऱ्या पिसाटाला बाबांनीं
ठेवून घेतळें. बाबांनीं त्याला वेळोवेळीं सांगावे कीं, “राहू , तूं मळा शिकवू
नकोस. तुला जर काम होत नसेल तर हा पगार घे आणि ही कायमची
रजा घे.” कुठेंहि गेळें तरी पळसाला पानें तीनच रहाणार. नोकर चोर
ठरणार अन् मालक मोर म्हणून मिरवणार, हें तत्त्वज्ञान त्या अनुभवी पुरु-
षाच्या मनांत ठसलेले असल्यासुळें त्यानें नवीन परदे्यांत पाऊळ टाकून
नशिबाऱची परीक्षा पहाण्याचे टाळळें. आणि तेव्हांपासून राह एक आज्ञा-
घारक नोकर म्हणून ओळखला जाऊ लागला
राहूला घरचा गोतवळा अगदीं थोडा होता. लहानपणीं लय झाल्याचें
त्याला अंधुक अंधुक आठवत असे. पण ती बायको ( चार वर्षांच्या
२१९० फोळ आशा [ प्रकरण
क मच
'आंतली पोर ) बोलायला शिकण्यापूर्वीच या जगाला कंटाळून पुन्हां नवीन
जन्म ध्यायळा निघून गेली. राहून पुन्हां ल्ञाचा विचार डोक्यांत आणला
नाहीं. “ बरें झालें देवा, तुटे मायापाश ? म्हणून राहू विळापिका काव्यें म्हणू
डागला., त्याची आतां एकच आज्या उरली होती. ती ही कों, बाबांच्या
सारखा माळक जन्मोजन्मी मिळावा ! अर्थात् ही आस पुरी व्हायला आधी
ह्या जन्मांतून उठल्याशिवाय कांही भागण्यासारखें नव्हतं. जुना नोकर
म्हणून बाबा त्याच्याजवळ एक किल्ली देऊन ठेवीत असत. पण हंब्याची
किल्ली मात्र बाबांच्या जानव्याशिवाय इतर कुणाहि परपुरुषा्शी कधीच
घसट करीत नसे. हा किल़ीचा बांधा होता म्हणूनच दुकानाच्या फळीवर
मळा बसावें लागलें.
मळा पह्ातांच राहूने आपली दंतपोक्ति प्रकट केळी. मिशाच्या कोला-
हेलांतून चहाचे दवबिंदू स्पष्टपणें हग्गोचर होत होते. “ इतका उशीर कां
रे केलास १ ” मी अधिकारी स्वराने म्हणालो. माळक मी आतां!
“ उश्ीर ! कुठं उ्नीर ! रोजचीच वेळ आहे ही. ” राहू फळ्या
काढीत म्हणाला.
“* रोज ह्या वेळेला येतोस १ तुळा काय कंटाळा आला आहे कीं काय
नोकरीचा £ बाबांना येण्याचं शक्य नसल्यासुळ तूं मन मानेळ तसं वागू
ळागळेला दिसतोस ! ” मी पूर्वीच्याच दिमाखाने म्हणालो.
“ हें पहा सदुभाऊ, भाऊसाहेबांनी इकडे येण्याचं टाळल्यापासून सका-
ळच गिऱ्हाइकच नसतं. तेव्हां मी लवकर पहांटे येऊन तरी काय करणार?
अनू सदुभाऊ, भाऊसाहेबांचं बरं आहे का आतां १ केव्हां येतील १ ??
राहून मळाच प्रश्न विचारायला सुरुवात केलेली पहातांच मी गप्प बसलो.
““ सदूभाऊ, भाऊसाहेब एकदां बरं वाढून आपल्या पायांनीं दुकाना-
पर्येत आले म्हणजे मळा गोड वाटेळ. असा मालक दुनियेत भेटणार
नाहीं, एकदां राहूवर विश्वास कीं मग विश्वास. कुठंहि बाहेर गांवीं जावोत,
उंकान माझ्या ताब्यांत, जिवाला जीव देणारा उमदा गडी. स्वभाव मात्र
थोडा--थोडा तापट. भाऊसाहेब गरम झाळे, की आपण नरम पडलं
पाहिजे. ते ओरडू लागळे, कीं आपण कानांत कापसा'चे बोळे घाळून बसलं
१६वं] दामदुप्पट ! १९१
पाहिजे. कांच एकदां तापली कीं मग--पण सदुभाऊ, तुम्ही काय तिथं
करतां £ ” राहू माझ्याकडे पाहून म्हणाळाः मी खुर्चीवर चढून वह्यांचे
पुडके खाली काढीत होतों. |
“: सदुभाऊ, तुम्हांला राग येईल, पण तुम्हांला दुकानांत कशालाहि
हात लावूं द्यायचा नाहीं असा मला हुकूम आहे.” राहू माझ्या हातांतल्या
वह्या पूवेवत् ठेवीत म्हणाळा., मळा खरेच वाटेना
:: असं कसं होइल राहू १ तू मळा असा निष्कारण त्रास देऊं लाग-
लास तर तुझं माझं कसं जमणार ? तुला माझ्याबरोबर दुकानदार म्हणून
मिरबायचच नाहीं १” मी म्हणालो.
“: ते सगळे खर आहे, सदुभाऊ; मलासुद्धा नवीन, तरण्याबांड माल-
काचा म्हातारा नोकर म्हणून मिरवण्या*ची पुष्कळ होस आहे. पण सदु-
भाऊ, ती गोष्ट माझ्या हातांतली नाहीं. मला काल ताकीद मिळाली--?
राहू तोंड लपवीत म्हणाला,
मला चीड आली. मालक म्हणून मुजरा घेण्याचे मनोरथ मातीमोल
झाळे., काळ रात्रीं बांधलेले कुतुबमिनार कागदाचे होते. वाऱ्याच्या झळुकी
सरश्ीं ते इतस्ततः पांगळे. मी खुचीवरून ताड्दिशीं खाली उतरलो.
“ राहू, तुझ्या माझ्या इतक्या दिवसांच्या सहवासाला स्मरून खर
सांग---ही ताकीद तुला कुणी दिली १ बाबा स्वतः इथ येण दक्य नाहीं.
तू घरीं आला नव्हतास. मामा आले होते दुकानीं १? ” मी रागाने
म्हणालो.
:: सदुमाऊ, माझ्या गरिबावर रागावू नका. मला तुम्ही सारखे अन्
तेहि सारखे. ज्या घरचे अन्न खायचे त्या घरांत इकडचं तिकडे सांगून
भांडणं लावण्याची माझी इच्छा नाही. इतका वेळ तुम्हांला दुकानांत
बसूं दिल हेंच जास्ती झाल. तुम्हांला दुकानची पायरी चहद द्यायची नाहीं
अशी सक्त ताकीद आहे--?” राहू खिन्न मुद्रेनं म्हणाला.
££ दुकानची पायरी चहूं द्यायची नाहीं १ मी काय चोर आहे कीं
काय £ का मला अर्ध्या भाकरीवर विकत घेतला आहे ! राहू, प्राण गेला
तरी इथ्थं बसून राहीन. दुकान माझं आहे. तुला राहायचं असलं तर
१९२ फोल आज्या [ प्रकरण
क्ट
रहा, नाहीं तर चालता हो--या दुकानाचा मी मालक. मी सांगेन तसं
तुला राहिलं--?”
मीं मागें वळून पाहिलें. हातांत बाबांच्या जानव्याची किल्ली घेऊन
बन्या दुकानांत आला होता. आत्तां मळा उलगडा पडला. बाबांचा
हा प्रतिनिधी. बाबांना सेफची किल्ली द्यायला जगांतल्या यः्चयावत्
मनुष्यप्राण्यामध्यें हाच काय तो विश्वासाचा भेटला. ना नात्याचा,
ना गोत्याचा, ना रक्ताचा, ना भावाचा---परको मनुष्यावर त्यांना
विश्वास ठेवावेंसें वाटूं लागळें. मरतेसमयीं इतिहासप्रासिद्ध औरंगजेब बाद-
शाहालासुद्धां आपल्या मुलांवर विश्वास ठेवणे धोक्याचे वाटळें, आपणच
चिथवून सोंडलेलीं भुते आतां मानगुटीं बसतील ह्या भीतीनें कोण ही
घडपड ९६
£ बुन्या, किल्ली माझ्याजवळ दे--?” मी अधिकारबाणीनें म्हणालो.
“६ तुझ्या बाबांजवळ माग. मी ती देऊं शकणार नाहीं.” बन्या कप-
टाने हंसून म्हणाला.
“ पण प्रत्यक्ष पोटचा पोरगा या नात्यानं माझा अधिकार जास्ती आहे
ना!” मीं म्हटलें.
“: सूक्ष्म धर्म जाणणाऱ्या तुझ्या वडलांना तूं हा प्रश्न विचार. प्रत्यक्ष
पोटच्या पोरा'चें काय काय अधिकार असतात हें मळा आजपर्यंत माहीत
नव्हते, पण या उदाहरणावरून त्याची थोडीशी कल्पना आली.” बन्या
म्हणाला,
“६ बुन्या, ४०प 876 उ158प1011॥2 1708?” मी संतापाने म्हणालां.
“०0८ 8 811! तुझी तशी कल्पना होत असेल तर माझा नाइलाज
आहे. वाट सोड. मठा गल्ल्यांतळे पेसे गोळा करून घरीं न्यायचे आहेत.
तुझ्या बाबांनीं मळा तसं सांगितलं आहे. बन्या म्हणाला.
बन्याला अडथळा करण्यांत कांहींच अथ नसल्यामुळें मी चरफटत
त्याला वाट करून दिली. संतापातिरेकानें काय करावें हेंच सुचेना. बन्यानें
माझ्या काळजाला हात घातला होता. दुकानांत येण्यापूर्वीच्या अइंकार-
भावनेचे तीनतेरा उडाले होते; आणि राहूच्या देखत माझ्या भावना दुख-
५६चवें] दामपुप्पट ! १९३
विल्या गेल्या होत्या. त्यापेक्षां एकीकडे नेऊन मला बन्यानें चरकांत पिळून
काढण्याची जरी इच्छा दशविली असती तरी सीं फारसा विषाद मानला
नसता. त्से पहायला गेळें तर त्यांत बन्यानें विशेष असं काय केलें होतें !
चारदोन शब्दांच्या देवघेवीपलळीकडे कांहींच झालें नव्हते. जरी घरी. आपण
कितीहि भुकषड भाऊमहाराज असलो तरी दारीं गजान्त लक्ष्मी पायाशी
लोळणाऱ्या लक्ष्मीपुचाशीं टक्कर खेळणारे आहोंत हें भासविण्याचा मोह
सानवी मनास अनुसरूनच आहे. माझी घरांत काय किंमत होती तें
दुसऱ्याने सांगणे मला अपमानाचे वाटलें. आणि तेसुद्धा राहूच्या देखत
सांगितलें जावें हे विशेष होतें.
बन्यानें पेटींतळे पैसे जमा केळे. राहू त्याच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष-
पूवंक पहात होता. बन्या परत जाण्यासाठी उठला; तेव्हां राहूनें पुढें
होऊन त्यास हटकले,
£ सृहेब, मळा आंकडा लिहून दिल्यारिवाय मी जाऊ देणार नाही.
भाऊसाहेबांच्या माघारवाणी पैशाची अफरातफर झाली तर मला गरि-
"बाळा तोफखाना पहावा लागेल, माझ्यादेखत पेसे मोजा; अन् आंकडा
द्या.”
राहूच्या या कायदेबाज वर्तणुक*वें मळा त्या वेळेस मनापासून कौतुक
वाटलें. बन्या त्याच्याकडे पाहून हंसला.
“राहू, मळा कसला कायदा दाखवतोस'! तूं मळा ओळखतोस, मी तुला
ओळखतो. भाऊसाहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला, तुला तसा विश्वास
टाकायळा काय हरकत आहे १ पेसे घेऊन मी परगांवाला फरारी होईन
अश्ली तुझी समजूत आहे कीं काय १? बन्यानें आंकडा देण्याची टाळाटाळ
सुरू केली हं माझ्या ध्यानांत आले
“६ माझी समजूत गेली नागझरीवर. जे आपलं व्यवहाराला घरून
दिसतं तें केलंच पाहिजे.” राहू म्हणाला -.
“: समज आंकडा नाहीं दिला, तर ?”' बन्या डोळे उडवून म्हणाला.
“ तुला आंकडा दिलाच पाहिजे. राहूचं मागणं रास्त आहे--” मी
मध्येंच ओरड्टून म्हणाली.
१३
वा ४८/१०/४५४०” ४-चला “*७
१९४ फोल आज्या [ प्रकरण
“"-_*-९--६८/५-५-/५-/५-४/४५५६-/४/४-४५१४ 0-0 00४७ कन
6 'एररल88108. मला वाटतं तुम्ही मध्यें बोलण्याचं कारण नाहीं,
तुम्हांला या बोलण्यांत शिरण्याचं ताहश कारण मळा मुळीच दिसत नाहीं.
उलट तुमच्या वडिलांच्या शब्दाच्या जोरावर मी तुम्हांला या दुकानाबाहेर
खालवू शकेन. तुम्ही इथं उभे आहांत तें केवळ माझी कृपा म्हणून. तुम्ही
आपला उद्योग सांभाळा.” बन्या म्हणाला.
मला उद्योग संभाळण्याची सूचना देणाराळा जन्मभर उद्योग सांभाळ-
ण्याची आठवण रहाण्यासारखी हातानें सूचना करण्याचें माझ्या मनांत
होते. पण तो विचार मीं तसाच दडपून टाकला.
“< साहेब, सदुभाऊंना मीं दुकानांत आणलं आहे. त्यांना बाहेर
जायला सांगण्याचं तुम्हांला मुळींच कारण नाहीं. आज जवळ जवळ वीस
वर्षे या दुकानांत माझीं गेळेलीं आहेत. प्रत्यक्ष भाऊसाहेबांनासुद्धां एखादी
गोष्ट सांगण्याचा मळा अधिकार आहे. मीं बोलावलं म्हणून सदुभाऊ
दुकानांत आले आहेत. त्यांच्या वाटेस जाऊ नका. तुम्ही तेवढा आंकडा
माझ्याजवळ द्या अन् आपला रस्ता सुधारा---?” राहू नोकरपेश्ा विस-
रून म्हणाला.
दुसरे गत्यंतरच नसल्याने बन्यानें चरफडत आंकडा तयार केला. मी
मुकाट्याने उभा होतों. राहूर्ने आंकड्याचा कागद माझ्या हातांत दिलळा---??
“ त्याच्याजवळ कां ! ” बन्यानें पिशवीचे तोंड बांधीत प्रश्न केला,
“ माझी खुशी. मी त्यांना सांगणार आहें कीं घरीं गेल्यावर हा
आंकडा रकमेशीं ताडून पहा.” राहू शञान्तपणाने म्हणाला,
जास्त वेळ राहिल्याने शोभा होण्याचा प्रसंग यावयाचा या विचाराने
बन्याने जाण्याचा मार्ग आक्रमिळा. जातां जातां “ तुझ्या बाबांना
यांतळं अक्षरन् अक्षर कळणार आहे, एवढं लक्षांत ठेव. ? म्हणून बन्यानें
मला बजावले,
“ पाहू, पाहू; आत्तांच काय त्याचं !”' म्हणुन शक्य तितक्या निष्का-
ळजी आवाजांत मीं उत्तर केलें. |
मीं राहूकडे कृतज्ञतेच्या दृष्टीने पाहिळें. तोंडाने ' चकूचक् ? करीत
राहू कामाला लागला.
१६वें] दामदुप्पट! १९१६
“राहू, जरा वेळ काम राहू दे---कोणत्या देवानं तुळा एवढं शहाणपण
शिकवलं १ राहू---?” मला पुढें बोलवेना,
““ सदुमाऊ, जग बेइमान आहे. जगाची उलटापालट झाली आहे.
आम्हां गरिबांना सारं कांही समजतं---पण उमगल्यासारखं दाखवणं आमच्या
'धेद्याला बाद आणणारं आहे. मनांत आणलं अस्त तर बन्यासाहेबांना
ऱचौर ठरवून त्यांना इथं मीं बसवून ठेवळं असतं. किल्ली जबळ असली
म्हणजे कांहीं पास परवाना नाहीं. मळा काय माहीत ! त्यांनीं ती चोरून-
हि आणली असावी. प्रत्यक्ष पोटच्या गोळ्याला बाजूस सारून रस्त्यां-
तल्या मावळ्यावर कोणता बाप विश्वास ठेवील, या सुद्यावर मी त्यांना
अडकून ठेवलं असतं, पण सदुभाऊ---भाऊसाहेबांनीं तुम्हांहा त्रास दिला
असता. माझ्या नोकरीची मळा काळजी नाहीं, पण माझ्यापारयीं तुम्हांला
उगीचच त्रास कशाला, म्हणून मीं त्यांना नुसत्या आंकड्यावरच सोडून
दिलं. सदुभाऊ---भाऊसाहेबांच हें करणं मला मुळींच पसंत नाही. ठुम्ही
कांहीहि म्हणा, पण लेकराला असं तोडून टाकणं चांगलं नाहीं. भाऊसाहे-
बांना मी सांगेन, कधीं सोडणार नाहीं. खरं आहे तें बोलण्याला कसली
चोरी आहे ? कुठंहि पोटाला खाईन, पण हा अन्याय चाळूं देणार नाहीं.”
राहू आवेशाने म्हणाला,
राहूसारख्या त्रयस्थालासुद्धां हा अन्याय आहे एवढें समजत होते
मला तेवढा*च धीर आला.
“: दुनिया फिरती आहे, आपली खुंटी केव्हां तरी वर येईलच.?
राहू आपल्याशीच पुटपुटला,
“६ हु |! वाटेंत कुठं मोडली नाहीं तर येईल वरती---” मीहि अर्धवट
आपल्याशीच पुटपुटला.
मीं मामांना सर्वे कांहीं सांगितळें. संघ्याकाळी मामा आमच्या घरी
आले. मामांनी आईलाच विचारलें,
“ ताई---हा काय गोंधळ आहे घरांत ? भाऊंची ती तऱ्हा. तूं तर
मुळी संसारांतून लक्षच काढल्यासारखं करते आहेस, सदूला जगांत वागू
'द्यायचा तुमचा विचार नाहीं का? तुम्हांला जर स्वतःचा मुलगा जड
१९६ फोल आका [ प्रकरण
कशमजयववियि क्य
"४९७८७९-०0७/१/९८0७ ०७०
झाला असेळ तर त्याला दृष्टिआड तरी करा किंवा--मला कांही तो जड
नाहीं, मी त्याला माझा मुलगा समजेन---” मामा म्हणाले
“हें बघ बाबा--मेलेल्याळा तुम्ही किती मारणार १ मी घरांत
नाह असच तुम्ही समजा---” आई म्हणाली
समजा कस १ निजलेल्या माणसावर वस्त्नाचं आच्छादन टाकलं
म्हणज्ञे तो सेळा असं कसं समजाव---? मामा म्हणाले
हें पहा, मला तुमच्या या घाळून पाडून बोलण्याचा अगदीं वीट
आढा आह. वुम्हांला माझा स्वमाव तकट आहे तें माहीत आहे. मी
सदा त्रासलेली, तट, रागीट--ही अशी असतें कशाला माझ्याशीं बोल-
ण्याचा मलसग आणतां ? तुम्ही सगळीं चांगली आहांत. मी वाईंट आहें,
मळ धर आहे का महारवाडा आहे? जेव्हां पहावं तेव्हा यांची ही तऱ्हा.”
आईन आपल्या भाषणाने सुचवळें कीं ही मुलाखत आतां संपा वेळेली
बरस, वाबा्यी हे बोलणे काढावें किंबा कसें याचा मामा विचार करू
लागले. शेवटीं, गोष्टी मुळांतच आहेत तोपयत निकाल लावलेला बरा,
नाह! तर निकराची बाजू आल्यावर मग जाग येऊन काय उपयोग, या
वचारासरशी मामा तडक बाबांच्याकडे गेळे
बाबाना सरळ सांगितळे को “त्याचं माझं या जन्मी पटणं ठाक्य
नाहा. तुम्हा सळांच रदबदलीच्या खटाटोपांत पड्डू नका. ” तेवढ्या
अवधात मीं बन्याला बोलठावन आणलें
हें पहा भाऊसाहेब--- मला तुमच्यापेक्षा व्यबहार जास्त कळतो
अस मा सुळाच म्हणणार नाहीं. हाताखालीं राहून मळा तुमचीच शिकवण
मिळाली आहे. तरी पणः जनद्ष्ट्या कांही कांही गोष्टी अगदीं मनाविरुद्ध
का अतंनात--पण त्या करणं भाग पडलं सदू कांही कोणी धरून आण-
छढा चार नाही. या घरांत पुढंमागं तोच मालक रहाणार. आपल्याप्रमाणंन्च
उढानाहृ भावना असतात. त्याचा मालकीचा हक्क तुम्ही तिऱ्हाइताला देऊ
डागयळात तर त्याला काय वाटेल, याचा वि-चार नकां का करायला? सगळ्या
गाष्टात पुढच धोरण थोडस पाहिलं म्हणजे नसत्या भानगडी उद्भवण्याचं
कारणच पडणार नाहीं. आज तुम्ही. बन्याळा दुकानचची व्यवस्था पहायला
१६वें] दामदुप्पट! १९७
५०-०५५०-५-
सांगितलेत. शेजारधमं म्हणून, किंबा अडलेल्या जिवाला साहाय्य करणं हें
आपलं कतंव्य म्हणून तो उदारमनानं तुमच्याकरितां चास सोसून दुकाना-
वर बसायला तयार झाला. यांत त्याचा मोठेपणा दिसून येतो. त्याच्याकडे
काडीइतकाहि बोल नाहीं. पण इकडे निसगांच्या नियमांप्रमाणं तुमच्या
अपरोक्ष सदचाहि तोच हक्क .आहे. आतां अशा प्रसंगीं जोडाजोडी होईल
त्यांची. कदाचित् आजन्म टिकणार असं वितुष्टहि दोघांमध्ये येण्याचा संभव
आहे. आणि या वितुष्टाला कारण त्या दोघांपैकी एकहि नसून आपणच
होऊं. म्हणून म्हणतो, तुम्ही बरे होईतोपर्यंत सदूलाच सर्वे व्यवस्था
पहायला सांगावी--?”
मामांच्या व्याख्यानाचा बाबांच्यावर कांहीहि परिणाम झाला नाही.
व्याख्यानाला पूर्णविराम मिळेतोपर्येत त्यांनीं डोळे मिटून घेतले होते.
£ आणखी थोडंसं राहिळ असेल ? अशा व्यंजक स्वरूपांत त्यांनीं मामांकडे
पाहिलें
“६ तुम्ही सगळ्यांनी मिळन माझ्या जिवावर उठण्याचा कट केला आहे
मी तुम्हाला नकोसा झालों आहें. ह्या कार्याचं निमित्त पुढ करून तुम्ही
घूळ फेंकतां माझ्या डोळ्यांत १ आपलींच माणसं धड नाहींत; लोकांना
कशाला बोळू १? बायको पण बायको ! पोरगं पण पोरमं ! मी बरा होकं
द्या ! लाथ मारून हांकळून लावता एकेकाला ! कांही मला नातीं नकोत
आणि गोतीं नकोत. बायक्रो अन्नान्न करून रस्त्यावर मेळी तरी मला
परवा नाहीं. कोणी कुणाचा नाहीं. सगळे खाबू लेकाचे ! 'चलतीच्या
दिवसांत नाचळे भोवताली. आजारी पडला तर एकाचा पाय ठरेल
माझ्याजवळ तर शपथ ! मला काय डोळे नाहींत ! ? अगदीं स्पष्ट आवा-
जांत बाबांनीं आपला निर्णय जाहीर केला. जरा वेळ थांबून ते म्हणाले,
८: कुह्याळा माझ्याजवळ बसतां ? मी मेळी म्हणजे तुम्हांला आपोआप
कळेळ. सडलेल्या प्रेताचा गिघाडांना तेव्हांच वास लागतो--तुम्हांला
काय माझं करायचं असेल तें करा---मी दुकान फुंकून टाकोन; पण त्या
कार्स्याला एक क्षणभर त्या दारांत उभा राहूं देणार नाहीं !---” इतके
स्हुणून बाबांनीं डोळे मिटले,
१९८ फोळ आजा [ प्रकरण
बोलण्याच्या श्रमाने त्रास मात्र व्हावयाचा, दुसरातिसरा कांहींएक फायदा
होणार नाहीं, हें पाहून मामांनीं बन्याला आणि मला खालच्या बाजूस
ऱचलळण्यास खूण केली. खालीं गेल्यावर मामांनी मोठ्या प्रेमभावानें
बन्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलें, “बन्या; तू समजूतदार आहेस.
आज धुमसत रहाणाऱ्या आगीनं उद्यां पेट घ्यावा अशी तुझी इच्छा आहे
का १ सदू आणि तूं लहानपणापासून एके ठिकाणीं वाढलेले आहांत. तो
माझा भाचा असला तरी तुझ्यापेक्षा कांही जास्त प्रिय नाहीं. त्याला
जेवढ्या सवलती मी देतों तेवढ्या मी तुलाहि देत असतों. तुम्ही दोघांनीं
असा हेवादावा करावा हें युक्त नाहीं. माझी इच्छा अशी आहे कीं तूं
आपलं आंग काहून घ्यावंस या भानगडीतून---
५ घण मामा-_-यांत माझा काय दोष £ सदूच्या वडिलांचं मीं ऐकलं.
नसते तर तिकडून--<” बन्या म्हणाला
“ तुझा दोष नाहीं हें मीं आधींच म्हणून सोडलेलळ आहे. आतां तुझ
कतेव्य एवढंच कीं त्यांनीं कांहीहि सांगितल तरी लख्ख नाहीं म्हणून
म्हणत जा. लक्षांत ठेव, आपण सगळ्यांना एकदमच खुष करूं म्हटलं
तर ते शक्य नाहीं. पण सदूच्यामुळं त्याच्या वडिलांची अन् तुझी घसट
हें विसरतां कामा नये, सद प्रथम अन् मग त्याचे वडील, तूं या बाबतींत
पूर्ण विचार कर. बाजू तुझ्यावर असती तर तूं काय केलं असतंस तें
स्वतःला विचार. तुझ्या दूरदर्दित्वाची मळा खात्री आहे. खेळीमेळीनं
राहून दिवस काढायचे तिथं हा कसला वाद घाठून बसतां ! ” मामा
म्हणाले
मामांच्या देखत आम्हां दोघांचा तात्पुरता समेट घडून आला. पण
बन्याविषयीं मला यापुढें खात्री देतां येणें हाक््य नव्हतें. लहानपणीं मासि-
काच्या बाबतींत मळा त्याचा अनुमव आला होता. पणत्या वेळीं मी
झाल्या गेल्या गोष्टी विसरायळा तयार होतों. आज माझी मनस्थिति त्या
वेळेइतकी उदार नव्हती. मला त्याच्या मना*चा नीचपणा पुरतेपणीं कळून
आला होता. आतां यापुढें फक्त लोकांना दाखवायला म्हणून मी त्याच्यार्शी
दोस्ती ठेवणार होतां. |
१५वें] समाजसुधारक १९९
५ विचार कसला चालला आहे ! ” बन्यानें हंसत प्रश्न केला.
“: विचार १ छेः ! आपली लहानपणापासून जडलेली एक खोड आहे;
झालं ! ? मीहि हंसत उत्तर केले.
थापा
प्रकरण १७ व
छन्-प्स्ययपा**४पययोेकान्नर
समाजखुधारक
तांतरते कां होईना पण वसाहतींचे स्वराज्य मीं मिळविले होतें. माझा
जीव नेहमींच असंतोषी असल्याकारणाने आहे या अधिकारांत काय
काय नवीन सुधारणा करतां येतील याचा मी विर्चार करू लागला, शक्य
असते तर एक दिवसभर मीं सगळें दुकान उन्हांत शेकत टाकळ असते
बाबा दकानावर आपली मालकी सांगत होते, पण प्रत्यक्ष पाहल्यावर
प्रश्न पडे कीं हें दकान ह्या मनुष्यम्राण्यांचे कीं या जन्तुजीवांचे ! त्या
आगंतुक पाहुण्यांना नोटीस द्यायला माझे मन अधीर झाले होते---पण
राहू (ग्रह तो) आडवा आला!
“नाहीं. सदूमाऊ--विलायती थाट, ते गोट मट-काही आपल्याला
नको. नुसत्या भपक्यारने इतरांचे डोळे दिपतात, म्हणजे त्यामुळ आपण
त्यांच्या डोळ्यांत भरत नाहीं. संथपणानं जळणारी मेणबत्ती जशी आनद
देते तसा विजेचा दिवा देत नाहीं. दुकानाला भपका उपयोगी नाहीं. मी
चार दिवस दुकान चाळवतों; तुम्ही नुसतं लांबून पहा. सचोटी, प्रामा-
णिकपणा, अन् साखरेंतळी जीभ---बस्, झाला दुकानदार ! वेळ प्रसंग
पडरूच तर खोटं बोलायला कांहीं हरकत नाहीं. पण जमेळ तितक खर
बोलणं केव्हांहि फायद्याचं आहे. जग बेइमान असल तरी आपण इमान
सोडतां कामा नये. आपण इमान सोडलं कीं जगाला बेइमान म्हणण्या*चा
आपल्याला अधिकार रहाणार नाहीं.”
राहूच्या म्हणण्यांत अगदींच तथ्य नव्हतें असें मळा वाटेना. तरी पण
२१०० फोल आद्या [ प्रकरण
शक्य तावर नव्याजुन्या पद्धतींची योग्य सांगड घालून धंदा पुढे चालवा-
यचा हें ध्येय सोडण्यास मी तयार नव्हतो. मात्र सोयीसोयीने ते साध्य
करावे लागणार होतें.
संध्याकाळच्या सुमारास मी दुकानांत इतस्ततः विखुरलेल्या फूटपट्या
नीट जमा करीत होतों. इतक्यांत बाहेरच्या बाजूने मला साठ्यानें हांक
मारली, हातांतळें काम टाकून मी उभा राहिलो.
“या हो साठे, आंत या ना! का, गडबडींत आहांत £ ” मी हंसत
म्हणालो
अरे---थोडक्यांतच सांग ना आम्हांला जा म्हणून ! उगीच आम्हांला
गडबडीत आहांत का हे टोमणे कशाला १? ”
पाहिळस साठ, असा तुझा मेंदू कुचका आहे बघ. साध्या शब्दांचे
हे तेढे अर्थ कशाला १ ?? मीं म्हटलें
बराच वेळ इकडे तिकडे गप्पा झाल्यावर मीं त्याळा हळूंच प्रश्न
टाकला, “ साठे, अरे तूंर्या पुण्याच्या पोरांना दाखवणार होतास नं?!
त्याच काय झाल?”
एकदम साठे गंभीर झाला. पुढें जाण्यासाठी ज्याप्रमाणे प्रथम गाडी
थोडीशी मागें जाते त्या तत्त्वावर कांहीं वेळपयेत तो स्तब्ध राहिला. नंतर
आविज्यासरशीं पुढे होऊन म्हणाला,
“६ देव, आयुष्याची गुंतागुंत उकलण्याच्या बाबतींत मी पंगु ठरलो.
आपण सवेजण असेच हीनबळ आहोंत. त्या दिवशीं घरीं गेल्यावर मीं
मनाशी पक्की गांठ बांधून ठेवळी कौं, काय वाटेल तें होवो--आज_..
त्यांनी माझी हेटाळणी केली काय £ बरं आहे. चारदोन महिन्यांतच
यांना दाखवतो !---निश्चय करायला फार सोपं जातं; पण त्याची अंमल-
बजावणी तितकी सोपी नसते. मी त्यांना काय दाखवणार ! सर्वसाधारण
विद्यार्थ्यीसारखं राहून मळा कोण विचारणार ! सोलापूरसारख्या निबेल
ठिकाणीं माझं आयुष्य गेल्याकारणानं पुण्यांतळा चळवळ्या स्वभाव मी
कसा पैदा करणार £ तुला खोटं वाटेळ, देव, पण मला सायकलवरसुद्धां
बसतां येत नाहीं. बोल पुढं! अरे, ज्या ठिकाणीं बारा बारा वर्षीच्या पोरी
१७वें] समाजसुधारक २०१९
नालाल र शीला लट हना .९
खुशाल परकराऱचा काचा मारून सायकल म्हणजे खेळण्याप्रमाण मिरवि-
तात, त्या ठिकाणीं पुरुषजातींत जन्माला येऊन, उणीपुरी एकोणीस वर्षे
झालीं तरी सायकल हें एक अगम्य शास्त्रच असावं असं मला वाटतं. आहे
कोंनाहीं!”
“६ सुडाची लहर इतक्या लवकर जिरली याचंच मला आश्चर्य वाटतं
आहे.” मी म्हणालो.
“: मृग काय करणार १ देव, एक अभ्यासिक मुलगा म्हणून पुढं यावं
अन् मग ह्यांची जिरबावी ह्या विचारानं मीं काय काय खटपटी केल्या
त्याची तुला कल्पना यायची नाहीं. त्या दिवशीं रावीं घरीं गेलों. प्रत्येक
विषयाकरतां निराळी बही तयार केली. आंतल्या पानावर सुवाच्य अक्षरानं
८ विष्णु नरहर साठे, सीट नं. २५, कालळेजचं नांव, शहराचं नांव,
सालमजकूर? इत्यादि व्यवस्थित प्रकार केला. प्रत्येक बहीच्या प्रारभींच्या
दहावीस पानांना एकचतुथाश& मुडपण घातलं. हेतु हा काँ, दुसर्या
दिवसापासून वगोत पेन्सिळीचं काम आणि घरीं शाईंनं थुद्धलेखन. ज्या
दिवशीं अनध्याय त्या दिवशीं उपोषण. 'कष्टाशिवाय काय आहे, विष्णुपंत ?
म्हणून स्वतःची समजूत करून घेतली. प्रथम जिवाची राळ करावी
लागते तेव्हां त्या राळेंतून सुखाची स्वझं दिसूं ,ागतात. सदुभाऊ, मनाचे
सनोरे जगांतल्या कुठल्याहि दगडमातीच्या मनोऱ्यांना लाजवणारे होते.
काव्याच्या भाषेंत बोलायचे म्हणजे गगनाळा गवसणी घालणारे होते,
तारामंडळाळा जाऊन भिडणारे होते--पण--- देवसाहेब, काव्याला व्यव-
हार पोषक असला तरी व्यवहाराचे काव्याशीं शवतुत्वाचं नात असतं.
रमणी'चे रमणीयत्व काव्याच्या स्पद्ांन तिळा स्वगीगना बनवते; पण
व्यवहारांत तें रमणीयत्व तिच्या नाशाला कारणीभूत होऊन ती एक क्षुद्र
पण्यांगना बनते ! कलासाक्ते या बड्या नांवाखाढीं हळके लोक तिच्याशी
सलगी ठेवू लागतात ! हा जो व्यवहार तो माझ्या काव्यमय निश्चयाच्या
आड आला. आज जबळ जवळ एक महिना होत आला आहे, मलणपृष्ट
सोडून साऱ्या बह्या कोऱ्या आहेत. कारण---कारण कांहीच नाहीं. तसं
म्हटलं तर आहे. कारण नाहीं कसं £? आळस ! चालढकलीची संवय !
२०२ फोळ आज्या [ प्रकरण
>_“४-/४८४५४-/४-€४-१४ “४०४४-४४,
हेच ते कारण. आजऱ्च सुरुवात करून काय करायचं आहे---अजून
सबंध वषे आहे, अभ्यास अभ्यास तो काय ? इंग्रजी पुस्तक म्हणजे २५०
पानांचं भरताड !
८: मनुष्याचा आज्यावादीपणा असेच बेतावर बेत ठरवून ठेवीत असतो.
महिन्यांतळा माझा जीवनक्रम खरोखरीच अनुकरणीय आहे. सबंध दिवस-
भर मी घरांत नसतो. रात्री दंवबिंव पडलं तर मलेरिया लागेल या भीतीनं
कुठं तरी आश्रयाला पडायचं म्हणून घराची गरज. सदू , माझी ताई
अगदीं साधीभोळी, सोन्याची पुतळी आहे. तिला यांतलं कांहींहि समजत
नाहीं. ताईचा नवरा म्हणजे तूं त्या दिवशीं दाखवळास तसा त्या राम-
भाऊचा मासला आहे. “ अंकित पदांबुजाची दासी हें ह्यांचे साहेबापुढलं
संगीत. घरांत संध्याकाळीं जेवायच्या वेळेला हा ४०१7 पा०्झ ०00९वाटा
5श'ए७॥६ मला भेटतो. पण त्या वेळेस दुपारीं हपिसांत झालेल्या गोष्टींचे
वर्णन करण्यापलीकडे त्याला दुसरं कांदींच सुचत नाहीं. “आज साहेबाला
मीं यंव सांगितल, अन् तो त्यंव म्हणाला---' व“ आज तो लेकाचा देरा-
पांडे काय रुरमीत होता ? पांच मिनटांत मीं त्याला चीत केला. माझ्या-
पुढं गमजा १ अरे, जा म्हणावं ठेका, तुझ्यासारख्या अशा छप्पन कार-
कुंड्यांना मीं कोलांडे घातळे आहेत.---' इत्यादि बीररसानं ओथंबलेली,
कांहीं संबोधनात्मक, कांदीं अशीं, कांही तशीं संभाषण ऐकून घेतां घेतां
माझा जीव रंजीस येतो. तरी पण बहिणाबाईना राग येऊं नये म्हणन मी
शान्तपणें ऐकून घेत आहें. मधून मधून सांगितळेळी माहिती मला समजते
आहे हें दरशविण्यांकरितां--' हो, अस्संच !' “ अरे चोरा!” * शाबास !'
यंव रे गल्लु' इत्यादि प्रोत्साहनात्मक उद्गारचिन्हालकूत वाक्यें टाकणें
भाग पडतें.
££ द्र आठवड्याला एक पत्र, हा करार मी आपल्या जन्मदात्याशी
करून चुकलो आहें--म्हणजे तसा करार करण्यांत खरोखरीच माझ्या
हातून चूक झालेली आहे. दर खेपेला वडिलांना पत्र तरी काय लिहि-
णार £ पुण्याला धरणीकंपाचे धक्के फार क्वचित बसतात. पुण्याला रोज
विमानांची टकर होऊन दहा माणसं जखमी, पांचसहा मयत असे अद्भुत
१५७वें] समाजसुधारक २०३
प्रकारहि घडत नाहींत. हवा नेहमींच समशीतोष्ण असते. पावसानं गांव
कधीं वाहून गेलं नाहीं कीं उन्हानं करपून गेळं नाहीं. नाहीं म्हणायला
कालळेजमधल्या मुलींचे बदलते पोषाख हा विषय आहे. आज जिलबीची
वेणी, तर उद्यां नारळी अंबाडा, तर परवां साधाभोळा खोपा--मला
वाटतं, काळेजांत अजून कुणी “'शेपटा फॅशन? आणलेलीं नाहीं हें वर्णन
करण्याजोगं आहे. आज गुलाबी पातळ, तर उद्यां किनार्रीचं पातळवजा
ळंगडं, तर परवां पिना लावून चिकटवलेलं घोतरजमा शुभ्र पातळ ह्या गोष्टी-
वर पानंच्यापाने खरडतां येतील. पण वडिलांना तीं वर्णनं कर्शी काय आव-
डतील हा प्रश्नच आहे. देव, लहानपणी आमच्यासारखे हेहि टोळभैरवीपणा
करीत किती तरी पोरींच्यामाग धांवत सुटले असतील, पण आतां कोण-
त्याहि स्त्रीचं नांव काढायचा अवकादा, कीं यांचे डोळे लाल होतात.
मला वाटतं पूर्वाश्रमीची पापं यांना स्वस्थ अन्न खाऊं देत नसतील. हें
आयुष्य-- आयुष्याचा हा असा मासला आहे! इतक्या सव्यापसव्यांतून मी
व्यीरसलामत सुटेन तेव्हां कुठं ती सुडाची कल्पना माझ्या टाळक्यांत शिर-
णार---बरं आहे. तो पगर्डावाला जन्टलमन् बघ कसा त्या सोनसळीकडे
रोखून पहातो आहे. असाच घांवत जाऊन त्याचा कान पकडूं का!”
मीं त्याला सांगितळें काँ स्वतःचे कान कापून मग त्याचा कान पक-
डायला जायला कांही हरकत नाहीं. म्हणजे परतभेट आली तर निदान
त्याच स्वरूपाची नको. त्यांत कांही तरी नाविन्य असलें म्हणजे बरें.
८ उद्यां जर तुझी हरकत नसेळ तर मी येईन---” साठे जातां जातां
म्हणाला,
५ माझी हरकत नाहीं. फक्त येतांना जिभला दोन टांके मारून ये
किंवा रौंदूर खाऊन ये.” मी हंसत म्हणालो.
८: नको. माझे विचार म्हणजे कारंजाच्या पाण्यासारखे चोफरे उडणारे
आहेत. मला बोलायची मोकळीक आहे तोंपर्थत तुळा खच तरी नाहीं
पडणार. माझी जीम कापळीस तर तुझ्या दुकानांतल्या कागदांवर मी
माझे विचार मांडीन.?' साठे म्हणाला.
“0४४४-४४-८४ ४४-४/०-
४"८-2४-४-०८४-६-०-/४-०/४-००४०४--/४५-४-/४-०४५- "८१४५-५१-४४
कळक पाक
२१०४ फोल आका [ प्रकरण
साठे मला उद्देशून जरी बोलला होता तरी राहून सवे कांही ऐकले
होतें. साठे जातांचच राहून म्हटलें,
“: सदूमाऊ, हे कोण साहेब ? अन् बोलायला जबरा मनुष्य! ”
“ हा साठे होय १ अरे, सोलापूरसारख्या निजळ प्रदेशांत भरमसाट
वाढणारं हें एक रानटी झाड आहे. रुक्ष प्रदेशांतून सूर्याच्या तापाखालीं
करपून जाणाऱ्या मनुष्यप्राण्याळा सांबळी मात्र छान देईळ. पुण्याच्या
हवेनं त्याच्यावर थोडासा वाईट परिणाम झाला आहे. प्रथमदशनींच त्या
झाडाच्या फांद्या कुणी तरी दुष्टानं तोंडून टाकल्या. तरी पण कांहीं वेळानं
हा तोडिळेला तरु आणखी जोराने फूटेळ ! ” मी हंसत म्हणालो.
:: सदुभाऊ, कांहींहि म्हणा, पण अगदीं थेट तुमच्या स्वभावाचा
मासला आहे---” सदू म्हणाला.
“ झरे म्हणूनच समानधर्मी एके ठिकाणीं आठे आहेत.” मी
उत्तर केलें.
त्या दिवसापासून आमचें स्टेशनरी सामानाचे दुकान म्हणजे साठ्या'चें
शिवाजीमंदीर झालें. दिवसाच्या घडामोडींत चारदोन विचार डोक्यांत
जमा झाले कीं त्या विचारांचे प्रदान दुकानांत, हा क्रम सुरू झाला.
गिऱ्हाइक आले कीं तात्पुरती तोंडाला रजा, पुन्हां आपली सजा 'चाळूच
आहे. जगाच्या बेइमानपणाविषयीं प्रश्न निघाला को. आमच्याजवळ एक
तज्ज्ञ तयार होता. स्वानुभवाच्या जोरावर राहु आपलें मत पुढें मांडीत
असे. आम्ही त्या बाबतींत त्याला पूर्ण स्वातंत्र्य देऊन ठेवलें होतें. त्यांतून
साठेला राहूवांचून करमेनासे झालें. “ राहू म्हणजे सोनें आहे सोनें * म्हणून
साठे त्याच्या तोंडावर वारंवार म्हणत असे. मी राहूला सोनें म्हणून म्हणा-
यळा तयार नसलो तरी “ सोन्या ? म्हणून म्हणायला तयार होतो!
पुढें पुढें आम्ही तिघेहि समाजसुधारक बनलो. आहे ह्या समाजाचची
सर्वांगीण छाननी करून काय केलें असतां समाज इष्ट ध्येयाला जाऊन
पोहोचेल याविषयीं आमचा उहापोह चाळू असे. राहूला त्याच्या समा-
जाची विशेष काळजी असणें केव्हांहि रास्त होते. मधुनमधून त्याच्या
समाजालाहि आम्ही हातभार लावीत असू, समाजाला आमची सुधारणा
चें] समाजखुधघारक २०५.
खरोखरीच कितपत पटळी असती (---बहुतेक पटलीच नसती. तरी पण .
सुधारणा बोलून दाखवायला काय हरकत आहे ! सनांतळी खळबळ एरवी
शान्त कशी होणार ! साठे कोंपर््यांत- मांडलेल्या तक्याशीं टेंकून ऐसपैस
लोळत पडे. मी खुचीवर बरून एक डोळा गिऱ्हाइकाकडे आणि एक
डोळा साख्याकडे असा बसत असें. राहूचें वरकाम चाठूचच असे.
कशावरून वाद निघाला कुगास ठाऊक, एके दिवशी आम्ही ( वस्तु-
विपयांस नको असेळ तर साठे एकटा म्हणणे सत्याला धरून होईल. )
हल्लींच्या सुळींबर घसरळो. साठे आपलीं विधाने मांडू लागला--
८: हल्लींच्या मुळी हा एक तुम्हां आम्हांपुढे प्रश्नच आहे. त्यांना काय
केळं असतां वठणीवर आणतां येईल हा भावी पिढीच्या तरुणांपुढं एक
मोठा प्रश्न आहे---” साठे म्हणाला.
“ व्राः ! पण साठे, आज ह्याच वेळीं, ह्याच पुर्ण रहरांत किती तरी
मुली ह्या 'पुरुष्रांना काय केलं असतां ते वठणीवर येतील, हा भावी पिढीच्या
तरुणींपुढं एक मोठा प्रश्नच आहे ? म्हणून विचार करीत असतील त्याची
काय वाट ! पूर्वीचे दिवस आतां विसरा. बापानं धरून आणलेल्या हणगो-
बाशीं सुकास्यानं संसार करायचा हे इलींच्या मुळींना मुळींच पसंत नाहीं.”
मी म्हणाली.
__ हें पसंत नसलं तरी हं सुकाऱ्यानं करावं लागतं आहे त्याची वाट
काय १ सदुभाऊ, तुम्ही चुकतां आहांत. शिक्षणामुळं मुलींच्या मागीत नवी-
नच संकट उपस्थित झालीं आहेत. एकंदर मुलींचे किती भाग पाडतां येतील
आपण पाहु-? साठे हातांत फूटपट्टी घेऊन काल्पनिक भाग पाडू लागला,
“: म्हणजे, मुलींना तूं तरबारीची धार दाखवणार कीं काय £” मी
हसून म्हणालो.
५६ थिल्रपणा सोडून दे. गंभीर मुद्रा धारण कर. तेव्हां प्रथम पहिला
विभाग---बिनशिकलेल्या मुळी, म्हणजे दोनन् दोन किती हें दुसर्याला
विचारण्याची तयारी करणाऱ्या---?
“६ म्हणजे हा जवळ जवळ विभाग सत्यसृष्टींत नाहीं असंच आपण.धरून
चाळू. ” मी म्हणालो.
“शशी
२०६ फोल आज्या [ प्रकरण
“ ऱवूक ! सटू, पुण्यामुंबईत हा विभाग दृष्टीस पडणार नाहीं हे मळा
कबूळ आहे. पण पुणे-मुंबई म्हणजे कांही जगाची आदिअंत सयादा नव्हे
'खेडेगांवांतून पहा. आमच्या सोलापूरच्या काळ्या मातीत उगवणारी रानटी
झाडं पहा. शिक्षणाचा गंध असेळ तर जीभ कापून देईन. दुसरा विभाग
म्हणजे इंग्रजी चार यत्तांपर्यंत शिक्षण झालेल्या छद्चुक तारा. पहिल्या विभा-
गांतीळ मुलींचा फार त्रास होत नाहीं. घाण्याला जुंपलेल्या बेलाप्रमाणं
आयुष्याचे आदि, मध्य आणि अंत हे सर्वे प्रकार त्यांच्या बाबतींत निमूट-
पणं पार पडतात. नवरा बेताचाचच शिकलेला---कदाचित् एखादा नांग-
ऱ्याहि असू शकतो, पण स्वतःची पडती बाजू त्या मुळींना पटलेली असल्या-
मुळं नवरा देव समजून त्या निमूटपणं आला दिवस साजरा करीत असतात.
पण हा दुसरा विभाग थोडासा कठीण आहे. ह्याच्यांत थोडासा ताठरपणा,
अहंकार आणि अर्ध्या हळकुंडानी गोरं होण्याची भावना जाणत असते.
इंग्रजी शिक्षणानं त्यांची बुद्धि प्रगल्म न होतां थोडीशी फांकल्यासारखी
होते. यांतच त्यांच्या नाशाचचं बीज असतं. इंग्रजी शिक्षणानं जीम अरळ
होते---कोणत्याहि विरामचिन्हाकडे लक्ष जात नाहीं. अफाट दर्या जसा
'पौ्णिमा आणि आमावास्येच्या दिवशीं सारखा आन्दोलन पावत असतो
तद्वतच यांच्या जिभेला पूर्णविराम कर्थींच नसतो. मुली धीट झाल्या पाहि-
जेत या तत्त्वाने पिसाटून गेळेलळी मंडळी प्रत्यही तिला धीट करण्याकरतां
नवीन नवीन मार्ग शोधून काढीत असतात. परिणाम असा होतो कीं, मुली
'खरोखर्रीच धीट होतात--स्त्रीस्वभावानुरूषप शोभून जाणारी लजा झुगारून
देतात ! आणि पुरुषवळणाच्या स्त्रियांशी आम्हा पुरूषांना संसार करावा
लागतो. हा विभाग तयार करणारी मंडळी म्हणजे आमच्या मागची पिटी.
त्यांत त्यांचा कांही दोष होता असं मी मुळींच म्हणणार नाहीं, पण
सत्कार्य करण्याच्या नादांत मनुष्य कालमर्यादा झुगारण्याचे पाप कसं करीत
असतो हें मला सांगायचं आहे. अजूनहि ती पिढी अस्तित्वांत आहे.
अजून ' मडबिणी ' थाटाच्या मुली शाळेंत जात आहेत. सुलांना जे
शिक्षण मिळतं ते शिक्षण अजूनहि त्या सुलींना मिळत आहे. पण आपली
“पिढी--पुढली पिढी तें चाळू देईल कीं नाहीं द्दा प्रश्न आहे---”
१9वें] खमाजस्उ धारक २०७
“६ तू आपल्या मुलीला झाडाला बांधून ठेवणार आहेस वाट्तं १ ” मी
दौतीशीं खेळत म्हणालो.
:: हा वस्तुविप्यास आहे. मुलींच्या बाबतींत ही मारहाण कधींहि
करूं नये. मली फुलांसारख्या वाढवाव्या, पण फुलाच्या पाकळ्या गळतील
अशी फुलाची स्थिति करूं नये. मला जुन्या मताचा म्हण, काय वाटेल
ते म्हण. पण मलींच्या शिक्षणाची दिल्या चुकते आहे हें मी मरेपर्यत म्हणत
रहाणार, मुलगी शाळेंत जाणार म्हणून आई लाड करणार, बाप पैसे पुर-
वणार आणि पुढं येणाऱ्या नवरोबाच्या डोक्यावर ती हात फिरवणार--हे
आयुष्य. हा आयुष्याचा एक भासला आहे. त्यानंतर तिसरा विभाग म्हणजे
प्रीव्हिअस इंटरपर्यंत ध्वजारोपण करणाऱ्या सुलींचा, त्या वेळांच सावध
होतात. आपलं तारू भडकळलं आहे, आईबापांचा आसरा फार थोड्या दिव-
सांचा आहे, आपल्याला आपली सोय पाहिलीच पाहिजे ह्या विचारानं
सांपडेळ तो तरुण पकडून त्या संसाराच्या मागाला लागतात. या मुलींना
जगाचा पुष्कळच अनुभव असतो. वि-चाराची शक्ति त्यांच्यांत आळेली
असते. प्रस्तुतचं शिक्षण आपल्या काडीमात्र उपयोगाचे नाहीं हें त्यांना
पटतं. मांजराच्या पिलाप्रमाणे येणाराजाणारावर फिस्ूफिस् करणाऱ्या
तीनचार यत्तांच्या मालकिणींना पाहून या मनांत हंसत असतात. एखाद्या
मरठेल्या तत्त्वज्ञान्याप्रमाणंच मनाशीं पुटपुटत असतात कीं “कायहा खेळ
आहे £ आयुष्याची या पोरींना काय कल्पना आहे ! यांना वेळींच सावध
कोण करणार १ ' पण सदभाऊ, आपणासारख्या तत्त्वज्ञान्याप्रमाण चाल-
त्या गाड्याळा खीळ घालण्याचं त्यांना घैये होत नाहीं. आपण हीनबल
त्याचच त्याहि हीनबळ आहेत. निदान स्वतःपुरतं तरी पहाव या विनचा-
रानं त्या विवाहहोमाकडे घांव घेतात. या मुलींच्या ससाराचे चित्र काढ
पाहू-7-” साठे म्हणाला.
“६ ठे चित्र काढायला माझ्याजवळ पुरेसे रंग नाहींत.” मीं हंसून
उत्तर केलें,
५: मी काढतां ते चित्र.--- घरांत एक प्रकार आणि बाहेर तिसरा'च
अवतार, मनाजोगता नवरा मिळतो. इंटर झालेल्या मुली बहुतेक
२०८ फोल आद्या [ प्रकरण
१४. ५. 1,1,, 3. किंवा अशाच लांब रौपटाच्या मगाढवाशीं संसार मांडीत
असतात. या मुलींच्यापुढं मोठी महत्त्वाची कामगिरी असते---एक तुटेल
इतकें नवऱ्याशी चवढेल वर्तन ठेवणं त्यांच्या हिताचं नसतं. पण अगदीं नमते
घेगे त्यांना रुचत नसतं. बाहेर इतर बायकांना तर आपला अधिकार मोठा
आहे हें दाखविणं प्राप्त असतं. पुन्हां शिक्षणाशी बेइमान होणं रास्त नसतं.
शिक्षणाचा जरी कडु अनुभव आलेला असला तरी वरपांगी * बाई
शिक्षणाशिवाय काय आहे १” हा डांगोरा पिटविण्याचं सत्र चालून्च असतं.
ह्यालाच धंदेवाईक मंडळींचा प्रामाणिकपणा म्हणून संज्ञा प्रास होते! ही
छपवेगिरी त्या जन्मभर करीत असतात. पण मन खात असतं. लवकरच
त्या संसाराच्या नवीनपणाळा कंटाळतात. पोराबाळांचं ठळेंढार मार्ग लागतं
आणि अश्या या कंटाळवाण्या जीवनांत त्यांना खिचपत पडावं लागतं.
त्यानंतरचा विभाग म्हणजे बी. ए, झालेल्या आणि त्याहि वरच्या पंडि-
तांचा. अगदीं केवीलवाणी स्थिति, कुत्रा हाल खायला तयार नसतो! सदू,
मनाशीं विचार कर. बी. ए. बाईशीं ल्न करणं आपल्याला परबडेल का?
आपली पुरुषांची समजूत असते कीं ह्या डिग्नीवाल्या मुली म्हणजे वाघिणी
असतील. शिक्षणाचं उच्चतम शिखर गांठलेल्या या वाधिणी घराच्या पिंज-
ऱ्यांत कोंडून ठेवाव्यात तरी कशा ? अन् वेळोवेळीं ह्या पंजा मारापला
मागं घेणार नाहींत. ही आपली कल्पना. पण वस्तुस्थिति याहून अगर्दी
निराळी आहे. या वाघिणी आतां अगदीं गोगळगाई बनलेल्या असतात.
आधी बिर्चार पुरतां न केल्यामुळे आपली फसगत झाली आहे हे त्यांना
वारेवार जाणवत असतं. मला अछील म्हणालास तरी चालेल, पण मी
स्पष्ट सांगेन कीं ह्या मुली संसार मांडायला अगदीं टपून बसलेल्या
असतात. त्यांना शिक्षणाची महती कळलेली असते. आपल्याला इतक
दिकवण्यांत आईबापांची दिशाभूल झाळेली आहे हें त्यांना कळतं; पण
बोलणार कोणत्या तोंडानं १ तोंड दावून बुक््क्याचा मार म्हणून
म्हणतात तो हा प्रकार. लभ करणार नाहीं या धमक्या वयाच्या *चोबीस
बर्षांपरयेत ठीक असतात. पण आतां जिवाला आंच लागते. आपल्या
इतर मैत्रिणी इंटर, प्रीव्हिअस होऊन संसारकर्त्या झालेल्या आहेत, हे पाहून
०५-५० “टप्यलाच्ट
१७वें] समाजसुधारक २०९
४०४८५४ ७४ ७० २. शी क 29८0०० २५२००५ ०-५”४१- १ 2००ल टा ८४५५४५५ ४४४४७०”
त्यांना स्वतःचा मनस्वी संताप येतो. निसर्गाला दडपून किती दिवस ठेव-
णार १ इतक्के दिवस पुढं ठेवायला कांहीं तरी एक विशिष्ट ध्येय होतं. पण
व्येयाची पूतता झाल्यावर * पुढ काय! ह्वा प्रश्न "आ? वासून उभा
[तो. ध्येयपृ्तता झाल्यासुळं रिकामं बनलेलं मन पुन्हां निसगांकडे
खेंचळं जातं. पण आतां अवसानाबाहेर उडी घेतळेली असल्यामुळं मारे
जातां येत नाहीं आणि पुढचा मार्ग दिसत नाहीं. लम होण्याची आशा
बहुतेक वठळेलळी असते. तूं आपल्या बाजूनं विचार कर. वी. ए. मुलीशी
सी प्राण गोळा तरी लझाला तयार दोणार नाहीं,
५६: आणि तीहि पण प्राण गेला तरी तुझ्याशी लग्न लावायला तयार
होणार नाही--” मी मध्येच म्हणाला.
“ पुन्हां चुकलास. झंझावातांत सांपडळेळलळा एकटादूकटा जीव, ज्या-
प्रमाणं हरळीच्या सुळीलासुद्धां घट पकडायला धांवतो त्याप्रमाणं या मुली
पाहिंजे त्याला--फक्त मवाली वगैरे जात सोडून---माळ घालायला तंबीर
असतात. मी बोलतो आहें हें तुला खरं वाटणार नाहीं. कोणत्याहि दिक-
लेल्या मुलीला हें पटणार नाहीं. ती तुला खर कधीहि सांगणार नाहीं.
स्वतःची नालायकी तोंडानं कोण कबूल करील १ पण हें सत्य आहे; हे
सूक्म विचार करणाराला लागलींच दिसून येईल. निसगांच्या नियमा-
नुसार वाटणारं अपत्यप्रेम दडपून टाकणे सोप नाहीं, शेजाऱ्यांच्या रौबड्या-
लेंबड्या मुलांना, कुठं बोंडल्यानं दूध पाज, कुठं त्यांचे कोडकौतुक कर हे
प्रकार प्रत्यही दृष्टीस पडतात. आयुष्य म्हणजे एक शिक्षा आहे अस वाहू
लागतं. कुठं नवराबायकोर्च जोडपं रस्त्यांतून हातांत हात अडकवून चाल-
ठेळ पाहिलं कीं मनाला विषाद वाटूं लागतो. नवराबायकोर्चा प्रेमसंवाद
कानीं पडला कीं “ नको हा जीव? असं होऊन जातं.” साठ्याची बडबड
थांबण्या*चे चिन्ह दिसेना
५: मग असं जर आहे तर लम करून मोकळं व्हावं--? मी म्हणालो
“६ युंब रे पड्डे ! काय बोललास पण माझ्या राजा ! तूं एक गोष्ट विस-
रतो आहे. “ माझं लयन करा हो ' म्हणून उघडपणानं दुसऱ्याच्याजवळ
यआचचना करण्याइतकी मनुष्यजात निळज झाली नाहीं; हें तू लक्षांत घे.
१
2१० पोळ आका [ प्रकरण
कसं बोलणार ! काय सांगणार १ या बाबतींत जी प्रथम विभागांतल्या
मुलीची स्थिति तीच ह्या बी. ए. बाईची ! हा दोष मुलींचा नाहीं-- हा
दोंब वडील माणसांचा नाही--”
८६: समाजाचा कां ! वाटेल त्यानं समाजावर कोरडे ओढावेत ! ” मी
हसून म्हणालो.
:> “६ ळे: ! समाजाचा यांत कांहींच दोष नाहीं. आपण होऊनच निर्माण
केलेल्या परिस्थर्तांचा हा दोष आहे. केव्हां परिस्थिति सुधारेल हें आज
सांगतां येणार नाहीं. पण सुधारेल; सुधारेल यांत शका नाहीं. परिस्थतीचा
दोष पहा कसा तो--मुलींना आपण शिकवतो; म्हणजे त्यांना वाईट
म्हणा, चांगलं म्हणा विचार करण्याचे साधन मिळवून देतों. न शिक-
ळेल्या मुलींना विचार करतां येतात, नाहीं असं नाहीं. पण विचार दड-
पून टाकण्याऱचे त्यांच्या अंगवळणीं पडलेळ असतं, शिकलेल्या मुलींना
आपले विचार व्यक्त करण्याचा मोह अनिवार होतो. त्यांना ती दडप-
शाही अन्यायाची वाटते. पण मुलींना आपण शिक्षण ज्याप्रमाणं देतों
त्या प्रमाणांत स्वातंत्र्य देत नाहीं. आपली मुलगी रात्री थोडासा
उद्ीर करून आली कीं तात्काळ त्या उशिराचे कारण आपण
विचारतो. तें कारण विचारू नये असं माझं म्हणणं नाही. पण कारण
विचारण्याचं कारण काय असतं! स्वतःच्या मुलीवर इतका विश्वास नाहीं १
चारदोन मुली बहकल्या कीं सार्या मुली तशाच निघतीळ असं समजण्याचे
कारणच मला मुळीं दिसत नाहीं.--मुलींचीं आपण लग्न लावून देतों. त्यां-
ना कधी तरी विचारतो का? एए९ ४७४० एभा ष्णाहशा जि" टा'का€त-
“हा नवग मला नको?” असं उघडपणानं मुली कश्या सांगतील १
मुलांमध्ये मिसळण्याची बंदी असल्यामुळं अनुरूप पतीची निवड करणं
त्यांना राक्यच नसतं. अगदीं कालची गोष्ट. टेनिस-कोटांवर स्त्रीपुरुषांनीं
एकत्र खेळावे कीं नाहीं हा वाद चालला होता. आपल्या कालेजांतील
ऐको स्त्रीदाक्षिण्यप्रेमी प्रोफेसरनीं सरळ उत्तर केलं कीं, बाहेर कांहींहि
प्रकार होत असले तरी या कालेजांत मी तसं करावं असं मुळींच म्हणणार
नाहीं. सदू,; विचार कर. कां! असा निबेध कां १ भर दिवसाढवळ्या
पी७वें] समाजसुधारक २११
क ऑऑशशऑाक्लाामिब्मिडंऑशका॒नाबामााब॒ाश॒बबआआबगबा्िवऑऑॅशा॒॒बगआबजगजज््््लन्हु रु बध डबर का अ य डी क प आळ क क य आज क क स वा आ 00 यन यग आ मडकी
वामच्याबरोबर खेळणाऱ्या मुलींशी आम्ही अतिप्रसंग करू हें त्यांना
सभवनीय वाटलं तरी कसं £ आम्हांलाहि कांही लाजळजा परमेश्वरानं
दिली आहे !”
पण प्रेमाच्या राज्यांत लाज वाटण्याइतकी लाज असेल तर ना!”
सी म्हणालो.
८६ तरी पण स्थलळकाळ पहाण्याइतकी अक्कल असते. सहरशिक्षणाची
ग्वाही फिरवायची अन् हे असले लपंडाव कशाला ! यामुळं होतं काय,
कॉ जो प्रकार आपण टाळायला पहातों तो हटकून घडतो, कृत्रिम बंधनं
निर्माण करून नदीचा ओघ अडवू म्हटलं तर बंधारे तोडून वाहण्याची
नदीची प्रश्वत्त दिसून येते. जगांतल्या निम्या पापांची कारणं ह्या कृत्रिम
जेधनांत उगम पावतात. मुली 'चरफडतात--संतापतात---गप्प बसतात,
करणार काय ! त्यांचं ह्या बाबतींत कोणीहि चाळू देत नाहीं. शिक्षणानं
मोकळं बागावंसं वाटूं लागतं; पण ज्यांनीं शिक्षण देण्याची तयारी केली
तेच असलीं कृत्रिम बंधनं तयार करतात. अश्यामुळ मनाला खात रहा-
स्यीऱ्ची दुष्ट संवय जडते. आपल्या महाराष्ट्रांत पुरुषांचा द्वेष करणाऱ्या
ज्या स्त्रिया दिसून येतात त्याला कारण आपण---आपले शिक्षणक्रम---
आणि आपलीं कुत्रिम बंधनं ! मागच्या पिर्ढांतील स्त्रीशिक्षणप्रेमी निघून
खेळे, पण आतां त्यांनीं करून ठेवलेला पसारा निस्तारणं या पिढीवर
पडलं आहे. पण आतां ते काम बिकट आहे.” साठे बोलतां बोलतां
थाळा,
५६ हें न्ित्र तूं रेखाटल आहेस त्यांत अतिशयोक्तीचा भाग नाहीं असं
तुझे म्हणणे आहे १? मीं विःचारळें.
५० मुहाम मीं अतिशयोक्ति केली आहे. भडक रंगांचा उपयोग केल्या-
चिना त्या चित्राकडे सामान्य लोकांचे लक्ष वेधल जात नाहीं. आणि
आपण सामान्य लोकांना उद्देशून बाळता आहोंत हें विसरतां कामा नये.
मोख्यांची गोष्ट अलाहिदा आहे. नाण्याच्या झकारासरशीं जगांतलीं भुतं
त्यांना वळवतां येतात. आपली तशी स्थिति नाहीं, मी स्त्रीदाकषिण्याचा
द्वेष करतो ह म्हणणं चुकीचं आहे. रस्त्यांत दिसली बाई कीं काठीनं
२१२ फोल आका [ प्रकरण
“४०८५०/००
फोड तिचे टाळकं, हा शुद्ध रानटीपणा आहे. पण योग्य मार्ग दाखवायला
कुणाची हरकत आहे !”
:६६ मग तुझ्या मतानें काय करावं म्हणजे परिस्थिति सुधारेळ १ दोष
दाखविणाराच्या अंगांत ते सुधारण्याची शाक्ते असेल तर त्याच्या शब्दाला
किंमत. एरवीं गांबांतळे सगळेच लोक बडबडतात.” मी म्हणालो.
८६: सी दाखवीन तो मार्ग--पण तो कुणालाहि पटणार नाहीं. एक तर
कोणत्याहि मुळीने अठरा वर्षीच्यावर अविवाहित राहूं नये ही माझी
पहिळी सूचना आहे. अठरा वषे ही किमान मर्यादा. त्यावर अधिवाहित.
रहाणारी कुमारिका कायद्याने धरून आणून विवाहाच्या होमापुढे ढक-
लावी. आतां प्रश्न येतो शिक्षणाचा, हलींचं शिक्षण सुळींच उपयोगी नाहीं.
इंग्रजी शिकवायळा कोणतीच हरकत नाहीं. भाषेने आपलं घोड मारळेलं
नाहीं. कोणत्याहि भाघेवर आपण बहिष्कार टाकणार नाहीं. सुमारें ८ व्या
वर्षांपासून शिक्षणास आरंभ करावा. एकंदर दहा वर्षात दाही दिद्यांचं
ज्ञान होईल अशी माझी पक्की खातरी आहे. मराठी भाषेंला. पोषक होईल
या बेतानं संस्कृतचा अभ्यास असावा. संस्कृतचा एरवी संसारांत काडी-
इतका फायदा नाहीं.-र्मुख्य व्यवस्था करायची ती पाकशास्त्राची--”
म्हणून म्हणत तो थांबला.
“ स्वयंपाकिणींचा धंदा शिकवायचा, असच तुझ म्हणणं ना!” मी
म्हणालो. |
५६ अर्थाचा अनर्थ करू नकोस. स्वयंपाक करण्यांत लाज कसली १
मला माझ्या आईंबापांनीं शिकवलं असतं तर मीसुद्धा मोठ्या खुद्चीने स्वयं
पाक केला असता. त्याच्यांत तर इतर खेळांपेक्षां प्रसंगावधान, कौशल्य,
चपळाई इत्यादि गुण जास्त प्रामुख्यानं ठागतात. वैळावर वरण, चुलीवर
भाताचा कड, शेगडीवर भाजीचं साहित्य, पुढं भाकरीचं पीठ, पुळ्छांत
सातमजली आवाजांत रडणारं कार्टे, अन् बाहेर उगीच इकडून तिकडे घांब-
णारे गबाळे पतिराज---इतक्या भानगडींकडे एकाच वेळीं लक्ष पुरवायचें--
फारसं सोपं नाहीं हे काम, याला शतावधानी मनुष्य लागतो ! पणर्दे
जाऊ दे. तर ही असली शिक्षणपद्धति. मुलीच्याकरितां. आंखली. पाहिजे..
ळी
१७व ] समाजसुधारक २१२३
२ हट ० २५.
युण्यांत अशी एक सस्था आहे. त्यांना माझीं तर्च्वे पटलेलीं दिसतात--
किंवा त्यांचीं तत्वे मळा पटतात असंहि म्हटळ॑ तरी चाळेल--?
“: दुसरंच जास्त सत्याला धरून आहे असं मला वाटतं--” मी हंसून
व्हणालो.
८ कुसंहि म्हण. सुद्दा हा की, स्त्रियांनी आपला धम सोडतां कामा
नये. मनुष्याच्या पाशवी शाक्तीला आपल्या सोन्दयांच्या जोरावर पायबंद
घालण्याचा स्त्रियांचा घम आहे. सोन्दर्याबरोबरःच निसगानं त्यांच्याजवळ
दुसरीहि अनेक रास्त्रास्नं देऊन ठेवलेली आहेत. मधुर बाणी हाहि एक
अळंकार आहे. तुला मी स्पष्ट सांगतो---थांब; मनुष्यानं स्त्रियांशीं फटकून
वागू नये या कारणाकरितां स्त्रियांजवळ एक प्रकारची आकर्षक शाक्ति
असते. या शक्तीचा आणि सोन्दर्यांचा फारसा संबंध नाहीं. उलट, तुला
ईं तत्त्व माहीतच आहे कीं, प्रेमाचं माणूस सुंदर नसलं तरी सुंदर भासते.
हे असं भासवायळा लावणाऱ्या शक्तीला आकर्षक शक्ति म्हणून म्हणू.
ह्या शक्तीचा उपयोग त्या करू शकतात. सहजच मागं वळून पहाणं,
जगाळांतल्या गाळांत स्मितहास्य करणं, पद्राशीं खेळत बसणं . इत्यादि
गोष्टी अगदीं साध्या दिसत असल्या तरी त्या आकर्षक शक्तीमुळं त्यांना
महत्त्व येत. आपल्या हल्लींच्या शिक्षणपद्धतीमुळं या आकर्षक शक्ती*चा
नायनाट होईल अशी माझी पक्की खातरी. फटकून रहाणाऱ्या मुली
दिवसेंदिवस वाढत आहेत हे समाजाच्या दृष्टीने अनिष्ट आहे. ज्या
गोष्टींकरितां स्त्रियांचा जन्म त्या गोष्टी करण्याच त्या टाळतात, तर
सय पुरुषांचं आणि स्त्रियांचे एके ठिकाणीं वास्तव्य अशक्य होऊन
बसेळ. म्हणजे कांही दिवसांनीं चार पेठा बायकांची वस्ती आणि चार
येठा पुरुषांची वस्ती असा प्रकार या पुण्यांत दिसू लागेल, या प्रसं-
याला तोंड देण्याची तुम्हां लोकांची तयारी असेल तर कांहींच हरकत
नाहीं. 'चचाळलं आहे हें उत्तम आहे---”
८ तुळा आंग्ल संस्कृतींतळे दोष दिसत नाहींत---१ मी प्रश्न केला.
८६ छे: छेः ! आंग्ल संस्कृति आपल्याकडे आणावी असं माझं मत नाही.
फक्त जरूर तेवढी मोकळीक स्त्रियांना द्यावी, वर पालकांची नजर असावी,
२१४ फोल आज्या [ प्रकरण
"४*४१-
क हकल्ला
*॥४१0४/४"॥४१४१ ११ ४१४४१ ० 000१0 00 १ फटी. कह-८४-०७४॥ “कल.0५४००५॥४५ ८८४५०००५०५ ५००४०५००००
असं माझं मत आहे. मात्र पालकांनी आपली नजर आहे हें दयावितां
कामा नये. -अन् विलायती सुधारणा तुम्ही इतक्या तुच्छ कां मानतां रे £
केबळ पत्रांचा खप वाढविण्याकरितां चार गटार-बातम्या प्रसिद्ध केल्या
जातात, त्या जोरावर तुम्ही त्यांच्या संस्कृतीला नांवं ठेवणार १! अन् तुमच्या-
कडे अशा गोष्टी घडत नाहींत ! त्या कां प्रसिद्ध होत नाहींत ! तूं माझं
ऐक. कोणाचीहि झाली तरी संस्कृति पूर्णतावस्थेला जाणं राक्य नाही.
बदलत्या काळाबरोबर दृष्टीहि बदलत असते. आंग्ल संस्कृति तुमचया
आमच्या संस्कृतीहून मुळींच हिणकस नाहीं. दडपश्याही करून दाबून ठेव-
लेल्या जिवांचे उमाळे म्हणजे ह्या 8008810181 बातम्या. त्या त्यांच्या-
कडे आहेत तशा तुमच्याकडेसुद्धां आहेत--?”
“£ आतां तूं स्त्रियांची ही कापाकापी केलीस त्याप्रमाणं पुरुषांची कच्तल
मी उडवतो---” मींहि आवेशाने घसा साफ केला.
“५ नको---माझे आई !---हात जोडतों. तेवढं करूं नका. जगांतळलं
दुसरं कुठलंहि पाप चालेल, पण तेवढा उद्योग---” साठे हात जोडून
म्हणाला, |
“६ साठे, हा पक्षपात आहे निव्वळ. अन्याय आहे. जुळूम आहे ! आतां.
मान डोलावलीस कीं आपला विचार बघ.” मी म्हणालो. |
“£: नाहीं--मी अशीच नकाराथेदर्शक मुंडी हाळवत रहाणार. त्याला
कारण आहे. स्वतः आपल्या दोषांची चर्चा कधींहि करू नये. स्वतःचे
दोष सुपाएबढाळे असले तरी ते माज्लीच्या पंखाएवढे चिमुकले दिसतात.
पुरुषांचे कान पिरगळायचं काम स्त्रियांनींच करावं.---बाकी तें त्यांना
सांगायला लागत नाहीं म्हणा---” साठे मोठ्याने हंसू लागला.
“ साठे, हे विचार तूं महाराष्ट्रुंतल्या ग्रहिणींपुढं कां मांडीत नाहींस”?
मीं सहज'च म्हणालो.
“ सदू, अजून दगडफेक सोसण्याइतकं माझं शरीर कणखर झालं नाहीं.
असले विचार मी बोलायर्चा अवकाश, कीं सगळ्या मायमाउली स्वयेपाक-
गृहांतील नानाविध अस्त्रांच्या सहाय्यानं मला गांवाची वेस पहायला लाव-
तीळ, हें अजून नि्भीडपणं चारचोघांत मांडण्याइतका वावदूकपणा
१७वॅ] समाजसुधारक २१५
१ ल्क
माझ्यांत नाहीं. माझ्या ह्या प्रामाणिक समजुती आहेत. आज जरी त्या
कुणाला पटल्या नाहींत तरी एक काळ असा येईल --असा काळ लवकरच
येईल--कीं त्या वेळेळा साठे नांवाच्या मुलाची मतं सगळ्यांना ग्राह्य वाटूं
लागतील ! मला आशा आहे, आज्शा आहे....... र
मीं त्याला गाया गुंडाळण्यास सांगितले, “ आतां घरीं जा बाबा?
म्हणून मी त्याला घेऊन दुकानाबाहेर पडलो. साऱ्या रस्त्याने पुन्हां त्यान
आपले विभाग स्पष्टपणें मांडून दाखविले. त्याच्या शरीराचे विभाग कर-
ण्याची मळा अनिवार इच्छा झाली.---
अक्वाच एका मुलाखतीच्या प्रसंगीं मीं साठ्याला राजकारणांत पडण्या-
विषयीं सुर्चावलें.
“: आमच्या सोलापूरच्या वातावरणांत राजकारणाचे बीं रुजत नाहीं.
सोलापूरचं काम म्हणजे अखिल महाराष्ट्राला साडीचोळी आणि धोतरबंडी
पुरवण्याचचं आहे. आमचे गांव माती-विटांनीं बांधलेल्या चिमण्यांचे आहे.
त्या चिमण्यांच्या खालच्या बाजूस राष्ट्राला अत्यावश्यक अशी वस्तु तयार
करण्याचे आम्ही कंकण बांधलं आहे. हेंच आमचे राजकारण, निदान
आम्ही, मुंगीच्या पावलानं का होईना पण, चालण्याचं कार्य सुरू केळं आहे.
तुम्ही काय करतां £ महाराष्ट्राला मेंदू पुरवतां पुरवतां हल्टी तुमच्याजवळ
संग्रही कांहीं शिळक नाहीं. आतां तुम्हांला कुणी तरी मेंदू पुरविण्याचं पाहिलं
पाहिजे. वायफळ बडबड हें तुमचे भांडवल, या नेटावर तुमचं राजकारण
चाळू आहे. पुण्यांत परवां जोगीश्वरीपाशीं एक देशभक्त व्याख्यान देत होते.
८ अखिल भारतवर्षात ग्रहिणी, देवता प्रभमातसमयी काय करतात १ म्हणून
ते जमठेल्या टोळभैरवांना विचारीत होते. एका कार्य्याने असं कांही नमुने-
दार उत्तर दिलं आहे म्हणून सांगू १ मीं कानांत बोटंच घातली. आतां हा
खुळ्यासारखा प्रश्न विचारणारा शहाणा, का जिभेचा कंडू शमवून घेणारा
शहाणा १ सकाळीं उठून ग्रहिणी काय करतात, हा काय प्रश्न आहे!
सांगायचं कारण कीं, हें असं तुमचे राजकारण चाळू आहे. राजकारणा-
करतां एके काळीं प्रसिद्धीस आलेलं पुण आज असल्या देशभक्तांनी भर-
ळ्ळ आहे--- ११
४५-५० ४४0४रनशन््टग- 2५८४५ ५८४५४५०५०० ४८८४५॥४० ४४४ ४0१ ७ ८०-४५ १८०८0५०
२१६ फोल आज्या [ प्रकरण
-९%५५४-॥४% ५८-५५. १४५-५००४०४५४०४-४0% ४८०५००५०५५५४-७४-८४/५५८०५-५४५-५--०८८ -“-€॥८->॥४८-४-€ -४०->०५-/"४५"५८/"५-/४/१५४५-४५/४-/१ ५४०४७१.
€
“ ह तुझा प्रानिवक अभिमान आहे.” मी जरा कुऱ्यांनें म्हणालो
सोलापुराविषयीं तरी माझं काय मत आहे? फरक ऐवढाच काँ,
सोलापूरला अजून पेठेबारी देशभक्त जमा होऊं लागलेले नाहींत, गिरणी-
च्या भुंग्यासरशीं धडपडून उठणारा मजूर, अस्तुर्रीच्या हातांतली चटणी-
भाकर घेऊन धांबत जाणारा मजूर, व्याख्यान देण्याला उभा रहात नाहीं
कीं ऐकायला उभा रहात नाहीं. ”
“ कांहीहि म्हण, तुझ्यासारख्या जहाळ मताच्या मुलाने राजकारणांत
भाग घेतलाच पाहिजे. ? मी म्हणालो.
“ त्याला अडचणी पृष्कळ आहेत. पाहिळी अडचण ही कौ, आपल्या
देशांत व्यक्तिमाहात्म्यम अगदीं कळसाला जाऊन पोहोंचलेळं आहे. एके
काळीं राजाला विष्णूनचचा अंश समजणारी खुळी जनता आज पुढाऱ्याला
विष्णूचा अंश समजूं लागली आहे ! या अंध श्रद्धेचे परिणाम फार विल-
क्षण आहेत. समज, त् पुढारी आहेस. तूं कांहीं तरी एक विशिष्ट मागं
आंखलास. आतां मी एक इंकेखोर सामान्य जीव आहे. लोक तुझे ऐक-
तील हें निर्विवाद आहे. येथपर्यंत ठीक आहे. पण लोक एवढ्यावरच न
थांबतां भावनेच्या भरांत मला तुझं म्हणणे अट्टाहासाने कबूल करायला
लावतात. हा जुलूम आहे. तूं कितीहि मोठा पुरूष असलास तरी माझ्या
व्यक्तिशः प्रामाणिक मतांना कांहीच किंमत नाहीं ? आणि मोठ्या पुरुषाच्या
हातून चुका घडतच नाहींत असा तुझा आग्रह आहे १”
“ पण साठे--तुला गोडीनं सांगून पाहिलं, तरी तूं ऐकलं नाहींस---
तर सावजनिक हिताकरतां म्हणून तुळा धाकानं तें आम्ही करायला लाव-
णारच. सवत्रांची स्थिति तीच तुझी. तू कोण एवढा मोठा लागून राहि
लास!” मी म्हणालो.
“६ जुलमानं मनं वळतात, हा तुझा नवीन शोध वाटतं £ स्वराज्य
सुखाकरतां मिळवायचं हे॑तर तुला कबूल आहे ना? जिवाला स्वस्थता
मिळावी, अन्यायापासून संरक्षण व्हावं, परकीयांपासून उपसर्ग पोहोंचूं नये
इत्यादि सुखसोयींसाठींच स्वराज्याची आशा ना १ तें साध्य करण्याचे तुमचे
आणि माझे मार्ग भिन्न असू शकतील. त्याला काय करणार ! मी तुमच्या
१७वें] समाजसुधारक २१७
१४४४७ ४४४ कीक धीध्यध ही शफट-ट-ट.-५-०५-५ -.“““५५. ५.
मताला मिळत नाहीं, एवढ्या कारणावरून तुम्ही माझ्या अंगावर हात
टोकणार १ ज्या राज्यांत प्रामाणिक मत बनविण म्हणजे मार खायला
तयार होणं तें राज्य स्वराज्याच्या कल्पनेशीं कितपत सुसंवादी आहे १
“ मग तूं पुढारी होऊन आपला मार्ग लोकांना समजावून सांग---?
मी म्हणालो,
“मी पुढारी होऊं ? वेड्या, सगळेच पुढारी कसे होणार १ पुढारीपण
जरी पुष्कळ अंशीं कर्तेबगारीवर मिळत असलं तरी त्याला अनुकूळू परि-
स्थिति थोडी तरी लागतेच. हल्लीं आहेत त्या पुढाऱ्यांशीं टक्कर खेळणं
म्हणजे हिमाल्याला डोक्यानं मागं रेटण्यासारखं आहे. त्यांचा शब्द वेद-
वाक्य असल्याकारणानं माझ्या शब्दांना कोण विचारणार १! अलोट देश-
्भाक्ति हा गुण पुढाऱ्यांमध्यें असावा लागतो. पण तो गुण तुझ्यामाझ्यां-
तहि आहे. स्वयंसेवक म्हणून पुढे होणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयांत देशभक्ती-
ची ज्योत पेटलेली आहे. पण त्यांना का पुढारी होतां येत नाहीं !---छे !
तें शक्य नाहीं. राजकारण हा प्रान्त आपला नव्हे. लोकांच्या मागीत
आडवं येण्याची माझी इच्छा नसल्यामुळं त्यांना मी तो मार्ग अगदीं
मोकळा ठेवला आहे. विष्णु नरहर साठे--ए०७०1170---माझ्या म्हण-
ण्याचा तुला अर्थ समजावून घेणं असेळ तर जरा वर्तमानपत्रं वाचण्यार्चे
श्रम घेत चळ. कौन्सिलांत जाऊन अडवणुकीचा मार्ग चोखाळणारे आज
त्या बाबतींत अगदींच उदासीन आदत. म्हणजे त्यांच्यावर जो आम्ह
विश्वास टाकळा होता त्या विश्वासाला हा केवढा धक्का बसला! कांही नाहीं
तरी वाळलेल्या पानावर्चा आपळा अधिकार सरकारकडून हे कबूल करून
घेतील ही आमची कल्पना. आज ते लोक घरीं बसळे आहेत. बाहेरचं
राजकारण तितकंच घोंटाळ्याचं आहे. राजकीय चळवळींना धार्मिक
मोहिमांचं स्वरूप येऊं लागलं आहे. कोणत्याहि गोष्टींत परमेश्वराचे अधि
ष्टान पाहिजे या शिकवणुकीचा आतां तर अतिरेक होऊं लागला आहे.
विचारन्वतांची अक्कल गुंग होऊन जाते. पुढलीं वर्षे याच घोंटाळ्यांत
जाणार. कांहीं तरी एक अस्तिपक्षीं किंबा नासिपक्षीं निकाल लागे तोंपर्यंत
आपल्याला सुखाची झोप विसरणं प्रास आहे. या बजबजपुरीमर्ध्ये आपलं
२१८ फोल आचक्या [ प्रकरण
१ ८४५४४४४१५५ पक्का
पाप नको या विचारानं मी राजकारणांत दिरलो नाहीं. त्याकरतां दंड
म्हणून या देशाच्या बाहेर जायला सांगितलंस तरी मी गाशा गुंडाळून
र्वालता होईन. राजकारण म्हणजे ऐहिक स्वास्थ्याकरतां धडपड. सौ त्या
पलीकडचा मनुष्य आहे. कुणाला कधींहि न पटणार असं माझं तत्त्वज्ञान
आहे. पण माझा पुढच्या पिटीवर विश्वास आहे. त्यांना माझीं मतं पटतील
कदाचित् ---पण तो पल्ला दूर आहे
साठे, तुर्झी राजक्रारणाविषयींचीं मत पुन्हा कोणाजवळ बोलूं नकोस.
फुकट मार खाद्यील.” मी हंसून म्हणाला
दुकानाखालीं उडी टाकून तो हंसत हसत म्हणाला, “' आजपासून
तो विषय परस््रीप्रमाणं मानून मी त्याकडे दुंकूनसुद्धां पहाण्याचा धीर कर-
(4०४
णार नाहीं.”
प्रकरण १८ वं
पिबबब य.
| राऊुन्तलाख्यान
९ “४ ढ ९ ह री
टमच्या अखेरीस आमच्या कलिजांत अपूव उत्साह दिसून येऊं लागला.
अंक ९ ला (प्रश श्ला)
[ स्थळः---कुठलीहि चोकांतळी जागा; कोपऱ्यावर कचऱ्याची पेटी
आहे. आनंद पोटांत मावेनासा झाला म्हणजे ज्याप्रमाणें आपण शाब्दांच्या
द्वारे त्याला वाट करून देतों तद्वतच ह्या पेटीनेहि कचरा बाहेर ढकलून
देण्याचें कार्य चाळू केळं आहे. पेटीचा रक्षक या नात्याने एक म्हातारंडे
कुर्ते शोजारींच निजळेळे आहे. जगाचा त्याला कंटाळा आलेला आहे.
मनुष्याचा त्याला अतोनात तिरस्कार आहे. “या जन्मीं मला इकडून तिक-
१८ चें] दाकुन्तलाख्यान 34
0४20४०१५2१
००-00 हटा ०००००/५०४/०॥५॥००५०-५८-०-५५५॥-५५४५-५--॥४॥४४॥४७॥७४0श0॥॥
डून थपडा मारतां काय १ बरं आहे. पुढल्या जन्मीं राजाचा जन्म घेईन
अन् मग घेईन तुमचा समाचार? या मोइक कल्पनेत त्याची तंद्री लागलीं
आहे. ह्या जन्मांतळें त्याचे कार्य बहुतेक संपठेळें आहे. पण दरबारचचा खलिता
येईपर्यंत आणि यमाच्या दूतांना येथपर्यंत येण्याचे श्रम दिल्याशिवाय सुखा-
सुखीं आपण होऊन वर जायचे नाहीं हा त्याचा निश्चय दिसतो आहे.
याला म्हणावें स्वामिमान. चौकांत येणाराजाणारांच्या गेरसोयीकडे
बिलकूल लक्ष न देतां आपल्याच. बोलण्यांत गक असलेले चारपांच
विद्यार्थी मोठमोठ्याने कांहीं तरी वडबडत आहेत. प्रत्येकाच्या हाताशी
एक एक दुऱचाकी पण आहे.
१ लाः---( मोठ्याने ) हाण टाळी ! | * चल घे ? म्हणून त्याला
आठवडाभर आठवण राहील अशी टाळी देतो.
२ राः-रन[ हातांतल्या मळक्या कागदाकडे पहात, ] एकंदर मतं
१७५. पैकीं ७० सोटीड, ५० देतो म्हणून 05०7152 कर्रीत आहेत अन्
सुमारें चाळीसएक अजून गटवायचे आहेत. अर, तूं बिलकूल मागं घेऊं
नकोस. सगळ्यांना अस दावून ठेवतो मी कीं नाहीं १ मताच्या वेळेला
एक एक गंप्या पेन्सिळ तोंडांत घाळून उभा ! [ “ काय पुरुषार्थ आहे!”
अशा मुद्रेने बाकीचे त्याच्याकडे पाहूं लागतात. ] अरे, आज चार दिवस
मला झोंप नाहीं. अभ्यासाला शिवला असेल तर ह्या जानव्याची शपथ,
[ म्हणून आधार देण्याकरितां गळ्यांतळी माळ हुडकू लागतो. “ जाऊं
. दे रे. घर्री राहिलं असेल? म्हणून म्हणत बाकीचे त्याचा शब्द हाच पुरावा
असे दर्शवितात.]
३ राः---पण तूं त्या सान्याला विचारलंस का १ प्रत्येकाच्या पार्या
पडतां पडतां जीव गेळेळा पुरबळा असं मला वाटूं लागलं आहे. ए७॥र
ला घरीं राहून ह्या अडचणी कशा कळणार ६ त्यांचीं पत्रावर पत्रं येत
आहेत. कसा अभ्यास होणार १ [सगळेजण “ खरंच कसा होणार म्हणून
पुटपुटतात.
४ थाः--तुला पत्रे तरी येत आहेत. पण मळा तर तेंहि सॉख्य
नाहीं. मे महिन्याची सुट्टी संपली कीं आमच पितृराज सरळ सांगतात को
२२० फोल आद्या [ प्रकरण
: तूं दिवाळींत घरीं नाहीं आलास तरी चाळेल, पण सुट्टीत पुण्यांत राहून
अभ्यास कर---? हाच आमचा या जन्सींचा चद्ठणानुबंध, माझी गाडी एकदां
स्टेशनांतून बाहेर पडळी कीं वडील माझं अस्तित्व विसरून जातात. दर
महिन्याळा धांबत्या पोस्टमनकडे मोठ्या आशेनं पहावं तरी देवाला माझी
करुणा येत नाहीं. लागोपाठ चार पत्रं धाडावींत तेव्हां कुठे आमच्या
बडिलांना माझ्या अस्तित्वाची जाणीव पटू लागते, काय जग आहे १
[इतर, काय जग आहे तें पहाण्याकरितां आसपास पाहूं लागतात. ]
२ राः---ती तुझी रडकथा जाऊं दे. तुझ्या ताब्यांत क्रिकेट आहे.
वर्षांला इतकी रक्कम तुला काय करायची आहे रे?! सगळा चोरांचा
बाज[र---
४ थार रागाने ] वा ! चेंडूची किंमत अकरा रुपये आहे. गन
अँड मूरळा कमीतकमी तीस रुपये पडतात. खर्च भागावा कसा ! आहेत
तेच प्रे पडत नाहींत--
२ राः-र्हे बघ, हें अवसान तिसऱ्याच्या पुढं चाळेलळ, अरे काय
सांगतोस १ जसं कांही आम्ही आजच या कलिजांत पाऊल टाकतो
आहोंत---चळ [बार्कीचे त्याला चालण्याकरितां पाठीमागून ढकलतात. ]
अंक ९ ला (प्रवेश ररा)
[ स्थळः---चहापानग्रह. दोनचार पुढारी आपापसांत खळ करीत आहेत. |
१ लाः---मी काय करणार ९ त्याने मतं फोडायला सुरुवात केली तेव्हां
मी काय करणार १
२ राः--[त्याला वेडावून] मी काय करणार ! तू काय बांगड्या
भरल्या आहेस का हातांत ! तूं त्यांचीं मतं फोड---
[ इतक्यांत एक साधा भोळा मुलगा आंत प्रवेश करतो. हे आपली
तयारी करतात. ]
१ ला: नूतन प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यास ] हें पहा--मी उभा
राहिलों आहे. [हात जोडून ] यंदांचें आपलें वार्षिक संमेळन दरवर्षींच्यापेक्षां
१८वें) शकुन्तलाख्यान २०२१.
४४४१४४४५१४ ४४४४-४-८४५४"४४४४५४८४४९४ ४५४४५४५१८४ शशश. ७-५. ०.
कलि ४फ४-०४-शप५शध४श४८-ी-2५-”?
वि क
ऱ्क्
जास्त धडाडीनं पार पडावं. या स्तुत्य हेतूमुळ मी चार स्नेह्यासोबत्यांच्या
सूचचनेस मान देऊन ह्या जागेकरतां उभा राहिलों. तुमचे मत मलाच----
नवीन ग्रहस्थः---अहो, पण उभे आहांत हें उभा राहून कशाला,
सांगतां ! तें बसून सांगितलं तरी चाळेळ. अन् माझा सल्ला तुम्हांला ऐका-
यचा असेल तर, तुम्ही चार लोकांच्या शब्दावर विश्वास टाकू नथे हेंच बरं.
अहो, दिलेली दिदोरी आणि शिकवलेली बुद्धि का कुठं कुणाला जन्मभर
पुरळी आहे १ ल्ेह्यासोबत्यांवर कधीहि विश्वास टाकू नये. मित्र म्हणजे
एक नाहीं कामाचा अन् “गांव मामाचा ? अशी स्थिति आहे. पहा बुवा,.
मला जे काय बाटलं ते मीं तुम्हाला सांगितलं, ज्याचं त्यानं आपलं पहावं..
[बाकीचे खाळी माना घाळून हा उपदेश ऐकून घेतात. दोरी म्ह्णून
समजावें अन् सापाचे शैपूट बाहेर यावे असला प्रकार झाळा होता. पण:
करतां काय £ सुसरीबाई ठुझी पाठ मऊ--]
१ लाः--तुमचं म्हणणं बरोबर आहे. स्नेह्यासोबत्यांनीं जगामध्ये काय
काय. अनर्थ माजवळे आहेत ते मळा ऐकून ठाऊक आहेत. आतां मी
स्वत:च---कुणाच्याहि सांगण्यावरून नाही---उभा राहिलों आहे---
नवीन ग्रहस्थः---आधी चहा पितो अन् बघेन मग. पण तुम्ही
खालीं बसा कीं---ए पोरा---एक वचहा-- |
१ ला:--ए पोरा, एक वहा अन् दोन विस्किटं आण पाहू--
[" तुम्ही नको"चा गोंधळ माजतो.]
नवीन ग्रहस्थः:--भारीच तुम्ही आग्रही दिसतां बुवा ! [चहार्चा धुटका
घेत] तसं म्हटळ तर तुमचा माझा मुळीच परिन्चय नाहीं. तुम्ही कोण,
कुठ असतां, मला कांहीं माहित नाहीं--
१ लाः--[विनयानें] अहो, प्रसंगानं ओळखी होत असतात. उगीचच
कोण कुणाशी बोलतो १
नवीन ग॒हस्थ:---बर, पण मला तुमची. तपा 8४105 नको का
कळायला £ हा मताचा प्रश्न आहे म्हणून म्हणतों !
२ राः:--[ घाईने] वृण्छा 11०815 पुष्कळ आहेत हो त्यांच्याजवळ.
13०१५-७९७१॥७॥1 आहेत ते. |
"२२२ फोळ आजा [ प्रकरण
नवीन ग्हस्थः:--[ आश्चर्याने] अस्सं, अरेवाः!! कांहीं बक्षीस वगेरे---१
१ लाः---तसं बक्षीस कांहीं अजून मिळालं नाहीं. पण पुढल्या वर्षी
त्या चढाओढीत मी भाग घेणार म्हणतों.
नवीन ग्रहस्थः--बरं, बरं. कांही हरकत नाहीं. जयापजयाची परवा न
करतां ' युद्धाय युज्यस्व नैव पापमवाप्स्यसि.? कांहीं हरकत नाहीं. आणखी
कांही आजपर्यंत मिळवलेलीं अश्लीं शिफारसपत्रे १ तुम्ही कॉलेजांत आहांत
तेव्हां मठ्रिेक झाळां असालच---नाहीं नाहीं, रागावू नका हं. माद्रिक
झाल्याशिवाय नांब दाखल करणारीं काळेज आहेत म्हणून म्हणालो. पण
सीं शिंप्याचीं, बाण्याचीं, बोहऱ्याचीं अशीं आहेत. बरं, मी जातों आतां.
'लुमचा बराच वेळ घेतला. मला घरीं गेलंच पाहिजे.
१ लाः---(_ आहोने ] पण तेवढे मताचे विसरू नका ह. 1 वलुशाते
७॥ ४००, ह!
नवीन ग्रहस्थः--[ बाहेरूनच ] पण मळा आफीसला त्या दिवशीं सुट्टी
आहे कीं नाहीं हें पाहिलं पाहिजे. [बाकीचे ' म्हणजे १ ? म्हणून ओरड-
तात.] मी तुमच्या कॉलेजांत किती तरी दिवस नाहीं. मी हल्लीं शिक्षणाचा
'नाद सोडला असून नोकरपेश्या पत्करला आहे. बरं आहे, आज सुद्टी
होती म्हणून आपली गांठ पडली. प्रसंगानं मनुष्याच्या ओळखी होतात.
उगीच कोण कुणाशी बोलावळा जाणार ! अच्छा ! [ निघून जातो. इतर
'होक एकमेकाकडे पहातात. ]
१ ला: खेदाने ] जगांत हलीं प्रामाणिकपणा कसा तो राहिलाच
नाहीं. वैताग येतो अगदीं जिवाचा---
२ राः-[ त्याला शांत करण्याकरितां] एवढं संमेलन पार पडू दे,
मग पाहिजे तर वैतागामुळे जिवाचा त्याग केलास तरी चालेल. आपल्या-
जवळ माणसांची तूट आहे, त्यांत आणखी ही भर नको. तुझ्याएवढा
मुळगा तयार करू म्हटलं तरी अजून बीसएकवीस वर्षे वाट पहावी
'लागेळ. जाऊ दे रे, जगांत ठ्येगिरी आहे म्हणून सच्चेपणाळा मान
आहे-' सततंकार्य कर्म समाचार! हा शिकवणूक डोळ्यांपुढं ठेवली पाहिजे.
7०. ९०५०० 4 -०-५-५-५.”*
१9७बॅं] शकुन्तलाख्यान र्र्रे
ग्राथयाशशीश४शशीशी
क िसःययराा्व्कानकाऱय
[इतक्यांत एक मावळभटी थाटाचा विद्यार्थी धोतराच्या सोग्यानें घाम
पुशीत ( घमंबिंदु निवारीत ) प्रवेश करतो. हे सावध होतात.]
१ ला:--[हात जोडून] आपण या कालेजांतच असतां का?
विद्यार्थी:--[ आश्रचयांनें ] छेः ! माझा घरचा पत्ता रास्तापेठेंत आहे.
मी फक्त शिकण्यापुरतां या कालेजांत येतों.
१ लाः---तसं माझं म्हणणं नाहीं. पण इतक्यांतच आम्हांला थोडासा
कडु अनुभव आला म्हणून आपणांला असं विचारणं भाग पडलं. आपण
या कॉलेजांत नांब घातलं आहे हें नक्की ना पण १
विद्यार्थी:--[ रागाने ] काय तर््हेबाईक आहांत हो ? एक एक प्रश्न
किती वेळां तुम्ही मळा विचारणार ? मी काय बहिरा वगेरे आहें अक्ली
तर तुमची समजूत नाहीं £! हा काय चावटपणा १
१ लाः---[ उघड उघड अपमान गिळून ] तुम्हांलहा आतां सांगि-
तल॑ ना, कीं आम्हांला कडु अनुभव आला असल्यामुळं--
विद्याथीः:--[ घोतराच्या सोग्यानें विजेच्या पंख्याचें काम भागवीत ]
हः ! गीतितारडळालाड-! राब्रेश!
१ लाः---[ चिकाटी दांडगी पोराची ! ] रागावू नका. आम्हांला कटु
अनुभब---[जीभ चावून] ए पोरा, एक चहा अन् दोन बिस्किटं आण
पाहू--
विद्या्थीः:--[ रागार्ने ] हें तुम्ही माजवलेंत काय £ मला तुम्ही चहा
प्यायळा लावणार कीं काय £ काय म्हणून १
२ राः--तुम्ही जरा शान्तपणानें आमचं ऐकून घ्या. मित्रत्वाची एक
खूण म्हणून चहा मागवला आहे.
विद्यार्थी:---अरेच्या ! पण मी तुमचा मित्र कुठं आहे ! साऱ्या जन्मांत
मी तुम्हांला आज प्रथम पहातों आहे. हें काय १
२ राः---पण आजपर्यंत पाहिलं नसले म्हणून नवीन ओळखी पाडू
नयेत असा कुठं कायदा आहे!
विद्यार्यी:---अहो, पण तुम्ही माझ्यावर हा जुलूम चालवला आहेत
त्याची काय वाट १ मी चहा घेत नसतो. चहा सोडल्याला आज मला
२२४ फोळ आशा [ प्रकरण
4६८ ५८५ - ४४५०४८५०८८: २7 ५८५०५ कतला
उणांपुरीं चार वर्षे झालीं. | काय चास आहे १ अशा मुद्रेने शला
आणायला सांगतो. ] बरं पण तुम्हांडा काय पाहिजे आहे १
१ लाः-णामी संमेलनाला उभा राहेलों आहें; निवडणुकीकरितां मळा
तुमच्या मताची गरज आहे!
विद्याथी-रन[ दुधाचा घुटका ]अत्सं ! ९०१ 87९ ७ ल्छातात8४2 ६081?
| जशे कांही या वाक्याला मराठींत प्रतिवाक्यच नाहीं! ] तर तुम्ही या
जागेकरितां उभे आहांत. ठीक, ठीक, छान, बाहवाः ! [ मान डोलावतो |]
पण काय हो, ह्या जागेकरितां तुम्ही उभे आहांत त्याप्रमाणं मी कां उभा
राहू नये £ [१ ला थक्क होतो. पण वेळीच सांवरून घेऊन हा दृष्ट
विचार त्याच्या डोक्यांतून काढण्याकरितां तयारी करतो. ] भरी काय
म्हणतां तें आल का लक्षांत. मी म्हणतो, लवप्र डाण्यात | याल 58६
85 ४०१ १०१ अ
१ लाः---फार त्रासाचे काम असतं हो तें. तुम्ही त्या भानगडीत पट्डू
नका. तुम्ही पडाल, तुम्हांला एक मत मिळणार नाहीं. [अवसानांत येऊन)
ही रहा तर खरे उभे ! पहातो कसे उभे रहातां
विद्यार्थी: --[ रागाने उठतो |] मला शिव्या देतां १ तुम्ही काय सम-
जलां आहांत £ परकर नेसलेली पोर तुमच्यापुढ उभी आहे असं तुम्ही
समजतां काय ( बस्स झाला तुमचा संबंध ! [म्हणून निघून जातो. ]
२ राः--( उठून ) चला आतां. मनुष्यस्वभावाची जों जों परीक्षा
पहावी तों तो. नाठाळ गाईप्रमाण ते आपल्यालाच लाथा मारायला धांब-
तात. चलरे बाबा, आणखी उगाच चारदोन आणे खर्चे मात्र व्हायचे.
ऱचलळ--पैसा मिळवायला कोण खटपटी लटपटी कराव्या लागतात तें सांगून
समजणार नाहीं.
३ राः---( उठून ) कितीं बिळे जुळती करावीं लागतात हें तिसऱ्याला
सांगून उपयोग काय ! [ सगळे जातात. ]
१८वें) शाकुन्तलाख्यान २२१९
अंक १ ला (प्रकशशा ३रा)
[ स्थळ:---स्त्रियांकरितां खास राखून ठेवलळेलें कॉलेजांतील एक दालन.
बाहेर बंधुराजांचा धुमधडाका अन् आंतल्या बाजुस भगिनीसाहेबांचा
तडाखा ! ]
१ लीः--यमू , अग तुझा अंबाडा सुटला. कशी लोळती आहेस
डुकरासारखी--ऊठ. |
यमूः-“-राकू, तुला मत देण्याःचे मीं कबूल केळ तर माझा अंबाडा
बांधशील १ बघ--विर्चार कर, तोपयत मी तशीच बसते.
शकुन्तलाः--पगार देऊन ठेवले नाहींस मला ! म्हणे अंबाडा बांधशील
का! तुझे हात मोडले आहेत का?!
यमू:--“- शकू, निवडणुकीकरितां उभं रहाणाऱ्यानं असं अद्वातद्वा बोलणं
चांगल नाहीं. तुला कधीं व्यवहार कळणार देव जाणे ! सदा आपला घस-
मुसळी खाक्या. लहान आहेस नाहीं आतां अगर्दी! आ5$&$हाहा!
काय नाक उडवते !
शकुन्तलाः---माझ्या नाकावर माझी सत्ता नाहीं कॉ काय १ तुझं तर
नाक मी धरायला आले नाहींना !
यमूः:--(आळसाने जांभई देऊन) तू काय माझं नाक धरणार, म्हणा १
शकुन्तलाः--मी नाहीं माझा भाऊ धरणार आहे, कशी आमच्या घरांत
येतेस ती पहाते. नाक मुठींत धरायला लावीन तरच नांवाची करवली !
यमूः---( लाजून ) बोळू नकोस हं इथं कुणाजवळ, तुला एक मत
देण्याचं तेवढ्याकरितां मी कबूल केळं आहे |
[ इतक्यांत एकजण हातांत पुस्तकांच्या भारा घेऊन लगबगीने आंत येते ]
नवीन मुलगीः---इवदा ! तुम्हांला तास वगेरे कांही नाहीं का ! शिळो
प्याच्या गप्पा मारायला ठाज नाही वाटत १
दाकुन्तला व यमू:---( तिच्या हाताळा झोंबून पुस्तकें खाली पाडतात.)
आम्हांला तू 80950४6 करणार कीं नाहीं ! आम्हांला तुझ एक मत पाहिजे,
देशील कीं नाहीं, सांग,
१९
2२९ फोल आचद्या [ प्रकरण
2१४१४४४८४४ ४४४-/४-४ १४-४५-/४-४४४-४४ ण 0000 पी शा शपशीश शशश
“४५/%॥४५/४५५१४५-०/१५ ४०४५४...
नर्वीन मुलगीः--( संतापानें ) नाही-नाहीं-नाहीं-.1 ०7०४-७०,
झालं ! तुम्ही नेहमीं माझ्याशी अशी धिंगामस्ती करतां, मी तुमच्या बाजूला
कर्धीच वेणार नाहीं. जगांतळी सारी स्त्रीजात खाळसा झाली आणि तुम्हीच
काय त्या उरलांत तरीदेखील मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीं. तुम्ही
शुद्ध केदाशिणी आहांत---माझ्याशीं तुम्ही मुळींसुद्धा अंगझटीला येत जाऊं
नका---!
शकुन्तला:---[ तिच्या पाठीवर हात टाकून] अगबाई! वन्सं रागावल्या बरं
का? असं काय पण रागवायचंते गडे? ( लाडीकपणानें तिच्या कानांशीं
तोंड नेऊन ) तुम्हांला मी अन् मला तुम्ही. आपणेच जर अशीं एकमेकावर
रागवारागवी केळी तर, गडे, मी कुणाच्या जिवावर दिवस काढूं ! दासीचा
अपराध पोटांत घालायचा ना! ( अगदी काकुळतीला आल्यासारखे करून)
म्हणते, एक वार नाहीं का माझं ऐकायचं ! नाहीं तर मी अशशी धरून
उभी राहीन. [ तिच्या मानेला विळखा घाळून उभी रहाते. ती ओरडते. ]
यसूः---शकू, जाऊ दे बाई कहार. तूं नको तिच्या वाटेस जाऊंस--
नवीन सुलगी:--[ रागाने फणफणत ] 8551561068! मी काय पुरुष
आहें का माझ्याशीं असं बोलायला !
शकुन्तलाः---( खवचटपणाने ) पुरुषांशी का असं बोलत असतात १
बा5६ई! हा अनुभव तुला कसा मिळाला १
नवीन सुळगीः---( संताप न आवरून ) जास्ती बोळळीस तर जीभ
कापून देईन---
शकुन्तलाः---( गंभीर मुद्रेने ) कुणाची १? तुझी १ [ नवीन मुलगी
रागानें निघून जाते. ]
यमू:---शकू, तूं अत्ती करतेस. तिला चिडवण्यांत तुळा काय मिळतं १
शकुन्तला:---अग गम्मत, दुसर काय ! माणसाने असं वागलं म्हणजे
मला जोर येती. परवां तर अशीच मीं मजा केली. आम्ही काँ नाहीं,
'चुइंचुड चा खेळ खेळत होतों. तेव्हां अशी गम्मत झाली----
यमूः---( आश्चर्याने ) चुईंचुई ! हा कुठला चिनी खेळ १
शकुन्तलाः---( मोठेपणानें ) तों खेळ मीं स्वतः शोधून काढला आहे.
१८ वें] शाकुन्तलाख्यान २२७
बध्टलाण ५ 02021 4 २.
नवारपांच्च मुलींनी शक्य तितक्याजवळ एकमेकींच्या गळ्यांत हात घालून
उभं रहायचं आणि कुणी तरी खूण करतांच “ चुई 555 म्हणून सगळ्या
जणींनी ओरडायला सुरुवात करायची. ज्याचा आधीं दम जाईल ती
कंडम. अक्या रीतीनं जिचा सगळ्यांत जास्त दम टिकेल तिनं बाकीच्यांच्या
पार्ठींत दोनदोन धपके घालायचे. ह्या खेळांत ( गोरबानें ) आजपर्यंत
मी जास्त दम टिकवते. ( लाडाने ) आहें कीं नाहीं मी शहाणी १
यमूः---इव्दा ! कांही तरीच तुझं आपलं. दिवसेंदिवस वाढत्या वया-
बरोबर तुझ्या अकलेळला उतरती कळा लागलेली दिसते. |
शकुन्तलाः---( तिच्या म्हणण्याकडे दुलंक्ष करून ) तर परवां मीं काय
केलं १ ह्या रुसुबाईला त्या खेळांत ओढली. “ चुई ' सुरू झालं तशीं मीं
हातांतल्या खरी 'ेडूनं तिच्या तोंडांत पाणी उडवलं--अदशी ना*चली
स्हणून सांगू--!
यमूः--तुझा ह्या नाठाळपणा: तुला नडल्याशिवाय राहणार नाहीं इं.
फार शहाणी आहेस तू--
[ इतक्यांत एक पंडिता प्रवेश करते ]
पंडिताः--काय ग, तुम्ही तासाला आला नाहींत १ लक्षांत ठेवा---
5 विद्येनेंच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामार्जी--?
शकुन्तलाः---पण ती विद्या वगीत बसून मिळेळ असं का आपल्याला
वाटतं ! तें जाऊं दे--पण मला सांग कीं मत देणार आहेस कीं नाहीं १
तुला आम्ही धाकदपटा मुळींच दाखवणार नाहीं; पण लक्षांत ठेव, गांठ
माझ्याशीं आहे. पुन्हां या कोळेजांत तुळा पाऊल ठेवूं देणार नाहीं. तुला
चिडवून चिडवून पुरेसं करीन. तुझे केस विसकटून टाकीन. तुझ्या पिना
मोडून तोडून टाकीन. तुझी पुस्तक मुलांच्या बाकांवर टाकून देईन.
तुला धाक दाखविण्याची माझी बिलकूल इच्छा नाहीं. उलट तुझ्याशी
अगदीं सख्ख्या बहिणीसारखी मी वागेन. मग काय विचार ठरंला १
पोडिताः---मला विचार करायला पुरेसा वेळ तरी देशील कीं नाहीं १
असल्या गोष्टी तडकाफडकी होत नसतात---
शकुन्तला---विचार करायला एक मिनिटभर अवघि देतें. तेवढ्यांत बघ.
"६ लट 0५५५४८० “५-2
२२८ फोल आद्या [ प्रकरण
"क. कळ
नाहीं तर लक्षांत ठेव, शकुन्तला तुझ्यापुढं उभी आहे. थांबा, मी अंक
मोजतें. [तोंडाने एक, दोन, तीन, चार---इत्यादि साठांपर्यंत मोजते. ]
यमूः---अग, सत्तेचाळीस झाल्यावर लगेच त्रेपन्न कसे १ [शाकुन्तला
तिला डोळ्यानी गप्प बसवते. ]
पंडिता:---( घोटाळ्यांत पडून ) ए बाई ! तुम्ही अगदीं निकरावरच
आलांत, मी कांहींच उत्तर देत नाहीं.
राकुन्तला:---नाहीं ! अजून नाहीं ! अच्छा, देखेंगे ! यमू---एक, दोन,
तीन. [तीन म्हणतांच दोघीजणी तिला खांद्याला धरून खालीं बसवतात.
पंडिताबाई सुटण्याकरितां धडपड करतात. शकुन्तला हातांतल्या रुमाठार्ने
तिचे हात बांधते. घाईघाईने तिची नक्षीची चकरी फेशनवेणी सोडते.
आणि लहान सुलांना भीति दाखवण्याकरितां ज्याप्रमाणे शेडीच्या मिद्या
करतात त्याप्रमाणे तिचे केंस पुढें आणून सेळछी गांठ मारतात.
यमुः:---बोळ, सुता बोळ. आहेस कबूल १ देणार का नाहीं शकूला
मत १ का आणखी थोडीशी गम्मत करू १ |
शकुन्तलाः---[ पंडिताबाईकडे पहात. ] ओहो रे दाढीदिक्षीत ! काय
मिशांचा झुपका आहे पण ! कसं काय मिय्यासाहेब, सूरत क्यू ऐशी १
[ पंडिताबाई हात सुटण्याकारितां धडपड करते. ]
पंडिताः--देईन देईन. माझ्या मैत्रिणींचीसुद्धां तुम्हांला मी मिळवून
देईन--पण आधीं हात सोडा--
| शकुन्तळा तिचे हात सोडते : ढालळगज ! आक्रस्ताळी ! शनिदेव!
इत्यादि सुमनांचा वर्षाव होतो. ]
आणखी असे कित्येक प्रवेश लिहितां आले असते. फुरसुतीच्या वेळीं
शकुन्तलेच्या मदतीनें मी संमेळन ? नांवाचें नाटक लिहीत होतों. त्यांतळे
कांहीं भाग वर दिळेळे आहेत. आमचें नाटक पूर्ण मात्र लिहून झालें
नाहीं. पुढे शकुन्तठेचा आणि माझा बेबनाब झाला म्हणून तें तसेंच राहून,
गेलें. शकुन्तठेची ओळख व्हायळा कारण साठे.
ळव. शकुन्तलाख्यान २२९
कलत मकता 10111
इतक्या धडाडोनें संमेलनाची तयारी चाळलेली असतांना आपण हात
जोडून स्वस्थ बसणें युक्त नाहीं, हा साठ्याचा युक्तिवाद मळा पटला,
अफाट दर्या आसपास खवळलेला असतांना आपण लाटांचे तुषार नुसते
अंगावरसुद्धां घ्यायचे नाहींत हा खुळेपणा आहे, असें साठ्याचं स्पष्ट मत
पडलें, माझे म्हणणें होते, कीं या समुद्रांत शिरायचे, कबूल; पण कोणत्या
नदोमुखानें प्रवेश करावा १ दोघांच्या विचारानेंसुद्धां ठाम निश्चय दोण्याचा
रंग दिसेना. |
__ देव, चार मुलांप्रमाणं आपण त्या दिवशीं मखमलीचा पोषाख
करून उगीचच नवरदेवासारखं मिरवायचे हें मळा पसंत नाहीं. मी एकदां
लहानपणी मखमळीचा सेलर--सूट, चार बोटं जर असलेली टोपी, पायांत
चवढाव-बूट इत्यादि रंगीबेरंगी थाटांत एकाच्या ल़माला गेलो होतो. तो
फार्स आतां पुन्हां नको. आतां जर हातांत कडी, गळ्यांत हासळी, कानांत
विकवाळी हा थाट केला, तर जगांत तोंड काढायची सोय उरेळ्सं मळा
वाटत नाहीं. आतां आपल्याला या संमेलनाच्या कार्यकारी मंडळींत
शिरकाव करून घेतला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला कोण विर्चारतो १
तुझे काय म्हणणे आहे १ ” साठे म्हणाला.
“* सी तोच विचार करतो आहे. पण निवडणुकीला लागणारा खट-
पटी स्वभाव अन् त्या गफलती हें आपल्याला कितपत साधेल याची मळा
खात्री देतां येत नाहीं. कार्यकारी मंडळ हें औपल्या अवसानाबाहेरचं खटलं
आहि---? मी म्हणालो. व
““ पण मग खळीचची बादली अन् हिरवीं-तांबडी निशाण घेऊन नाट-
काच्या जाहिराती लावीत हिंडणाऱ्या गंप्यासारखे मिरबण तुला पसंत
पडेळ का? छे बुवा! कांहीं तरी केळच पाहिजे.” साठे कांही तरी केळूच
पाहिजे ह्याची सत्यता पटविण्याकरितां सुपारीचे खांड चघळू ठागला.
“: हें बघ.--देव, नाटकाच्या गोंधळांत तुला शिरतां येईल का!
तिकडे तुला प्रवेश मिळाला तर फार छान होईल---” साठे म्हणाला.
लहानपणी नाटक करण्याचवा मीं एकदां प्रयत्न केला होता. त्या
वेळच्या अनुभवावरून पहातां आतां मी प्रख्यात नट म्हणून नांवालौकि-
पििशा॒ाबख् कक
२२३० पफोळ आदा । प्रकरण
कटकटी ०७०५ “2 *लक्टनटलशाटक ली शील. ह
काला येईनसे मला वाटेना. एकदां मला ठेंच बसली होती. सी साठय'चे
म्हणणें खोडून काढलें.
“: देव, कसलेल्या नटासारखी तुझी तयारी नाहीं हें मलाहि
दिसत आहे. पण एक दिवस रंगायच, त्याला अभिनय, कोराल्य या गोष्टी
इतक्या बारकाईनं कोण पहाणार १ आपला मुद्दा तो नाही. आपला मुद्दा
हा कीं त्या दिवशीं सारा वेळ छाती पुढे काढून चाळायला मिळालं पाहिजे.
नाटकाविषयीं माझ मत...... 7 साठे पुन्हां रंगांत आला.
“: बाबा; पाया पडतो. तुझी मतं ऐकतां ऐकतां माझं डोकं उठून
जायची वेळ आली आहे. जगांतल्या यव्चयावत् विषयांवर तुती मतं नेह-
मींच तयार असतात. पण ऐकणारांच्या जिवाबद्दल थोडीशी तरी सहानु-
भूति बाळगीत जा ना?” मी म्हणालो.
ज्या दिवशीं होतकरू वरांची परीक्षा घेण्यांत येते त्या दिवशीं साठ्यानें
मला त्या ठिकाणीं ओढत नेळें, एक कोणसासा बुवा बसला होता. त्याच्या-
पुढे पाळीपाळीने प्रत्येकजण आपआपले कोशल्य प्रकट करीत होता
“६ हु पहा, तुम्ही पुरुषाची भूमिका करीत आहांत हें कसं विसरतां
तुमचा आवाज म्हणजे माजघरांत बसलेल्या साळुबाईसारखा निघतो आहे.
जरा ठसकेबाज आवाजी काढा---?' त्या ग्रइस्थाने सूचचना केली. माजघरां-
तल्या साळूबाईनें ठसकेबाज आवाजाऐवर्जी मरणसमर्यांची किंकाळी फोडली.
: अगबाई, इक्शबाई ! ' वगेरे प्रकार कोट टोपी घाळून चाललेला पहा-
तांच मळा अतोनात हंसू कोसळले. पण या गंभोर विषयाचा असा उप-
हास करणें बरें नाहीं म्हणून मीं तें हंसू दाबून घरले. साठ्याची पाळी
आली. आमच्या दुकानांत सिंहाप्रमाणे गजना करणारा वीर, रंगभूमि-
देवतेला अगदींच गैंगरूळ वाटू लागला. साठचाने आपली दिकस्त केली;
पण नाट्यदेवता त्याच्यावर संतुष्ट होण्याचें चिन्ह दिसेना !
मीं कांपऱ्या आवाजांत सुरुवात केली. माझ्या अंगांत कांपरें भरलें
होते. पण मी कांहीं तरी ओरडला. माझ्या आवाजावर भाझा स्वतःचाच
विश्वास बसेना. केनचींतून सुटलेल्या जिवाप्रमाणें मी भाषण संपवून रुमा-
लाने घाम पुशीत खाली उतरलो.
"८ दध टला“: नटी लध्ट ल
१८ व] दाऊुन्तलाख्यान २३१
४००९१ ५-५ “५८८८४५८४०2 ४८४-४॥४४0७ 0४॥0५९१४४१४क४४४ 00 ऱ््“
रश ४ ट पटवली वळ कामा च
व ४४ 0४४॥४४४४ ४७४४-०१-०० की
: साठे, जरी त्यानं मळा निवडून काढल आहे तरा, आपण नाही
बुवा ह्या सोंगाच्या भानगडींत पडणार.” मी रस्त्यान जात असताना
साठ्यांस उद्देशून म्हणालो. साठ्याने उत्तरादाखल नुसतेच “ह हॅ” म्हणून
म्हटलें. जरा वेळाने तो म्हणाला
:: मी तुळा स्त्रियांच्या आकर्षक शक्तीवर त्या दिवशीं सांगितल ना;
त्याप्रमाणंच पुरुषांच्याहि अंगांत स्त्रियांना खेचून धरण्याची आकषक शाक्त;
असावी असं मला कालपासून वाटूं लागळ॑ आहे. क्षाणिक लहर
क्षणभर टिकणारी विद्यल्ठतेचची चमक म्हण, किंवा काय वाटेल तें म्हण
पण आमच्या शकन्तळेळा तुझा फार ध्यास लागला आहे---” साठ.
म्हणाला
:: तुझी शकुन्तळा १ अन् तूं कण्व मुनी कर्धींपासून झालास!” मी
त्याच्या पाठीवर थाप मारून म्हणालो.
:: ती एक लांबचलांब कथा आहे. थोडक्यांत सांगायचे म्हणजे बायकांना
वळविण्याची ती आकर्षक शाक्ति माझ्या अंगांत जवळजवळ शून्य आहे.
शकन्तला माझी मैत्रीण. सोलापरपासून पुण्यापर्यंतच्या सहा तासांच्या अव-
धींत आम्ही एकमेकांना कांहीं नाहीं तरी सहा वषापू्वींचे दास्त समजू ला-
गलो. प्रथम प्रथम मी दष्यन्ताची भामिका घेण्याचा प्रयत्न केला. पण पम
करणं आपण म्हणतो तितक सोपं नाहीं हा अनुभव मला आल्यासळ सा
तो नाद सोडून दिला. हल्लीं आम्ही शकुन्तला आणि पियवदा या नात्यान
एकमेकांशीं बोलत असतों. सदू, जगामर्थ्ये प्रेम करण ही एक हेळकट गोष्ट
समजण्यांत येते. पण माझ्या मतं प्रेम करण ही एक आतिंहय अवघड
अशी कला आहे. ही कला इतर बोलणं, चालणं, हसणं इत्यादि नेसर्गिक
गोष्टींप्रमाणं सहजासहजी येत नसते. येते म्हणून समजणं 'चूक आहे; किंव
तो भ्रम असतो. या कलेचे सामान्यतः तीन विभाग पाडतां येतील
वयाच्या पंधरा वर्षीपर्यंत बरोबरीच्या मुर्लीवर केलेलं प्रेम बालप्रेम म्हणून
समजलं जातं. हें इतकं भयंकर नसतं म्हणून मोठीं माणसं त्याकडे दुलेक्ष
करतात. या वयांत आकर्षक श्ाक्ते नसल्यामुळें केवळ खेळायळा सोबती
या नात्यानं आपण एकमेकांत मिसळत असतो. सोन्दर्याची पुसट पुसट
२२४ फोळ आज्या [ पकरण
“* नाटक कोणतं झआाहे हें लक्षांत आहे ना? आपण 'सक्तेचे गुलाम?
नाटक करणार आहोंत; लक्षांत ठेव. नाहीं तर स्वयंबरांतील रुक्मीचं भाषण
बडबडायला सुरुवात करशील. हो! तुझे मामा आले आहेत बाहेर---”
साठे म्हणाला,
“हू! ” म्हणून धडधडणाऱ्या छातीवर हात ठेवून मी म्हणालो
वैकुंठाचें काम करतांना जर मी वैकुंठवासी झाळों तर काय मौज होईल,
असा भ्याडपणाचा विर्चार माझ्या डोक्यांत घोळत होता. मी मन आंवरून
पुन्हां उद्योगाला लागलो. ५ 15. प. डाठयाहेपाड खी शाळा फक्का
8708 06805 878 0018 ही म्हणे त्या दिवशीं मीं खरी केली. आतुर
असळेल्या बावरलेल्या मनानें मीं त्या दिवशीं बहार करून सोडली.
प्रथम विजेच्या झगझगीत प्रकाशासुळें मळा पुढचें कांहींच दिसेना,
पण दृष्टी मेळी आणि मी घरांतल्यासारखा मोकळा बोलूं लागलो.
माझा उजवा हात उजव्या वुइंगमध्ये खुर्ची टाकून स्वस्थ आरामशीर
पडला होता. पहिल्या प्रथम वाटणारी भीति हळुहळू ओसरली. काय
करू आणि काय नाहीं असें मला होऊन गेळें. मात्र मध्येंच चित्रा-
सारखे तटस्थ बसलेले प्रेक्षक पहातांच “ आपलें कांही चुकले नाहीं
ना !” ही भीति उपस्थित होई. पण अंकाच्या शेवटीं तो भासीहृ दूर
झाला. मामा आंत आलेले मीं पाहिलें.
“: सदू , तूं व्यर्थ शिक्षणाच्या नादीं लागतो आहेस. तूं नाटकधंद्यांत
' शीर! ” मामा हंसून म्हणाले,
“ त्याला या रंगारूपाला आणण्याचा मान मला मिळाला पाहिजे.
रडेराऊंना घोड्यावर बसवायला मी पुढं झालों होतों.!? साठे विजारीच्या
खिद्यांत हात अडकवून म्हणाला.
दुसऱ्या अंकाच्या शेवटीं साठ्यानें नवीन प्राणी माझ्यापुढे आणून
उभा केला. मी डोळे ताणताणून पाहु लागलों.
“ सदुभाऊ, ह्या आमच्या शक्कुन्तलाताई---” म्हणून साठे हंसत
म्हणाला, स्टेजवर म्हणण्याचे भाषण पाठ असल्यामुळें तेथें मला कांहीच
अडचण भासण्याचें कारण पडलें नाहीं. पण प्रेक्षकवगीतीळ एका
दड कळ डी
१९व | पिसार जीव २२३५.
न्या ला ला वततका क्या कात कक्ावा्य क तक लाक कजस च किति ति तीती) ग पालन
व्यक्तीच्यापुढें काय बोलावें हें मळा सुऱचेना. भाषण विसरलेल्या गबाळ्या
नटाप्रमा्णे मी कान खाजवू लागलों.
:£: मळा तुमचं काम आवडलं---?? शकुन्तला म्हणाली, “पण मला
निराळाच भास झाला. दोनशें मेळ लांब असणाऱ्या ठिकाणाहून बोल-
णाऱ्या मनुष्याचा फोनतर्फे जसा आवाज येतो त्याम्रमाणे मला वाटल, ”
मीं उत्तरादाखळू कोणत्या पक्षासारख आवाज काढले तें मळा आज
पूर्णपणें आठवत नाहीं--!
बळ्याळकणाकाळकाळा्ध्यामठडाधयडदया:'
प्रकरण १९ वें
बव णाला
पिसाट जीव
रू मडकलें. बंदाराला बांधून ठेवलेले जहाज दोऱ्या तोडून निस-
रेल, वाऱ्याची क्षक झुळूक, पण इतका वेळ आंवरून घरलेळें जहाज
अथांग पाण्यावर स्वैर आन्दोलन पावूं लागळें. किनारा दूर गेला--अगदी
दिसेनासा झाला.
साठ्याच्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे मी * पिसाट ? बनलो होतो.
आपला म्हणून आजवर बाळगलेला पोपट उनाड ठरला. पिंजऱ्यार्चे दार
उघडतां क्षणींच त्यानें पंखांना गति दिली, आणि क्षणाधोत कानांत वारे
शिरलेल्या पक्षाप्रमाणे माळकाला जुमासीसा झाला. पुन्हां पिंजऱ्यांत
येण्याची कल्पना त्याला ग्राह्य वाटेनासी झाळी. सदू बदलला हें मी
मोकळ्या मनानें कबूल करतो. त्यानें बदलण्यांत 'चूक केली हेंदि मला
कबूल आहे. पण त्याच्या हातून घडलेला हा प्रमाद अक्षम्य होता किंवा
मनुष्यरीतीस सोडून होता हें म्हणणें मात्र निखालस खोटें आहे,
साऱ्या जन्मांत माझा स्त्रोजातीशीं बोलण्याचालण्याचा प्रसंग म्हणजे
एक आई, मामी आणि सुलोचना. तिघींच्या बाबतींत मला
तीन अनुभव आले. आईचा अनुभव सुरुवातीला सांगितलाच आहे.
२१३९ ___ झोल आका [ प्रकरण
रभ ०४५५८००५५०
२०५-०४०५-०५००० ८४ ४४५-५/५॥१४- २४४४ ४८ ४ ४० ४४ ५५४५४५४४४0 ४४00१ ४१४
कोणतीहि गोष्ट करण्याबद्दळ बक्षिसी म्हणून थपडा मारायला * निमाण
केलेली जी स्री ती आई, हा माझा अनुभव होता. त्यानंतर मामी. मामीच्या-
विषयीं मळा जीव लावावेंसे वाटे. पण जीव लावण्यांत प्रकार आहेत.
सुळो चनेच्या बाबतींत मळा एक आडमुठी पोर याशिवाय जास्त कधींच
बाटले नाहीं. पण शकुन्तलेनें मला नवीन दिशा दाखविली. मला तसें
नीटपणे सांगतां येणार नाहीं--पण एवढें माच नक्की को शाकुन्तलेच्या
विषयीं मळा निराळेंच कांही तरी वाहूं लागळें. घटकान् घटका तिच्याशी
बोलत बसावेंसे बाटूं लागळें, आपल्या मनांत खळबळणाऱ्या विचारांना
वाट करून द्यावेसे वाटूं लागळें, आजपर्यत ज्या ज्या गोष्टी मीं पाहिल्या
असतील किंबा स्वतः केल्या असतील त्या तिच्यापाशी बोळून टाकाव्यासें
वाटूं लागलें. आणि त्याप्रमाणे मीं तिच्याजवळ बोळून दाखविळेंहि---
तिच्याशीं बोलतांना मळा, जगामध्ये मनुष्याला जगण्यासारखे आमिष
आहे खास असें वाटूं लागलें. मला तिच्या प्रत्येक कृतीचे कौतुक वाटूं
लागलें. तिच्या न कळत ( कदाचित् तिला तें कळतहि असावें) मी
तिच्या हनुवटीवरच्या तांबुस रंगाकडे किती तरी वेळ टक लावून पहात
. असें, वाऱ्यानें इतस्ततः विखुरलेल्या कपाळावरच्या केसांना चूप रहा-
ण्याची जेव्हां ती हातानें सून्चना करी त्या वेळीं तिच्या हाताकडे माझें लक्ष
जाई. मूळचा गौरवणे हात पातळाच्या रंगाने निळसर झालेला पाहून
मला वेड्यासारखे होई.
साठ्याच्या * आकर्षेक ' शक्तीची मला वारंबार आठवण होई. तरी
पण यांत आकर्षक शक्तीचा कांहींच भाग नाहीं ही समजूत मी आपल्या
मनाची करून घेतली होती. जी खरोखरीच सुंदर आहे ती केव्हांहि झालें
तरी सुंदरच दिसणार, हा युक्तिवाद मी आपल्या मनाशीं खेळूं लागलो.
माझ्याशीं बोलतांना शकुन्तळा नाना चाळे करी. बसलेल्या जागेशेजारी
उगवणाऱ्या हरळींच्या हिरव्या, वाळलेल्या काड्या चघळण्यांत ती पटाइत*च
होती. हीच गोष्ट जर सुलोचनेनें केढी असती तर मी कदाचित् तिला
टाकून बोळलों असतों. पण शकुन्तलेळा एकाहि शब्दाने दुखवावेसें मला
'बाटेना, ती करते आहे तेंच योग्य आहे, हाच माझा ग्रह. गाणें संपले
१थ्वें] पिसाट जीव २२७:
क रट “०००-४/५-/५/५८८/५-/०- ४४९४५८ “९४४४४४४४४४ ४४४५॥0॥४॥/५
तरी थोडा वेळ त्या गाण्याचे सूर हवेंत कायम असतात, त्याम्रमाणे
शकुन्तलेंचे भाषण संपळें तरी अजून ती बोलतेच आहिसे मला वाटत
असे. तिच्या उडत उडत बोलण्यांत विश्वाचे सार भरलेळें आहेसे मला
वाटूं लागळें., थोडक्यांत सांगायचे म्हणजे मळा शकुन्तलेविष्यी बर्याच
गोष्टी वाटूं लागल्या होत्या.
साझ्याशीं बोलतांना माझ्याचप्रमाणें तीहि कांही कांही ठिकाणीं अड-
खळते हें पाहून मळा खरोखरीच अमिमान वाटूं लागला. लोकांना बोल-
तांना अडखळविण्याचे माझ्याजवळ सामथ्ये आहे ह्या कल्पनंत मला
आनंद वाटू लागला.
सदू बदलला, पूर्वीचा सदू अजिबात बदळला. सदू बदलल्याबरोबर
सदूचा दिंपीहि पण लगेच बदलला. कोटाचे कापड बदलले. धोतर विण-
णारी गिरणी बदलली. वहाणा शिवणारा चांभार बदलला, टोपीचा रंग
बदलला. मालकाबरोबर इतर जिनसा आपोआप बदलल्या, सदू बदलला
यांत रका नाहीं--“-
जगाच्या प्रारंभालळा पहिल्याप्रथम प्रेम करणारा जीव कसा वागला
असेल ६ त्याच्याजवळ, प्रेम करावें हें शिकवायला पूर्वेदाखळे मुळींच
नव्हते. मग त्याची त्रेधा काय उडाली असेल ! त्याची गोष्ट बाजूला केली
तर त्याच्या प्रेमकहाणीनंतर आजपर्यंत प्रत्यही किती तरी प्रेमाच्या
कहाण्या झालेल्या आहेत. पुस्तकांपासून किती तरी ज्ञान घेण्यासारखे आहे.
इतकीं साधनें उपलब्ध असतां देखीळ प्रेम करण्याला निघणारा तरुण
स्वतः कोरा तो कोराचः त्याची वाणी स्पष्ट नसते, विर्चार कांही डोक्यांत;
कांहीं तोंडांत असे सैरांवेरा धांबू लागतात---कांहीं कांहीं जण तर विचार
- प्रदार्शित करण्याच्या भानगडींतच पडत नाहीं. कांहींना विचारच रहात
नाहीं. वास्तविक आजपर्यंतच्या अनुभवाने मनुष्यानें कांहीं तरी प्रगति
दाखविली पाहिजे. पण ते नाहीं. प्रेम व्यक्त करावयाला पहिला प्रेमी जीव
जसा घडपडला असेल, अडला असेल, अडखळला असेल, थांबला असेल
तसाच आजऱचा जीवहि धडपडतो, अडतो, अडखळतो अन् शेवर्टी हताश
होऊन थांबतो ! हेंच कां अनुभवाचे ज्ञान! र
२३८ पफोोळ आका | प्रकरण
स्त्रियांनी तरी या बाबतींत प्रगति करावी---£ तेंहि नाहीं, पहिल्या
जीवाला प्रेम व्यक्त करण्याच्या संकटांत आणून सोडणारी पहिली महामाया
आहे तशीच आहे. अजून तीनर्तीनदां मान उडविण्याचें तिनं बंद केलें
नाहीं. आज इतकीं वर्षे ती पदर सांवरीत आहे, तरी पण अजून ते कांही
काम संपल्यासारखे दिसत नाहीं. अजून ती प्रसंगानुसार चिमणीसारखे
डोळे करून पुढें बसणाऱ्या जीवाला रडवायला लावण्याचे सोडीत नाहीं.
अजून तिची जीभ बोलतांना अडखळते. अजून ती उगीचच हंसल्या-
सारखें करते. अजून ती ओठावर बोट ठेवून आपला मुग्ध हेतु दर्शवि-
ण्याचे सोडीत नाहीं. अजून तिचे उसासे संपलेले दिसत नाहींत.---तिच्या
लीला आहेत तश्ा कायम आहेत. तिला आपल्याशी बोलणाराचा हेतु
दिसत नाहीं म्हणावें १ का असें खिजविण्यांतच तिला गंमत वाटते ! स्वतः
पुढाकार ध्यायचा नाहीं हें तिचे तत्त्व अजून कायम आहे. स्वतः पुढाकार
घेण्याची शक्ति नसली तरी दुसऱ्याला पुढाकार घ्यायला लावण्या'ची दाक्ति
अजून तिच्यांत कायम आहे.
शकुन्तलेला माझी स्थिति ओळखतां येत नव्हती अर्से म्हणण्याचे
धारिष्ट मी कर्से करणार १! तिने आपला मनोदय कर्धीच उघड केला
नाहीं;--पण मी ओळखून होतों कीं, तिळा माझी ओळख पटली आहे.
'पण मला तसें बोलण्याचे धेय होईना. पहिला जीव जसा मित्रा बनला
असेल तसाच मीहि मित्रा बनलों होतों ! |
शकुन्तळेला मोकळें मोकळे हिंडावेसें वाटे, मळाहि अगदीं तस्सेंच
मोकळे मोकळें हिंडावेंसें वाटे. शकुन्तलेला अभ्यासाचा अगदीं कंटाळा
येऊन गेला होता. मलाहि पण, अभ्यास पाहिला कीं संताप येत असे.
“ घण करणार काय £ ” शाकुन्तला म्हणाली.
“£ खरोखरच, करणार काय!” मीहि पण एक उसासा सोडून म्हणालो.
शकुन्तलेला माणसाने मोकळे बोललेळें फार आवडत होतें. “' मोकळं
बोलणं हा तर माझा बाणा आहे.? मीं उत्तर केलें.
“ ठस म्हणायचं तर लहानपणापासून माझा स्वभाव असा नादिष्ट
आहे--? तोंडांतल्या काडीचें चर्वण करीत ती म्हणाली.
चला बटा
भ्क््ी
१९वें] पिसाडं जाव २३९
४४-५४ ४५४५४११ भत धक र कक
बध ७ ५०४०४५ "- ४७% 0४% ४४४४ नीरा
“१५४५५४ ४शन०
*५४४५५४”४४४१"०"टी 2-००-००८/५-५ /५ “१०५५-४५-८८ ४४-००
“ अन् तसं म्हणायचं तर लहानपणापासून माझा स्वभाव असा छांदिष्ट
आहे--? सी तिच्या तोंडाकडे पहात म्हणालो.
“ इशू ! म्हणजे काय? मिळून एकच ! छांदिष्ट काय अन् नादिष्ट
काय---एकचच अथे !” ती हंसून म्हणाली.
““ खरच कौ---व्यक्ती तितक्या प्रकृति म्हटलं तरी पहा कसे जुळत
स्वभाव येतात ते---” मी हसून म्हणालो.
तिऱ्हाइतानें आमचे बोलणें ऐकलें असतें तर त्याला याचा काय अर्थ-
बोध झाला असता £ एक स्वभावाची माणसें एक कां होत नाहींत, हें गूढ
उकलण्यास त्याला जन्स पुरला नसता. आम्हांलासुद्धां या एक स्वभावाचे
राहून राहून आश्चर्य वाटायचें. “कसा बाई इतका तुमचा स्वभाव माझ्याशी
जुळतो--१ ? तिनें आश्चर्याने म्हणावें.
मीं परमेश्वराच्याकडे बोट दाखवून मोकळा होई. “' परमेश्वराची करणी
अन् नारळांत पाणी---?”' मी थट्चेने म्हणत असें.
मसी स्वतःशीं विचार करून पाहिलें. शकुन्तलेला ज्या गोष्टींची आवड
त्या गोष्टींची मळा आवड---आवड नसळी तरी आवड वाटूं लागली.
तिला ज्या गोष्टींचा तिटकारा त्या गोष्टी मळा बिलकूल आवडेनाद्या
झाल्या. खरोखरच, इतक्या जुळत्या स्वभावाची माणसं एके ठिकाणीं आण-
ण्यांत विधात्याचा कांहीं डाव तर नसेल !
पुणें हाहराच्या आसपास मंडळींना फिरण्यासाठी पुष्कळ जागा आहेत
हा शोध मला आत्तां लागला. आणि संध्याकाळच्या सुमारास बुधवारां-
तल्या खिचाडखान्यांत बसल्याने करमत नसते हा शोध शकुन्तलेन माझ्या-
करितां लावून दिला. पर्वतीच्या बाजूस हिंडण्यानें पाय मोकळे होतात हा
शोध मीं लावला. शेबटीं आम्ही ठरविलें की, हे शोध दसरी दाखल
करण्यापेक्षा रोज अमलांत आणले तर फायदा, नाहीं तर शोध तरी
कशाला लावायचे £ राहूळा संध्याकाळीं दुकानची व्यवस्था पहावयास
सांगून मीं शकुन्तलेबरोबर फिरावयास जायचा पायंडा पाडला.
एके दिवशीं फिरतां फिरतां मौज झाली---निसर्गदेवीचे आम्ही
कोतुक करीत होतो. चढाओडढींत शकुन्तला पुढें होती.
२७० फोळ आजा [ प्रकरण
न ०८५५४५४०४५ शशश" कड का कान क सच
८: निसर्गाच्या या एकेक कृतीकडे पाहिलं म्हणजे मन कस गोंधळून
जातं---” शकुन्तला म्हणाठी.
५ खरंच गोंधळून जातं---? कां गोंधळून जातें हें न समजल्याकारणाने
मी स्वतःच गोंधळून गेलो होतो !
:: शहरांत राहून नेहमीं सुधारलेल्या जगांत वावरण्यापेक्षां निसर्गे-
सुंदरीच्या सन्निध रहाण्यांत मोज असेळ---” शकुन्तला म्हणाली,
५ पण एकटच--१?” मी सहजच म्हणालो. शकुन्तठेने चटकन्
माझ्याकडे पाहिलें. मी दूरच्या एका झाडाकडे पाहूं लागलों.
दुसऱ्या एका प्रसंगीं मुलींच्याविषयी आमच्यामध्ये प्रश्न निघाला.
“६ कुणी कांहींद्वि म्हटलं तरी माझं ठाम मत आहे कीं, मुलींची जात
चतुर असते. मुलांची जात मठच नाहीं तरी--” ती म्हणत होती.
“८ तुम्ही जर असं बेधडक बोळूं लागलां तर कोण काय म्हणणार : हट
मी हंसून म्हणालो.
५६ ता म्हटलं म्हणजे ताकभात हें मुलींना तात्काळ कळतं. मुली नेहमी
ळ्याच्या धाकांत असतात.” ती म्हणाली.
“८ माझा तक याउलट आहे. मुली दुसऱ्याच्या डोळ्यांच्या धाकांत रहात
नसून त्या दुसऱ्याला आपल्या डोळ्यांच्या घाकांत ठेवतात, हें म्हणणं जास्त
सयुक्तिक दिसेलळ--” मीं हंसत म्हणालो. शाकुन्तला थोडा वेळ स्तब्ध
होती. |
५: ददशा ! म्हणजे माझ्या डोळ्यांचा तुम्हांला धाक वाटतो असं मी समजू
काय? ती चटकन् बोळून गेळी. मीं चमकून तिच्याकडे पाहिलें. तिने चम-
त्कारिकपणे माझ्याकडे पाहिलें. मळा काय वाटलें कुणास ठाऊक, मीं
आपली दृष्टि दुसरीकडे बळवळी. अनिवार झालेलें मन मोठ्या. प्रयासाने
मीं दाबून धरलें. मुलींची जातच चतुर म्हणतात तै कांही खोटें नाहीं.
मळा धीर होईना. एक वेळ वाटे, काय हरकत आहे ! पण पुन्हां वाटे
नको तो विचार. |
साठ्याने मळा ताळ्यावर आणण्यासाठी मुद्दामच हा प्रश्न उकरून
काढला. मीं त्यांचे म्हणणें मुकाटपणे ऐकून घेतलें,
१९ व]
अट “शकली र ञ्ट ध्टीध्ट
पिसाट जीव २४१९
१९८ प आका
... _ 2५.१ ८८५४-८४ ४५०६४१" >> 00 2 2५22९००“... “02 000 20२०४८ ०५०८४८ 1
“< सदू , तू काय करतो आहेस तें नीट विचार करून कर. माझ्या
मतानं पाहिलं तर तूं एका मुलीबरोबर हिंडण्यांत कांहीं पाप करतो आहेस
असं मुळीच नाहीं. पण ह्या हिंडण्याचं पर्यवसान गोड करण्याचे तुझ्या
हातांत असेळ---तुझ्या म्हणण्याप्रमाणं तुझे वडील आणि मातोश्री
लम़ाळा कबूल असतील तर तूं हें असंच चाळू ठेव, तिळा आशेला लावून
तिला जगांतून उठविण्याचं पातक डोक्यावर घेऊं नकोस. आपल्याकडे
असल्या प्रकाराबद्दळ प्रायश्चित्त म्हणजे देहान्त प्रायश्चित्त आहे. अबू
बचावण्यासाठी मुलीला विहीर जवळ करावी लागते. तर एका जीवाला
खाऊन टाकण्याची वासना तुझ्यासारख्यानं मनांत आणावी हें कांही युक्त
नाहीं. माझ्या सल्ल्याबद्दल रागावू नकोस. सध्यां तुझी चलती आहे. तूं
म्हणण्याचा अवकाश आहे. आजूबाजूचे लोक तुझं म्हणणं लगेच कबूल
करतील. तू आपल्याभोवती एक प्रकारच वातावरण तयार करूस ठेवलं
आहेस. तुला चार लोक चांगळ॑ म्हणत आहेत. चार लोकांच्याप्रमाणं
ती खुळी पोरगी बावरून गेळेळी आहे. तिला सध्यां तुझा शब्द परमेश्वर-
स्वरूपी दिसतो आहे. तिचा तूं परमेश्वर आहेस. अश्या स्थितींत तिच्या
गोंधळलेल्या मनाचा तू अवास्तव फायदा घेणार नाहींस असं मीं समजू
का ! मीं त्या मुलींची आणि तुझी दोस्ती घडवून आणलेली आहे म्हणून
मध्यें बोलणं मला प्रात आहे. थट्टा कर तिची, विनोद कर, काय लागेल तें
कर-फक्त ती एक अजाण पोर आहे हें विसरू नकोस. नाहीं तर मला
नाइलाजानं तुझ्या मामांना सांगून त्या भेटी बंद पाडणं भाग पडेल---”
साठे गंभीर मुद्रेने म्हणाला. मी हसलो मात्र.
प्रेमी जीवाला आपल्या आराध्य देवतेचेच काय ते डोळे दिसत असतात;
त्यामुळें दुसऱ्याचे डोळे आपल्यावर आहेत हें तो अजिबात विसरतो. पण
तो जगाला विसरला तरी जग त्याला विसरायला तयार नसतें. माझ्या
आयुष्यांत हें वर्ष चिरस्मरणीय होऊन रहाणार यांत शेका नाहीं. मुलींच्या
ओळखीबरोबर मुलांच्या ओळखी होणें हें कमप्राप्त आहे. शकुन्तळेच्यामुळ
माझ्या मुलींमर्थ्ये पुष्कळच ओळखी झाल्या. त्या ओळखी झालेल्या
नवीन मुलींची ओळख पाडण्यासाठी त्यांचे भगत माझ्याशी ओळख पाडू
१८
०२७० फोल आका [ प्रकरण
४९ ४८० १८ ८ बक २० ७० ७० ३० क क ०० अ ८ कट “न क मटन ज्याम बळ कवक न्व्ट “५ र "८ १7१ पण नय नला
लागळे. सहा महिन्यांपू्वी अज्ञान असळेला सदाशिब 8त्पाशरर्ण
1281705 म्हणून ओळखण्यांत येऊ ळलागळा. कोठल्याहि 1155 अमको
तमकीद्यी ओळख पाहिजे असेल तर प्रथम माझ्याकडे येणें मुलांना प्रास
असे. मी शाकुन्तलेशीं एवढ्या गप्पा तरी काय मारतो, आम्ही कोठें जातों
वगैरे प्रश्नांचा भडिमार सुरू झाला---
त्या दिवशीं तासाळा न बसतां लायत्ररीमध्ये ॥॥5-0115 चा नवीन
अक र्चाळीत मी बसलो होतो. अक वाचण्याची माझी बिलकुल इच्छा
नव्हती. शाकुन्तलळा तास संपल्यावर घरीं जाईल तिला वाटेंत अडवावे हा
माझा हेतु होता. बराच वेळ पानांची चाळवाचाळव केल्यावर कंटाळून
तो अंक मीं टेबलावर भिरकावून दिला आणि तेथेंच बांकावर डोकें टेकून
स्वस्थ पडलो; इतक्यांत बन्या आणि त्यांचे चार मित्र आंत आले.
: अरे हा दुष्यन्त तर इथंच बसला आहे की---” एकजण माझ्या-
कडे पाहून हंसत म्हणाला.
व्यान चाललं असेल रे ! सविकल्प समाधि म्हणतातना, त्यांतला हा
एक प्रकार आहे.” दुसरा म्हणाला.
“£ काय असेल तं असो, पण काळ परवां मीं तुम्हाला आमच्या
घरावरनं जातांना पाहिलं खर---? पहिला म्हणाला,
५६ झरे त्यांत काय आहे! तुला ॥6120807चं तत्त्व नाहीं का माहीत?
डा घरून निघाला असेल. ती घरून निघाळी असेळ. ती एका रस्त्यान
आली, हा विरुद्ध दिडोनं पण त्याच रस्त्यानं आला. गांठभेट सहजासहर्जी
पडळी. आतां शिष्टाचाराच्या नियमांना अनुसरून ती म्हणाली असेल,
येतां का? हा म्हणाला असेल---नेतां का १ ” दुसरा म्हणाला.
मीं बन्याकडे पाहिले. बन्या डोळे तिरपे करून माझ्याकडे पहात होता.
मला वाटतें तो हंसतदवि पण असावा
सद् , नाटकांत काम घेणं इतक्या फायद्याचं असतं हे. मला अगाऊ
कळलं असतं तर मित्रत्वाच्या. जोरावर मी वेकुंठाचं काम तुडा करूं दिलं
नसतं. माच तें स्वतः केलं असतं---" बन्या. माझ्याकडे पाहून म्हणाला, .
वें] पिसाट जीव २४३
पेशाब अअ
“६: हणजे ! तझ्या तोंडाला पाणी सुटलं वाटतं ! जाऊ दे रे ! कुणाच्या
भाग्याच्या आड येण्याचं पाप करूं नवे-- तिसरा म्हणाला,
:“: बाकी. देव, मी तुझे मनापासून अभिनंदन करतो-शिकार पण
शिकार गवसलीस, ळेका---) पांहेला म्हणाला
याहिपेक्षां पुष्कळच फवारे उडत होते. सभ्यपणाऱचचे नियम बाळगण्याचे
त्यांचें ध्येयच नव्हतें. वस्तुस्थितीचा विपयांस करण्याच माणसाला निक-
वावे लागत नसतें. एरबीं ही चाललेली थट्टा मला मनापासून आवडला
असती. पण बन्याच्यादेस्वत चाळठेला हा प्रकार मामांना कळल्यानावाच
रहाणार नाहीं ही माझी खात्री होती. म्हणून मी शक्य तितका गमार
रा करून तेथन सटकण्याच्ा मागं शोधू लागला
:“: बसा हो देव, आम्हीदि माणसंच आहोत को-आमच्याशा एक
घटका बोललात म्हणून कांदी रागावण होणार नाहा बसा; कांही हरकत
नाहीं. तुम्ही माणसांशीच बोलता आदांत---”' एकजण माझ्या हाताला
धरून म्हणाला,
:: का वाटते आहे मळा. तुम्ही माणसें आहांत याला पुरावा काय य
मी निकरावर येऊन म्हणाली,
५: जाऊं देरे ! रागावला आहे तो. अन् हो, वरोवर आहे! देव, ती
बघ तुझी महामाया चाळली---पळ !” दुसरा म्हणाला
मी त्यांच्या उपहासाकडे पूर्ण दुळेक्ष करून साडेधाईन वाहर पडलो,
पण गर्दींगदीत टेबलावर काढून ठेवळेली टोपी बेण्याच मात अजिबात
विसरलो. शकन्तळा एकटीच घरीं जात होती. मी |तच्याबरावर वाळू लागलो
६६ दवेव, तुम्ही टोपीश्षिवायच कधीपासून कोळेजांत येऊ लळागलांत १
शाकन्तला हंसून म्हणाली
[| डोक्याला हात लावून पाहिलें. “ आज सध्याकाळा दकानाकडे
यायचं इं---” म्हणून तिळा बजावून सांगत स टोपीसाठी परत फिरला
. बन्याने माझ्याकडे पाहिळें. “ आवांक्यावाहर हें प्रकरण जाऊ लागल
आहे. वेळींच सावध रहा. हा कांदी शाहाणपणा नाही '? बन्यान कुत्सित
भावनेने म्हटलें. पण दोष माझ्याकडे असल्यामुळे मीं त्याच्याकडे रागाने
२८४ फोल आका [ प्रकरण
पहाण्यापळीकडे काय करणार होतों १ “बरं, बरं तुम्ही नको मला शाहाज-
पणा शिकवायला !'” असें आपल्याशीच पुटपुटत बाहेर पडलो.
असंभाव्य गोष्टी संभाव्य करून दाखविण्याचा मीं जणु काय विडाच
उचलला होता. शकुन्तला संध्याकाळीं दुकानांत आली. राहू तिला गिऱ्हा-
इक समजून काय पाहिजे म्हणून विचारू लागळा. तिनें माझ्याकडे वोट
दाखविलें, राहू स्वतः संसारांत पडला नव्हता, तरी त्यानें प्रसंगाचे घामिदोरे
तात्काळ ओळखले. आपण येथे राहिलो तर अडचण होण्याचा
संमव आहे, तेव्हां ही मुलाखत पार पडेपर्यंत दुसरें कांही तरी वाहेरचें काम
काढावें या स्तुत्य विचाराने प्रेरित होऊन तो उदारात्मा मुकाट्याने बाहेर
पडला. मीं त्याला एका शब्दाने त्याच्या जाण्याचें कारण विचारले नार्ही.
“६ हं कां तुमचं दुकान ! इतकं प्रशस्त असूनसुद्धा एका गड्यावर कसे
बाई भागतं---!??” शकुन्तळा इकडे तिकडे पहात म्हणाली.
£: एक गडी १ आमचया राहू दहा गड्यांना भारी आहे. आणि स्वतः
मी आहेच ना !?' मी हंसून म्हणालो.
६६ याच्यापासून सराससे प्रास्ती काय पडते महिन्याची ! ” शकुन्तला
म्हणाली. |
_ “ हे पहा, ज्याप्रमाणे मुलींचे बय कधींच खरं सांगत नाहींत त्याप्रमाणं
आपली प्रासीहि कुणी खरो सांगत नाहीं !” मी किंचित् आढ्यतेने म्हणालों..
शकुन्तला मोठ्याने हसली. तं
:: बाई ! तुम्हाला. काय पाहिजे १ पिना पाहिजेत ! आकडे पाहिजेत १
'फाउंटनपेन्स पाहिजेत?” मी हंसतहंसत म्हणालो. माझ्याकडे पाहून शकुन्तळा
हंसू लागली “' अहो दुकानदार, म्हटळ मला किनई आंकडे नकोत, पिना
नकोत, नि फाउंटनपेन्स पण नकोत. ह्या खुचीवर बसायला मात्र पाहिजे !
बसू !?” माझ्या परवानगीची वाट पहाण्याची कांहींच जरूरी नसल्यामुळें
ती खुर्चीवर बसळी.. मी टेवलावर तिच्याकडे तोंड करून बसलो.
_ “८: आज रात्री वेस्ट-एण्डूलळा याळ का ! नाहीं म्हणायचं नाहीं. र्मी
रागावेन बर का-?? सी हंसत म्हणालो. .. | |
*्वें पिसाट जीव २४५
2५७८ टप-डपट 00 पपप 2000 0002000 शशश लश शील ज्र ६०.६७.
“ यायळा कांही हरकत नाहीं--पण दादा सोडणार नाहीं. आई
विचारील. त्यांना काय सांगणार १” शकुन्तला म्हणाली.
यानेतर वडील माणसांच्या आडमुठेपणाविषर्यी आम्ही बराच वेळ
बोलत होतों. शेवटीं मीं मार्ग सुचविला--
५८ असं केलं तर १ दादाच काय तो आडवा येईल. त्याला म्हणाव
कीं चारदोन दिवसांत आमचं मुलींचे संमळन आहे काळेजांत. तेव्हां
तयारी करण्याकरतां मला कॉलेजांत जावं लागणारच---? मी तिच्याकडे
पाहून म्हणालो.
८: खरंच गडे !--? लाजून तिने एकदम खालीं मान घातली. समी
मोठ्याने हंसू लागलों. शकुन्तला निघून गेल्यावर मी मनाशीच पुट्पुटू
'लागलो---“ खरंच गडे ? : खरंच गडे !--' गंडे ? * गडे ?) * गडे !' आंत
आलेला राहू माझ्याकडे आश्चर्याने पहात असलेला मला दिसतांच मी
कदम भानावर आलों. राहूच्या चौकसपणाला तक॑ करण्याची संधी मिळू
नये म्हणून मी होऊन त्याला माहिती पुरबळी--“ राहू , या बाईचं
नांव शकुन्तलाबाई, हुषार आहेत कीं नाहीं १ आमच्या वगोत आहेत.
सहजच आपलं दुकान पहायला त्या आल्या होत्या. पण तू कशाला
बाहेर गेलास १ तूं राहिला असतास तरी चाललं असतं---त्यांच्याशीं माझं
कांडी सुद्धां काम नव्हत--/
“८ सदुमाऊ, मला ह्यांत काय कळणार £ मला बाहेरचं थोडं काम
होतं म्हणून मी बाहेर गेलो. राहू म्हणाला. पण त्याच्या बाहेर जाण्याचे
कारण मी ओळखले होतें. अद्या वेळीं जास्त बोलण्यांत. आपलाऱच तोटा
आहे हें जाणून मीं त्याला उत्तर दिलें नाहीं. राहू स्पष्ट बोलून दाखवीत
नव्हता तरी तो घडलेल्या प्रसंगाचे कल्पनाचित्र स्वरडण्यांत युग होता.
मधूनमधून तो माझ्याकडे पहात असे. पण त्याच्या दृष्टींत बदळ झालेला
माझ्या लक्षांत आल्यावांचून राहिला नाही. न
आजपर्यत कोळेजांतील मित्राने कोळेजांतल्या मैत्रिणीला सिनेमाला नेणे-
त्यांतून वेस्ट-एण्ड्ळा जाणें म्हणजे जवळ जवळ अशक्य कोटींतली गोष्ट
समजण्यांत येत असे. पण मी त्या दिवखी शकुन्तंलेळा घेऊन वेस्ट-एप्डूला
१४५ वॉल आत्या | प्रकरण
गेलो, वेस्ट-एण्ड सिनेमाला अगदी जवळचा रस्ता म्हणजे प्रथ्वीपर्यटन
करावें ठागळें असतें तर मला अत्यानंद झाला असता. अन् राकन्तला
पाळीव मांजराम्रमाणे माझ्यावर विश्वास टाकून टांग्यांत मळा खटन बसली
होती. शकुन्तला माझ्या बरोबर यायळा तवार होईल ही कल्पनाच मुळी
माझ्या डोक्यांत नव्हती. इतक्या जवळ बसलेल्या शकन्तलेचे अस्तित्व
मरा खरेसुद्धां वाटेना. रस्ता संपेपर्यंत बोलण्याचे काम तीच करीत होती
मी फक्त तिच्या अपेक्षेप्रमाणे * हो !---' नाहीं म्हणून उत्तरें देण्याचें पहात
होतो. तिः्ची बडबड चाठूच होती
“£ किनई, दादा आला. “कुठं जातेस १? म्हणन दरडावं लागला
ठरल्याप्रमाण मीं उत्तर करतांच असा चिडला! 'ह्या कार्यांना साखळीनं
बांधून ठेवलं पाहिजे. संमेलनं भरबीत आ पुष्कळ त्याची बडबड
चाळू होती. मी आईला पुढें करून पळून आलें. मला घरापयत पोहोच-
वायला आल पाहिजे हो---! काय---१ मी काय बोलते आहें ! लक्ष कठं
आहे ( ” शकुन्तला माझ्या कोटाच्या बाहीला धरून म्हणाली. मी शुद्धी
वेर आलों.
टांग्यांतून खालीं उतरतांच बन्या आळेला मला दिसला. त्याला बातमी
कुणी दिली £! का सहजासहजींच तो आला असावा १? माझ्याकडे त्याने
टक ळावून पाहेल. मा. त्याच्याकडे पाहिले न पाहिल्यासारखेंच केलें.
आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रसंग टळावा या उद्देश्याने शकन्तलेशी बोळ-
ण्यात गक झालो, बन्यान घसा खरडून आपल्या अस्तित्वाची मळा जाणीव
करून देण्याची पराकाष्ठा केळी. पण इच्छाच नव्हती तेथें खांकरला--नाहीं
आणखी ओरडला तरी काय उपयोग होता १ शेवटीं शळुन्तलेच्या लक्षांत
आलें. तिनें मला खूण केली--
“ ओ5हो ! कोण, बन्या--अरे वाः ! तंहि पण आजच !---7म्हणन
बतावणी तर मी खूप केली, वन्याने खिद्यांतल्या रुमालानें स्वतःच्या
तोंडाबर आच्छादन टाकलें, पाण्यांत टाकलेल्या देकळाप्रमाणे माझी अवस्था
झाली.
नशीब आज माझ्यावर उल्टलळे होतेंका हंसत होते हेंच मला समजेना
६९८] चविसाट जीव २७७
व्न््ली 2५८१५४५ ५-१२१- १०५ ४८ ०४८४० प परतला 102 २० ८८ शप” शशश २८२. ८. 22 ८242020002000 20. धलपक्- तडका शण2 ४४प्लथ्लताश णह शण 00 कश ककरण पेश
बन्या आमच्या पाठीमागल्या बाजूस येऊन बसला. शोजारींच मागच्या
बाजूस 00089115 रोजिमेंटमघळे दोन 0०01107515 बसले होते. पूर्वजानें
महत्प्रयासाने शोधून आणलेल्या वलछीचा धूर हवेंत कोंदटला होता. शकु-
न्तलेनें नाकाला रुमाल लावला.
:: अं! अन् घरीं पातिराज याच पंथांचे मिळाळे तर १ ” मी थट्टेने
हंसून म्हणालो. शकुन्तळेने माझ्याकडे चमकून पाहिलें, ह्याच वेळीं तिच्या-
कडे पहाण्याची मला बुद्धि झाली. पुन्हां माझ्या मनानें उचलू घेतली
बन्या यू. टी. सीं. त असल्यामुळें समदुःखी या नात्याने त्यांने त्या
(0001815 तीं बोलणे सुरू केल. ' 37४ 9७10ण चा मत्र लाख्खा वळा
युटपुटत त्यानें संभाषणांत खेड पडूं दिला नाही --त्यांनींहि पण कोंतुकान
प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. 8०४0०1815 मधीळ लोक इतके विनोद-
ग्रिय असतील ही कल्पना मला यापूर्वी दिवलीसुद्धां नव्हती, मिलिटरी
स्ाक्याचा मनुष्य म्हणजे 13813॥, 1)€ण्15नवा ओतप्रोत भरलेला सांड-
पाण्याचा नळ, अशीच कांर्डीशीं आपली सर्वसाधारण समजूत असते. पण
प्रत्यक्ष अनुभवाने पहातां मनुष्य परिस्थितीमुळे कसा नरम पडतो यार्चे.
उदाहरण त्या कॉरपोरळ्सच्या रूपानें माझ्यापुढे उभ होतें. बन्याएवढा लहा-
नसा मुलगा एका वर्षात ००"००'६) कसा होऊं शकतो याःचे त्यांना आश्रय
[टत होते. कारण, त्यांना एक एक जागा वर जायला कितीं व्ष घालावी
ळागतात वाचा नियम नसतो. बन्याशीं बोळणारा कापीरळ तर छत्तीस
वर्षांचा होता. अन् मिळिटरीमध्ये 051णड ० 8लवांश! म्हणून लागल्यास
त्याला आज पंधरा वर्षे होऊन गेलीं होतीं.
शकुन्तळेळा मधून मधून मी त्यांचें संभाषण समजावून सांगत होतो-
मला तरी त्यांचे बोलणें सगळे थोडेच समजत होते ! पण जे काय समजत
होतें तेचे मी अभिमानाने तिळा सांगत होतो.
होतां होतां व्यक्तिविषयक प्रश्नांवर वाजू येऊन ठेपली. “ आम्ही कोण,
कुठं असता ' इत्यादि प्रश्नांना न्यान कांहीं तरी तोंडाला वेतोल तशी
उत्तरे दिलीं. बोळंतां बोळतां एकार्ने राकुन्तठेकडे पाहून | 18108 हा!
115 र? म्हणून वन्याला प्रश्न केला. वन्यानें इंसून ' हो काराथंक मान
२१५० फोल आदा । प्रकरण
॥७॥2”.. ग्र ४-० > ४० ० २ नटी
:£: अजून आपला सुलेमानखां लाळेंतून आला नाहीं का? अन् मामा
आळे का हपीसांतून !”' न
“< तू इत्ट्री फार महाग झाला आहिस रे आम्हांठा ! का ठुला फुरसतच
होत नाहीं आमच्याकडे यायला !” मामी म्हणाली.
उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याच्या उद्योगाला मी
लारळों. मामी माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली,
:< सदू, तुला कांही तरी होतं आहे. तूं माझ्यापासून आजपर्यंत एकहि
गोष्ट लपवून ठेवली नाहींस. मग आतां हा नबीन कुरठेपणा करायला
कर्थीपासून शिकलास £! आम्ही तुझीं मार्येचीं माणसं ना १ आमच्याजबळ
तूं विश्वासानं सांगणार नाहींस तर दुसऱ्या कुणापार्शी बोळणार ! आंत
नवल, तुला चहा देते. आत्तां येतील ते. अन् सुलीचीहि येण्याची वेळ
झाली आहे---?”' मामीनें मला हाताला वरून आंत नेलें. म्हणजे, मामी-
च्या कानावर या गोष्टी गेल्या नव्हत्या. मला या विचाराने तेवढाच
आराम वाटला. चहाच्या डब्यार्शी खेळत मी मामीचे बोलणें ऐकून घेऊ
लागलो.
“६: सुकाळीं बन्या आला होता. वराच वेळ बसला होता. मीं त्याला
विचारलं तर मला इकडनं उत्तर देण झाळं को“ सदू आतां वबदळ्ला
आहे. त्याला पूर्वीच्या लोकांची संगत नकोशी झाली आहे. तो सध्यां
नडीन नवीन ओळखी पाडण्याच्या उद्योगांत आहे.' काय समजाव माण-
सांनीं ! नवीन ओळखा ह्या होणारच. नवीन माणसं भेटली म्हणजे * बोलू
नका हो आमच्याशी ' असं का त्यांना सांगायचं १ इव्दा ! कांही तरीच
यांचं बोळणं. अन् आमची ओळख विसरायला आम्ही कुणी तिऱ्हाईंत
का आहोंत ! चांगळीं नात्यानं बांधलेळीं आहोंत की--! मीं लक्षच दिलं
नाहीं त्यांच्या बोलण्याकडे. पण सदू, स्वारीची मुद्रा मात्र नेहमींसारखी
आनेदी नव्हती. कांही तरी झाळ असाव ! वाबांची प्रकृति आहे तज्षीच
आहे हे मीं सुलीला आज सकाळी पाठवून समजून घेतलं, मग काय
बाई असावा गोंघळ !?' मामी म्हणाली. |
तो गोंधळ काय असावा हें मामांना पुरतेपणी समजलें होते. मला तो
र्व] भूतलावर स्वयं २३१
गौंघळ मामीला समजावून सांगतां आला असता. पण तसे करण्यांस माझे
मन घेईना. मामी इतकी जबळऱ'ची असतांनादेखीलळ या बाबतींत ती
परकी वाटूं लागली. मी चहा घेत होतो तांच मामांची सायकल वाजली.
मीं दचकून दरवाजाकडे दृष्टि फेकली
“: हलो! कोण? सदुमाऊ का? काय रे आज तुला इकडे वेण्याइतकी
स्वतंचता क्यी मिळाली १” मामा म्हणाले
र्क ! काय हें बोलणं ! इकडे यायला स्वतंतता कशाला लागते !
अन् तो ळुठं कुणाचा परतंत्र आहे ! ” मामी म्हणाली
तें मी काय सांगू £ ते तोच जास्त खुलासेवार सांगेळ, पण त्याला
त्रास देऊ नकोस. मोठ्या नवससायासांनीं तो आज आपल्या घरी आला
आहे. पुन्हां येगार नाहीं असं त्याचं स्वागत करणे बर नाही. सदू , मला
चहा ठेवळा आहेस का! म्हाताऱ्या नबऱ्याला विचारतो कोण घरांत !
आल्यागेल्याचा सन्मान अन् म्हातारबाबा, धरते तुमचा कान!” म्हातार-
पणी मनुष्याची अ्ी दाणादाण उडते वध, सदू--?? मामा पाटावर येऊन
बसत म्हणाले
पी बट *४५१८५* न कणकडन कळ्या आम कत
कोल टणक ४१८ कशन परडी
हर
:८ पुण पंक्तिपरपचे करायला मी शिकलेच नाहीं मुळीं“ मामी
ऱवहाचा कप मामांच्यापुढे करून म्हणाली.
:: काय पण टेंभा मिरबते आहेस ! आज सकाळची गोष्ट, फार लांब
नको जायला--” मामा हंसत म्हणाले,
:: परहा हो बाई ! कुठलं कुठं नेऊन मिडवायचं, त्याला कांही सुमार
तरी £ शिळा भात वाढणं बरं दिसेल का! सुली कितीहि केलं तरी
बायको आहे. बायकांच्या जातीला घरांत काटकसर करायची संवय झालीच
पाहिजे. अन् मी नाहीं का शिळा भात खात ! तो पुरुषांना वाढणं बरं
दिसत नाही--?) मामी म्हणाली.
“६: कुणाला बरं दिसत नाहीं ! कोण पहायला येणार ! आम्ही घरांत
काय वाटेल ते करू---?” मामा म्हणाले.
“: तुम्ही काय वाटेल ते कराळ पण मला कांही. तरी मनाची वाळ-
२२१९२ - कोळ आजा [ प्रकरण
न£--५-० लाधला 4 क
व **०५ ५५८८४7०८०४ ४४४० ७४५०७ ४0४४५१०४७४
गली पाहिजे. अन् घरकामांत नाहीं तरी पुरुषांनी इतक्या बारीक नजरेन
पहाणं चांगल नाही---” मामी म्हणाली.
“£ ट्हान ! तिकडून म्हणाळ संसाराची काळजी नाहीं म्हणून ! त्यांत
एक तंत्र आहे का १ ? मामा उठले.
एकीकडे नेऊन मामांनीं मळा अभ्यासाविषयी प्रश्न केला. जे टाळ-
ण्याचा मी प्रयत्न करीत होतो तेंच पुढें आले.
“६ तूं अभ्यास करीत नाहींस हें चांगलं नाहीं. हें बय शिकण्याचं आहे.
इतर गोष्टी वयोमानाप्रमाणं केल्या म्हणजे शोभून जातात. भाऊंचा भरंवसा
देतां येत नाहीं. पुढंसागं लवकरच तुला घरचे पहावं लागेल. अजून घराची
जोखीम अंगावर नाहीं. इतक्यांतःच तूं शिकलास तर पुढं फायद्याचं होईल.
हीची शिक्षणपद्धति सदोष असो किंवा निर्दोष असो, आपल्याला शिकण्या-
शिवाय दुसरा मार्ग नाहीं. मोठा झाळास म्हणजे तुला याचा पश्चात्ताप
होईल. वेळींच सावध झालेलं बरं. आजपर्यंत किती तरी जीव फुकट वायां
गेळेळे आहेत. त्यांना योग्य दिशा दाखविणारांची उणीव होती. पण
तुळा तशी पाळी येऊं नये ही माझी इच्छा आहे. आयुष्याचे धिंडवडे
उडवून घ्यायची जर तुझी इच्छा असेळ, अन् माझे बोलणं तुला कठोर
वाटत असेल तर, मीं बोललेलं विसरून जा.” मामांनीं कपडे काढीत
म्हटले.
मामांनीं डाकुन्तलेविषयीं एका शब्दाने मला विचारले नाहो. पण
मामांच्या वाक््यांतून निघणारा प्रत्येक सूर कोणत्या रागाचा होता ते मी
जाणत होतों.
दुसऱ्या दिवशीं मीं साठ्याळा सर्व कांहीं सांगितळें. शान्त मुद्रेने साठे ऐकून
घेत होता. त्यानें एक लांबलचक व्याख्यान देऊन मला शान्त करण्याचा
प्रयत्न केळा. पण मला त्याच्या म्हणण्याचा अर्थबोध मुळींच झाला नार्ही.
£ देव, मनुष्याच्या स्वभावाविषयीं जॉ जॉ विचार करावा तो तों मन
अधिकच घोंटाळ्यांत पडतं. हा बन्या तुझा आज इतक्या दिवसांचा मित्र,
पण त्याचं आणि तुझ मुळींच जमत नाहीं. जी गोष्ट पुढंमागं मला करावी
खछागळी असती---म्हणजे तुझ्या मामांना कळवावे लोगलं असंतं--
टत. भूतलावर स्वगे ऱ्५्डे
"7 भती विन. केट. धकार ७ क १०७ ७५० ७७७१७७० ७-० १७७ ७७७ ककल पक मकर पर
- ती गोष्ट त्यानं केली. पण ती करण्यांत त्याचा हेत काय होता १
मत्सर ! केवळ कुत्सितवुद्धि, माणसामध्ये इतर गुण पुष्कळ असले
तरी मत्सरानं साऱ्या गुणांची माती होते. रूपानं दहाजणींना खार्ली
मान घालायला लावणारी स्त्री केवळ या मत्सरानं आपलं खूप. हिडीस
करून टाकते. रामरावणाच्या कथा खऱ्या मानल्या तर केकेयीचं उदाहरण
इंच सांगतं. कैकेयी रूपगार्विता होती. मत्सरानं तिळा खग्रास ग्रहण लावलं.
तिनं ख्प सर्पाच्या कान्तीप्रमाणं मयप्रद झालं, मैत्री शेबटपर्यंत टिकत
नाहीं याचं मूळ कारण मत्सर. मेत्री सुंदर बाईप्रमाणं जवळ कराबीशी वाटते;
पण मत्सराचे कांटे वाढूं लागळे की---! मी विचार करून दमलो. नंदन-
वनाप्रमाणं दिसणारं जग इतकं कंटाळवाणं कां वाटते! तसं पहायला गेलं
तर स्वर्गांची कल्पना किती फोल आहे हें तत्काळ दिसून येईल. स्वगोला
जाणोरे पुण्यात्मे अस्हतावांचून दुसर कांहीएक चाखीत नसतात. कर-
मणुकीकरतां इंद्राच्या अप्सरांखेरीज दुसरं कोणतंच साधन नाहीं. आणि
मुक्ति मिळवून जर ह्या रीतीनं दिवस काढायचे तर मग पुनजंन्माची
कल्पना काय वाईट !--स्वगामध्ये सगळ्या गोष्टी जय्यत तयार असतात
हाताशी असणाऱ्या वस्तु प्राप्त करून घेण्यांत आनदाऱचा भाग येतो कुठ!
ज्या गोष्टी दिसायला अप्राप्य बाटतात त्या गोष्टी दीघंप्रयत्नान आपल्याशा
करून घेण्यांत शौर्य आहे. उन्हांतून चार मैळ रपेट मारून आल्यानंतर
बर्फातला सोडा पिण्यांत मौज असते. एकंदरीनं पहातां असंच दिसून
येईल कीं, स्वर्गाच्या सुरळीत चाललेल्या आणि कधींहि न बदलत्या अशा
चकारींतून फिरण्यापेक्षां प्रथ्वीवरील---वेळोवेळीं बदलत्या आणि चमकृति-
जन्य अज्ञानमार्गावरून फिरणं जास्त सुखाचे आहे. प्रथ्वीला मी जास्त
मान देतों.”
८ तुझी दृष्टि कोती आहे. तुला ज्ेणांतल्या किड्याप्रमाण पथ्वीच बरी
चाटणार !” मी म्हणालो
“: तुमची दृष्टी तरी काय कमी कोंती आहे! सुक्तेच्चा मार्ग चाोखाळ-
णारे वीर प्रथ्वीला कां रे शिब्या देतात ! एथ्वीन तुम्हांला जन्म द्यायचा,
तुम्हांला ळहानपर्णी नाचू बागडटं द्यायचं, मोठेपणी तुमच्या लत्ता सोसा-
“ह शब्टधट हटन -ड£पलभशमिलफ नम्टाप्टी टीक्ट्शाप शी टी. 2. प्टट 20 02 97 2 हण टी “ट ०५५५०१ १५४५४. "ऱ्
२५२ फॉाल आदा [ प्रकरण
ती » ७५५ कान्ट टप्टटा्टीटी “00070 टता 2१९ शार नः य्य
अबाधित सत्ता गाजवणारा परमेश्वर उद्यां जर जगांतल्या माता-देवींम्रमाणं
चिडखोर व्रात्ति धारण करू लागला तर प्रलयकाळ फारसा लांब रहाणार
नाहीं.” साठे हंसन म्हणाला
:< परमेश्वर म्हणन सत्ता आहे हें तर तुला कबूल आहे! का देवच
नाहीं म्हणणारा तं. आहेस १” मी म्हणाली
:£ देव असेळ किंवा नसेळ; व्यक्तिशः मी परमेश्वर नांवाच्या सत्तेला
फारच थोडी किंमत देईन. पण परमेश्वरी सत्ता म्हणजे निसर्ग, असा एक
माझा तर्क आहे. आणि ती सत्ता सर्वज्ञानी नाहीं. तौीसुद्धां आपल्या-
प्रमाणंच चुकीस पात्र आहे. जगांतल्या व्याधिग्रस्त जीवांचे कोड एरव्ही
कसं उलगडणार! महाम विकृत स्वरूपाचा जीव कोण तयार करील? सवे-
ज्ञाता असा चितारी मदाम घाणेरडं चित्र कां काढील ! ती सत्तासुद्धा
नवशिक्या शास्त्रवेच्याप्रमाणं प्रमाण बसवीत असावी. ज्याप्रमाण शास्त्रवेत्ता
अमक एक असीड इतक्या प्रमाणांत अमक्या एका वस्तूशी मिसळळ की
अमक एक नबीन वस्तु तयार होते, असा शोध लावतो त्याप्रमाण ही
परमेश्वरी सत्ता मनुष्यप्राणी निर्माण करीत असतांना करीत असावी
एकादे वेळेस प्रमेय बरोबर येत, एखादे वेळेस चुकतं. आणि चुकलेलं
प्रमेय म्हणजे निष्कारण विकृत झालेला व्याधिग्रस्त जीव ! परमेश्वराच्या
चुकीबद्दळ आपल्याला त्याचं प्रायाश्वित भोगाव लागत. पण तें तसं रहाणा-
रच. त्याला इलाज नाहीं. जोपर्यंत परमेश्वराला बरोबर अंदाज आलेला
हीं तोंपर्यंत जगांत व्याधींनी पीडळेले जीव रहाणार'च
६८ मग त्या €पशाा€ च्या तत्त्वान पाहिलं तर मनुष्यप्राणी नमाण
करून देव थांबला असं म्हणतां येणार नार्ही. शाला चा हा मधला
टप्पा आहे असंच म्हणावं लागेल---” मी म्हणालो
:< केव्हांहि! मनुष्यप्राणी ही परमेश्वराच्या कौशल्याची किमान मर्यादा
नव्हे. मनुष्यप्राण्यामध्ये अजून मत्सरासारखा भयेकर दोष कायम आहे
अजून वासना मेली नाहीं. चढाओढीच्या कल्पर्नेत वासना आणि मत्सर
या दोन गोष्टींचा मुख्यत्वेकरून प्रादुर्भाव होतो. त्यामुळं राष्ट्रीय कल्पना
उगम पावते. राष्ट्राचा अभिमान बाळगणं ही कोती समजूत आहे. पुष्कळ
२१ वें] दरबारचाखालेता! २५७
शा... ह. आयाळ
लोक विश्वबधुत्वाच्या तत्वांची टिंगळ करतात. पण लक्षांत टेब, सदू ,
आपण त्याकरतां घडपडलं पाहिजे, जगांत रहाणारे आपण जीव बंधुत्वाच्या
नात्यानं जखडला गेलो पाहिजे. विश्वतंधुत्वाच्या उदात्त कल्पनेची टिंगल
करणारे स्वतःस मोठे शाहाणे समजत असले तरी, त्यांना कबडीइतक्र ज्ञान
नसतं असं म्हणावं लागेल. मसतुष्यमराण्यानंतरची निर्सिति कदाचित् या
विश्वबधुत्वाच्या नात्याला मान देईल. कदाचित् त्यांना तीं तत्व पटतील--”
साठे म्हणाला,
साठे आणखी बराच वेळ बोलत होता. त्याचे विचार खरोखरीच
पटण्य,सारखे होते. मला समजत नव्हते हा माझा दोष आहे--पण त्यानें
विचार करण्यांत स्वतःकडून कसूर ठेवडी नव्हती एवढें मात्र खर.
प्रकरण २१९
शक्य १५-००.
दरबारचा खलिता
बे[वांची प्रकृति पुन्हां सुधारली नाहीं. दिवसेंदिवस प्रकृति खालावत
चाळली होती. पण आयुष्याच्या तंबूला लोंबकळत रहाण्यासी त्यांची
चिकाटी जबर होती. बाबांना आजारी पडल्यालळा आज जवळजवळ सहा
महिने झाले होते. डोळे निस्तेज पडले होते. अंगाची कांतडी, रक्ताचा पुर-
वठा नसल्यामुळे काळी पडली होती. | | |
पण अजून त्यांचा मेंदू पूर्वी होता तसा तरतरीत होता. विचार कर:
ण्याची शाक्ते अजून कायम होती. _
शेवटीं दोबटीं आम्हांला कळुन चुकले कीं, मानवी प्रसत्न वृथा आहेत.
काळाचे भयंकर स्वरूप बाबांच्या अस्थिपंजर-दारीराभोवतीं घोटाळु लागले
होते. बाबांनासुद्धां आपला भविष्यकाळ स्पष्टपणे दिसू लागला. दोता.
१७
र्५्ट फोल आज्या | प्रकरण
क क 1 या स्य
मामांनीं त्यांना धीर दिला. पण त्यांनीं मामांना मोडून काढलें--“ माझा
सरंबसा नाहीं. मी मरणार. मी मेल्यावर वाटेळ तो धिंगाणा घा डा, मला
मुळीच पवा नाहीं.” इत्यादि बाबांचं पुराण अखेरपर्येत चालू होतें.
आजाऱ्याच्या शेजारीं बसणे ही एक शिक्षा आहे. बाबांच्या शेजारी मी
बसत असे, दिवसां कांही एवढा त्रास नसे, पण सवेत्र सामसूम झाल्यावर
रात्री मात्र मला अतिशय भीति वाटे! आतां बाबांचे भय वाटण्याचे
वास्तविक कांहींच कारण नव्हते; तरी पण मनुष्य सवध्रीचा गुलाम असतो.
जन्मभर बाबांना भिण्याचं माझें त्रत होते. अजूनहि बाबांची मला भीति
वाटत अते. डोक्यांत नाना तऱ्हेचे वेडगळ विचार धुमाकूळ घालीत.
त्यांपैकीं एक विचार हा होता कीं, बाबा जर यांतून सुधारळे आणि पहिल्या-
सारखे हिंड्ंकिरू लागळे तर घरांत मला थारा मिळेळ कीं नाहीं १ स्वाथी
विचार ! पण डोक्यांतून बरेच दिवस जाईना. एखादे वेळेस बाबा मला
धरण्यासाठी उठण्याची धडपड करीत आहेत असा भास होई. बाबांच्या
दुखण्याच्या जोडीला मीहि दुखणे घेऊन बसेन कां काय ही मला भीति
वाटू लागली.
राचींच्या शान्त वेळीं दिवा बारीक करून मी आरामखुर्चीवर डुलक्या
बेत असें. बाबांचे कण्हर्णे कानीं पडलें कीं मी दचकून जागा होई. ज्या
माडीवर आम्ही लहानपणीं नाटक करण्याचा धुडगूस घातला होता तीच
म्ाडो मळा खायला उठल्यासारखी भीषण वाटू लागली, आई खालच्या
बाजूस माझ्या पायापाशी एका घोंगडीवर पडत असे. तिचें घोरणें मला
स्पष्ट ऐकू येई. मोत्याचे मधून मधून रखवालीचे काम अंगणांत
चाळू असे. एके दिवश्षीं मी आमच्या घड्याळावर इतका संतापलों कीं,
संतापाच्या भरांत मी तें फोडून टाकण्याच्या विचारांत होतों. इतक्यांत
आई या अंगावरची त्या अंगावर झाली. माझा बेत तसाच राहिला.
बाबांची झोंप रात्री खस्थ नव्हती. मधूनच ते दचकून जागे होत.
त्यांना धीराच्या गोष्टी सांगण्याकरितां खुर्चीवरून उठणे मला भाग पडे
मी अगर्दी कंटाळून गेलो. कांही नाहीं म्हटलें तरी सहा महिने मीं अशा
तऱ्हेने घांलठवळे होते. . जगांत येऊन जन्मभर आजाऱ्याची शुश्रपा करणे
२१वें] दरवारचा खलिता २५९
ह ॉशॅन्गिरेििस्ख्बा्ायाडाबबबब॒बबायाजा्गबडजश्बबडक मव म्मय या य
८१५४४४७”
हींच जर आयुष्याची इतिकतव्यता असेल, तर त्यापेक्षां जन्माला न येणेच
ऱवांगळे असे मळा वाटू लागळें. आजाऱ्याच्या ओषधाच्या त्या बाटल्या
पाहिल्या कीं माझे मत्तक खवळत असे. ज्या घरांत मी लहानाचा मोठा
झालों त्या घराचा मळा बीट आला. घराचची पायरी पाहिली कीं मला
घरांत शिरणे नकोसे होई. घर म्हणजे केदखाना, ही मी घराची व्याख्या
करू लागलों.
मधून मधून सुलोचना माझ्या मदतीला येत असे. मदतीला म्हणून
आलेल्या सुलो*चनेच्या दिमतीला मला सारखें उभे रहावे लागे. रात्री शिकस्त
म्हणजे बारापर्यंत ती कांही तरी माझ्याशी बडबडत असे. पण मिनिटाला
बारा जांभया देणारा जीव कोठवर जाग्रतावस्थंत रहाणार ! बसल्या जागे-
वर पेंगणारी सुलोचना लहान पोरासारखी उठवून माझ्या जागेवर नेण्याचे
कासम मला करावे लागे. तिचा अपराध कांहींच नव्हता. तिला माझ्या
जिवाची कल्पना येणे दाक्य नव्हते. ती आपल्याकडून डोळे उघडे ठेव-
ण्याचा प्रवत्न करी. घरांत आई आणि सुलोचना ह्या दोधीजणी मदतीला
असतांना शेवटीं मलाच पुढें व्हावें लागे. दिव्याच्या अंधुक प्रकाशांत,
विचार करीत करीत मी आयुष्याचा भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ
डोळ्यांपुढे आणीत असें. समाधानाला कुठेंसुद्धां जागा नव्हती. सवेत
अंधःकार !
बाबांचा एककल्द्रीपणा दिवसेंदिबस जास्तच ज्रासदायक होऊं लागला.
एके दिवशीं संध्याकाळच्या सुमारास ते आईवर संतापले. इकडचा दिवा
तिकडे ठेवायळा आडे विसरली---कीं असाच कांही तरी गोंधळ झाला होता.
सी जों घरांत शिरलो तो माझ्या कानीं बाबांच्या शिव्या आल्या. भरल्या
घरांत, करकरीत तिन्हीसांजाच्या वेळेला बाबांनीं ही उचळ खाळेली
पाहून मला अतोनात संताप आला. सोभाग्यवती, कुलीन स्त्रीला उद्देून
अशा शिव्या बाबांना देण्याचे घेयें तरी कसे झाळे कुणास ठाऊक ! मी
तडक जिन्याने धांवतच वर गेलो. मला आईची काँब आली. |
भिंतीकडे तोंड करून आई पदरानें डोळे पुक्यीत उभी होती. आई
सहसा अश्रू गाळणारी स्त्री नव्हती. तिच्या सहनशीलतेची मर्यादा बाबांनी
२९० फोंळ आका [ प्रकरण
ओलांडली होती, असहाय स्थितीची तिळा कल्पना आली; आणि एकदम
डोळ्यांवाटे तिर्ने अश्रू गाळण्यास सुरुवात केटी, मला पाहिल्याबरोबर तर
तिने ढाजलटजा, मानापमान विसरून मोठ्याने हुंदबे, देण्यास सुरुवात केटी.
तिच्या रडण्याने माझ्या हृदयाचे पाणीपाणी झाले.
बाबा पलंगाच्या कठड्याला धरून उभे होते. अंगावरचे वस्त्रसुद्धा
घेण्याची त्यांना शुद्ध नव्हती. लाजलज्ा पार झुगारून दिली होती. पाय
लटपटत होते, हात कांपत होते, पण बोलण्याचे अवनान सुटले नव्हतें !
“ रडायला लाज नाहीं वाटत १? अजन नवरा जिवेत आहे. ज्या
दिवशीं मी मरेन त्या दिवशी पोटभर रड. तुझ्य़ा नक्षीबीं जन्माची रड
आहे, तुम्हांला साझा कंटाळा आला आहे. मला काय डोळे नाहीत १
दिवसा ढवळ्या माझा उपहाम करतां, माझा सद्दाम अपमान करतां---
मला तुम्ही [जिवंत जाळाल, माझ्या मर्णाचीसुद्धां तुम्हा वाट पहाणार
नाही. मेलल्या जनावराचा गिधाडांना लगेच वास लागतो. तुम्ही माझ्या
मरणाच्या आशेन माझ्याभोवती जिवंतपणीच गिधाडं जमलेला आहांत
म्हातारपणी तुला नवरा नकोसा झाला आहे--?” बाबा चिड्टन बडबध्त
होते.
मळा हँ ऐकवेना. आजपर्यंत मो बाबांना भीत होतों, पण आतां.
माझ्या अंगांत कोठून अअसान आलें कुणास ठाऊक! मी भीतीची कल्पना
अजिबात विसरली--“ बाबा!--?” म्हणन मी संतापाने ओरडलो. बाबानी.
माझ्याकडे पाहळ |
तू एक हं दुसरं [घाड. बाबांनो, मी अजुन मेलो नाहीं. कां मला:
गराडा घालतां ! जेव्हां मी मरेन तेव्हा तुम्हांला मोकळीक आहेच. / ब्रावा
अनपेक्षितपणे मोख्यानें हंसळे, मी पुन्हा दचकलो |
“कां! कशी गम्मत केटी £ तुम्हांला वाटलं मी मरेन ! उरे, मी.
कसला मरणार! मी तुम्हांला पुरून उरणार आहे! कस फसवलं तुम्हांला!
जा, खुशाल परत जा अजून मी जिवंत आहे. मो मरणार म्हणन हिला
कोण आनंद झाला होता ! आनंदाच्या उकळ्या फटत होत्या ! फसली---
साक फसली, जा--पढे परत करु. अजून पेढे. वाटायळा अवकादा
२्वें] दरवारचा खलिता २८१
आहदे--” म्हणून म्हणत बाबा पुन्हां एकदां पूर्ववत् हंसळे, मी झटकन्
पढे सरला,
6: बाबा, शहाणपणा पुरे झाळा ! समजली तुमची अक्कल ! मुकाऱ्यान
यांधरूण घ्रेऊन पडतां कॉ--” मी म्हणाली.
५६ युंव रे मुळगा ! ' पुत्र व्हावा ऐेंसा गुंडा | ज्याच्पा हाती दीड मण धोंडा?
घाल तो घोंडा माझ्या टाळक्यांत. तुळा वाचा फुटली अ! सदू , काल माझा
आाब्द ऐकला की तुझ्पा अंगाला दरदरून धाम सुटत होता, आज पोपटाला
वाचा फुटळी, ये माझ्या बिठुमिय्या ! तू माझ्या अंगाला हात तर लाव-,
छुळा तमाय दाखवतो. सूर्याची पिछले दाखवू का तुला £ जा--मुकाट्यानं
तिच्या मांडीवर डोके ठेवून तूंहि तिच्यासारखा बापाच्या नांवाने रड,--
झरे, तू कालचा खुळचट पोर, तू काथ गमजा लावणार! तुला एका
थंरडींत निजवीन, बापाचं ऐकायळा नको काय £ तुला कालेजांत जायचं
आहे काय £ पुढं ये-ऱतुझे कॉलेज काढतो बाहेर--” बाबा म्हणाले
५ जाऊं दे बाबा सटू, तूं नको आणखी मधे पड्टंस, जन्माची बाईल
तिळा कोण खाईल! जन्ममर खात आलेले आहेत, आतां तू कशात्टा मला
सोडवतोस --१ '' आई रडत रडत म्हणाली, मी विचारासरशीं बाबांचा
हात घट्ट पकडला बाबांनीं घडपड केली. माझ्या हाताठा ते रक्त
निनेपर्येत चाबळे मीं त्यांना पुन्हां पलंगावर निजवबलें. हद्ातावरचें रक्त
दृष्टीस पडतांच मार्हे भान सुटळें.--मी एका हाताने बाबांचे तोंड घट्ट
दावून घरले,
५: अं? लहानपोरासारखे तुमचे कष्ट तिने करायचे---तुमच्याकरतां
राऊ देवस तिने मरायव; अन् तुम्ही हें बक्षीस देगार काव १ आतां विसरा
ते दिवन. मी सांगेन तभ॑' वागळे पाहिजे. आईला एक शब्द उलटून
बोळलांत तर पदा मग आपला पिचर, तुमची गय करून भागणार
' माही. घरांत तुम्ही नाहीं नार्ही तसले शब्द उच्चारतां १ हे घर काय
: वेश्यांनीं मरळ आहे अशी तुमची समजूत आहे! कुठं ही पाप फेडाल !
: स्वतःच्या बायकोला, स्वतांच्या तोंडानं, वेश्येच्या पक्तीला नेऊन बसवतां !
गुन्हा तर तुम्ही बोलळा--डाग देईन जिभेला---अन् पलंगावरून उठलांत
२९२ फोळ अच्या [ प्रकरअ
न्या /०-
ते अंगाभोंवतीं चिरगुटसुद्धां नाहीं ! कुठं लाज विकलीत ! तुम्हांला सदू
म्हणजे पोरखेळ बाटला काय ! सदू आतां या घराचा मालक आहे. आज
मी माठक आहि. माझ्या म्हणण्याप्रम'ण रहायचे असेल तर आम्ही
तुम्हांला औषधपाणी करूं. तुम्ही मरण्याची धमकी कुणाला घालणार १
मळा ? तुम्ही मेलांत तर जग कायं ओस पडणार आहे? असे छप्पन
जीव रोज मरतात---कोण कुणाला रडणार १" मी बेभान होऊन बोलव
होतो. बाबांची धडपड जशी बंद पडडढी तसा मी आईच्याकड गेली.
आईचे डोळे लाल झाळे होते. अजन ओंठ थरथर कांपत होते.
:: आई, तूं माझं ऐक. त्यांच्या बोलण्याकडे मुळींच लक्ष देऊं नकोस
भ्रमातलं त्यांचं बडबडणं ! त्यांत उगीचच जिवाला खेद करणं बर नाही
तूं खालीं जा. मी त्यांच्यापाशी घटकाभर बसणार आहे. ” हलकेच
हाताला घरून मी तिला म्हणालो, आजपर्यंत आईने माझ्या आश्रयाची
कधींच अपेक्षा केली नव्हती; पण आतां तिचया धीर सुटला आणि लहान-
मुलाप्रमाणे ती माझ्या खांद्यावर मान टाकून मुक्त कंठाने अश्रू ढाळूं
लागली,
__ सदू, मी काय करूं रे १ ” म्हणून आते स्वराने तिनें मळा प्रश्न
केला. पण मी तरी काय उत्तर देणार! |
_ सदू, या हालापेक्षां, या वनवासापेक्षां मी मेले तर---” आईने
मला घट्ट पकडल.
__ “ आई, तूं घाबरू नकोस. मी आहें ना जवळ! मग कां अशी
थरथर कांपतेस १ तुला बाबा जें जै कांही बोळळे असतील ते विसरून
जा. आई, जगांत असल्या गोष्टी नेहमींच चालायच्या. मनुध्यान धीर
सोडून कसं बरं चालेल ? रडू नकोस. पूस ते डोळे--” म्हणुन म्हणत
सद्ऱ्याच्या बाहीने मींच तिचे डोळे कोरडे केळे. मी आईला कशीबशी
खाली पोंचती केळी. बाबा हा प्रकार लक्षपूवक पहात होते. पण बोल-
ण्याचे त्यांना धाडस होईना. आईला पोहोंचती करून मी पुन्हां वाबांच्या
शेजारी बसलो. मला आतां त्यांची सुळींच भीति वाटत नव्हती. ल्हान-
पणी मीं केलेल्या प्रतिज्ञेची मळा आठवण झाली, “ बाबांना पश्चात्तापा*ची
२१वें) दग्बारचा खलिता २९८३
“रट:
पाळी आणीन ' म्हणून म्हणत संतापाने लाळ झालेला एवढासा सदू
माझ्या डोळ्यांपुढे उभा राहिला, तो सदू माझ्या अंगांत शिरला--
“६ बाबा, जगामध्ये न्याय आहे; दुसऱ्या जिवाचा तडफडाट अंतीं चन
पड्टू देत नाहीं. केलेल्या पापाचे मुशगीएवढे कण डोंगराएवढे मोठे होऊन
छातीवर बसतात. पोटच्या पोराळा तुम्ही दारच्या कुच्यासारखं वागवलं
आहे. पण कुत्र्याप्रमाणे वागवळेळा जीव उद्यां वाघाचं रूप घारण करील हें
तुमच्या लक्षांत आळ नाहीं. तुम्हाला सदूवर विश्वात ठेवणंसुद्धां पसंत
नव्हतं--बन्याला दुकानचा कारभार देतां काय १ बन्या कोण तुमच्चा १
पुन्हां तुमचा बन्या ह्या घरांत पाऊल टाकील हे आतां विसरा. माझी
एक गोष्ट बाजूला केली तरी, आईनं काय तुमचं केळ होतं £ आई चा
त्रासिक स्वभाव व्हायळा कारण तुम्ही. जन्मांत एक सोंख्याचा, सहानु-
भूतीचा शब्द तुमच्या ताडून निघाला असेळ तर शपथ! काय
मिळालं तुम्हांला १ मुलाची सहानुभूति घरालळवळीत. बायकोचं प्रेम गमावून
बसलांत. केवळ स्त्रीधन म्हणून ती तुमच्या आश्रयाला टिकून राहिलेली
आहे. तिला तुमच्याविषयीं दया, माय, प्रेम असं कांही वाटत नाहीं.
तुमच्या खस्ता काढायला आम्हीं तयार आहोंत ह्यांचे एकच कारण आहे;
आणि तें हें कां आम्ही अजून ठुमच्यासारखे फटिंग बनलो नाहीं.
आम्हांला अजून मनुष्यत्वाने सोडलेलं नाहीं--? -
बाबांनीं त्यानंतर मुळींच त्रास दिला नाहीं. . त्यांची खात्री झाली
कीं सदू आतां उळटला आहे. पूर्वीप्रमाणे तो आपल्या धाकाला आता
मुळींच जुमानणार नाहीं. उलट ते आतां मला मिऊ लागळे, मी काय
करीन आणि काय नाहीं याची त्यांना चांगलीच दहदत बसली. दुसर्या
दिवशीं मामा आले. त्यांच्याजवळ त्यांनीं आपली भीति बोळून दाखवली.
मी जवळ नव्हतो असे त्यांना वाटत होते; पण त्याच वबेळीं मी आंतल्या
मार्डीत पुस्तक वाचीत पडलो होतो.
:: मळा सदू लागेळ तसं बोलतो; तो माझ सुळींच्च ऐकत नाही.
माझा बाटेळ तरा पाणउत्तारा करतो. त्याला वडिल माणसांची कांहीच
कदर नाही--” इत्यादि गोष्टी बाबा दीनवाणीने मामाजवळ सांगू लागळे
२६४ फोल आज्या [ एकरण
“४ तीशी शती शीण ीशकशशीशएणीशी शशी शाती फशी “शण कपाटात पाशी पी शीना“ ्नाधाशीशश--टन-ाशा ४४४-४५०१/५/४-००/५-०४५००॥०५४४०० ८८.
: असं कुठं झाल आहे, भाऊसाहेब ! सदू किती झालं तरी तुमचा
मुलगा आहे. एक वेळ आम्ही परके, पण सदू तुमचा आहे. कदाचित्
एखादे वेळेस बाहेरच्या त्रासानं जीव कंटाळून एखाददुसरा शब्द गेला
असेल त्याच्या तोंडून, त्याबद्दल उगीच कशाला एवढी खंत बाळगतां !
मी त्याला सांगून टेवतो पाहिजे तर--?” मामा घोर देण्याच्या उद्देशाने
णालळे
नको--त्याला कांही सांगूं नका. मी तुमच्यापाशी जे काय बोलतों
त्यांत एक अक्षर त्याला कळवू नका ” बाबांच्या आवाजांत घाबरे-
पणाची छटा उमटलेली मीं पाहिली. आसुरी आनंदाची एकच्च लकेर
डोक्यांत थेऊन गेली, बाबांच्यासारख्या “मी? “मी ” म्हणणाऱ्या पुरुषाला
माझी भीति वाटावी ह्यांत मट अभिमानाची बाजू आह्िसे वाटलें. पण
तो विचार ह्या वेळेस केवळ दुट णाचा होता म्हणून मीं तो बाजूस सारला.
“६ काल मी थोडंसं हिला बोललो. माझा जीव वैतागून गळा होता.
मी काय बोललो तिला हें कांही मला आठवत नाहीं, पण ती रड्टू लागली
वाटत ! इतक्यांत सदू आला झन् फाड फाड बांळूं लागला. ज्याला नीं
आजवर अन्न घातल त्यान, त्याच तोंडानं, रडा शिमग्यांतल्यासारख्या
शिव्या द्याव्या ! माझी लाज त्यानं बाहेर काढली. जिभेला डाग देण्याची
भीते त्यान मला घातली; आणि नंतर तासभर माझ्याजवळ बसून मळा
नाहीं नाहीं तें बोळला. त्याचे बोलण ऐकून घेण्याकरितांच का मीं त्याला
ळहानाचा मोठा केला ! हें जर मला आधींच कळलं असतं तर मी त्याला
व हू देण्याचा मूखपणा तरी केला नसता---” बाव म्हणाले.
“ असं बोळू नये, भाऊसाहेब! तुम्हांला किती वेळां सांगूं कीं आपल्या
माणसांविषयी असा ग्रह करून घेऊं नये. तो जर वायफळ बोळला असेल
तर मी त्याचा कान धरून त्याला आणतो, आणि त्याला तुमच्या पायां
पडायला लावतो--” म्हणून म्हणत मामा माझा कान धरण्पाच्या उद्देश्याने
उठळेले मीं ताडले.
“* नको, नको. तेवढं नका करू. तो मुलगा वाह्यात आहे. पाया पडा-
यच्या निमित्तानं तो माझ्या पायांचा ळचकासुद्धां ताडायळा कमी करणार
२१बॅं] दरबारचा खलिता २९"
'नाहीं. माझं तुम्हांला हात जोडून सांगणं आहे की, मला तुम्ही त्याच्या
ताब्यांत देऊं नका. मळा एकट्याला त्याच्या सेजारीं ठेवून जाऊ नका.
तुम्ही पाहिजे तर रजा काढा. नाहीं तर तुमची सुटी आढी तरी चालेल.
तो मला मारील, मला एकस्याला मारायला तो मुळींच मागं घेणार
नाहीं--?” बाबा अगदीं काकुळती येऊन म्हणाले, मामांना इकडे येण्याचा
त्रास देण्यापेक्षा आपण होऊनच पुढे व्हावें म्हणन मी पुढच्या माड!त
प्रवेश केला. मला पाहिल्याबरेबर बाबांची मुद्रा कावरीबावरी झाली. मी
गालांतल्या गालांत हंसत निभयपणे एकेक पाऊल टाकीत पुढें झाली
मामांनीं माझ्या हाताकडे पाहिलें. हाताची पट्टी पहातांच ते आश्वयेचकित
झाले
५६ पट्टी कसली रे हातावर ! म्हणून मामांनी मला प्रश्न केला. मी
सावकादापगें बाबांच्याकडे पहात उत्तर क्रेलें
“५ वितृप्रेमाची निशाणी, म्हातारपणी बाललीला सुऱचू लागतात त्याह्या
शा. सामा, बाबा मला कां मितात हें तुम्हांला आत्तांपर्यरेत एक कोडंच
असेल. त्या कोड्याचं उत्तर ही पांढरी तांबडी पट्टी योग्य तऱ्हेन देऊ
शकेळ. मामा, जगांत उगीच कोण कुणाला मिणार! असले जिव्हचे
जिव्हाळ्याचे प्रसंग घडून आले म्हणजे मग भीर्तांचे कारण उद्भवत
आणि मोठ्या माणसांनी अंतकाळांसुद्धा उघड उघड खोट बोलाव अस
कोणत शास्त्र सांगत १”?
:< सदू , ही बोळणीं तुझ्यासारख्या शिकलेल्या साणसाठा शोभत
नाहींत----?' मामा म्हणाले, मी उसळून म्हणाला
५: मामा, बाबांना तरी हें अमानुष वर्तन शोभलं का! रात्रीचा दिवस
करून होरपळणाऱ्या आगीत मी आपल्या जिवाची आहुती देती आहे. मला
स्वतःला क्षणभर विसांवा नाहीं, तर प्रेमाचा शब्द दृग्च. आंग मोडून
यांना लहान पोराप्रमाणे खेळवल्यासारखं करायचे-- आणि हे सोबटी काय
करणार. तर माझ्या अगचं रक्त पिणार |! मामा, पित्यांच कतव्य याना
काय पाळलं आहे म्हणून मी तरी पुत्रचमं पाळू! मी सार क.हा सहन
केलं, पण आईला त्यांनीं नाहीं नाहीं त्या शब्दांनी भरल्या घरांत रडायला
२९९ ___ फोळ आक्या [ प्रकरण
(डाव कळ पळाला क क क आयी “नशील शीट ९४ ८ ७॥४४-0१-/१000७४/०११७४५/११ १ ॥पन्हो-0७ टी
न 4४४४-४५ 9५१ | “४५/४०/५५०४ ४७१ ट्ट
लावलं, तें मळा मुळींच सहन होईना. बायकांना रडवण्यांत काय पुरुषार्थ
त्यांनीं गाजविला ? तुम्हांलाहि रडवायलळा लावणारे जगांत आहेतहे मीं
त्यांना कां पटवून देऊ नये?”
मामांनीं माझा आवेक्य ओसरू दिला. बाबा भेदरलेल्या मुद्रेने मामांचा
हात घट्ट धरून माझ्याकडे पहात होते.
“६ सदू , जरा मागल्या मार्डीत येतोस का! ” म्हणून म्हणत मामांनी
मला एकीकडे नेले
“< सदू , भाऊंचं डोकं विचारानं हलक झालेलं आहे. त्यांना जास्ती
चिडवण्यांत उद्यांचं मरण आज ओढवबण्यासारखं होणार आहे. ते तुला
मिऊन आहेत. तुझ्यादेखत ते आतां पुन्हां तसा प्रकार करतीलस मला
वाटत नाहीं. तू आपल्या अस्तित्वानं त्यांना जरव बसवलीस तरी पुर
आहे. त्यांच्याशीं कोणत्याहि विषयावर हुजत घालणे फायद्याचं नाहीं.
मला तुझ्या परिस्थितीची पूण कल्पना आहे. पण मळा एक सूचना
करावीशी वाटते कीं, अंतकाळीं त्यांना सुखानं मरू दे. झाल्या गोष्टी
विसरण्यांत आपलं कल्याण आहे. त्यांच्या दृष्टीनं तू विचार करून पहा
नेहमीं लोकांना हुकमतींत वागवणं आणि आपलाच शब्द खरा करणं
या बाण्याचा मनुष्य ह्या परावलंबी जीवनास केव्हांहि कटाळल्यावांचून
रहाणार नाहीं. वबड्याचे तेळ वांग्यावर, या नात्यानं ते तुमच्यावर तोंडसुख
घेत आहेत. नको. असा जिबाऱचा संताप करणं बरं नादी. आजते ज्या
आपत्तींत आहेत ती गोष्ट उद्यां आपल्या मानगुटींत बसणार आहे. भाऊं-
च्या प्रवासाचा जो मार्ग तोच आपलाहि मार्ग आहे. आपल्याला सगळ्यांना
तोच मार्ग आहे. दीन, शरण आलेल्या जीवाला खिजविण्यांत आपल्याला
काय मिळणार आहे १ मी सुलोचनेला आज घाडून देतो. उद्यां रजा
मिळाल्यास खटपट करून पाहीन. भाऊंची सोबत फार दिववांची नाही-”
मामा म्हणाले. |
सुलोचना आलेली पहातांच बाबांना थोडेसें हायसे झाळेळें मीं पाहिलें.
ते सुलोचनेळा मुळींच इकडची तिकडे होऊ देईनात. पण त्यांना कांदहीच
न बोलण्याचे मी ठरविळें. सुलोचनेला ते जीव की प्राण करू लागले,
२१वें] दरबारचा खलिता २६७-
पी
८४८१५८ ५४ २१४* ब --५०>-/४५॥४४४४ २ 2५-९५ ३0५०५॥०/%/४९ 9
कोणतीहि गोष्ट पाहिजे असल्यास ते सुलोचनेला उठायला लावीत.
रात्र होऊ ठागळी तसतसा रंग पालटूं लागला, बाबांचे बोलणें थोडेसे
जड येऊं लागळे. बोलतांना त्यांना अतोनात त्रास पडत असावा हें
स्पष्ट दिसत होते. बाहेरच्या वाढत्या अंधःकाराबरोबर बाबा आपली सुद्रा
जास्त भेसूर करूं लागे. बाबांची मुद्रा खरोखरीच इतकी भसूर दिसत
होती कीं साच्या मनुष्याची त्यांना पाहून बोबडीच वळली असती. पांडु-
रक्या केसांच्यामध्ये ते पांढुरके डोळे, निळसर झालेलें कपाळ;
लोंबते हिरवे निळे कान, काळे झाळेळे ओंठ इत्यादि गोष्टी भेसूरपणाला
मदतच करीत होत्या. बाबांचा थोडा डोळा लागल्यासारखे पाहून सुलो-
चचना पाय न वबाजवतां माझ्या टेबलाशेजारी येऊन उभी राहिली.
मनांतून ती म्याली होती.
“: सदू , भाऊंच्याशेजारीं तूं बैल. मळा भीति वाटते--” ती मला
ऐकू जाईल अश्या बेताने हळकेच म्हणाली.
:: घेडी आहेस. भ्यायळा- काय झालं १ मी आहें ना इथं !---” म्हणून
मीं प्रथम तिळा झिडकारून लावलें. ती परत वाबांच्यापार्शी जाऊन बस-
ण्याच्या विचारांत होती, पण मीं विचार केला कीं सुलोचना कांहीहि झालें
तरी एक पोर आहे. मृत्यूसारख्या भीषण प्रसंगी तिला दूर ठेवणेऱच योग्य
आहे. एखादे वेळेस नसता धक्का घेऊन बसली म्हणजे धम करतां कम
उभे रहायःवें. मीं तिच्या दंडाळा घरून तिला अडविले. ती माझ्याकडे
आश्यापूर्ण नजरेनें पाहूं लागली.
५८ सुळे, तुळा फार भीति वाटते आहे का!” मीं विचारलें. तिने
मानेनेंच होकार दिळा. मी तिच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणालो,
:£: कशी ग तूं इतकी भित्री£ बरं जा---आओंतल्या मार्डीत नीज जा.
माझीं पुस्तके इकडे तिकडे करूं नकोस ई-”
सुलोचना मळा सोंडून जाण्यास तयार नव्हती. शेवर्टी ' नाही * हो
करतां करतां एका हातानें मनाच्या समजुतीकरतां माझा हात धरून ती
तेथेच जमिनीबर झोपली. तिच्या हाताशी खेळत मी विन्वार करू लागलो.
मृत्यू आमच्या घरांत या वेळी वात्ररत होता. एखादे जड कपाट उचल-
तांना ज्याप्रमा्गे आपण आधी हात लावून अदमासे वजन किती असेल
हा अंदाज बांधतो त्याप्रमाणे बाब'ना कोणत्या बातूकडून उचळून न्यायचे
इत्यादि विचार आपापसांत मृत्यूचे दूत करीत अत्ततील, मला जर तो पडद्या-
आड चालळेला प्रकार पहाण्याची दोक्ति असती तर--! ती शाक्ते नाही
हेंच एका अर्थी बरें आहे. आज्ञेचा धागा तेवढाच एक गहूंमर ताणला
जातो!
सृत्यू ! कोणी कांहींहि म्हणाळें तरी मृत्यू वाइंटच. लठ्ठ लठ्ठ संस्कृत
सब्दत * सरणे प्रकृतिः ? म्हणून उपदेशाचे जाळे पसरले तरी, अनुभगाे
समजते कीं मुत्यू वाईट ! एरवी जयांतर्ली सारी तत्त्वज्ञाने पटतात, पण
धत्यूच्या समोर एकच गोष्ट डोळ्यांपुढे उभी रहाते--ती ही काँ, मृत्यू
बाईट आहे! प्रत्यक्ष मृत्यूच्या समोर मी बसळों होतों.
मी बाबांच्या हाताकडे सहज पाहिळें. बाबांच्या लहानपणी त्यांनी ह्या
हातांनी काय काय गोष्टी केल्या असतील * जी बोटें लहानप गरी रस्त्यां-
तून जाण्याचे बळी आधाराकरतां दुसऱ्या कोणाच्या तरी बोटांत अडक-
विली गेली. जसतीळ ताच बोरे तरणपर्णी देवाब्राह्मणासमक्ष माझ्या
आईूंच्या बोटांत अडकविली गेली. त्याच वोटांचा आधार मी प्रथम
शाळेत जातांना घेतळा होता. तीच बोटे मळा वारंवार खेद उत्पन्न करीत
असेत. ताच बोटें दुकानी राहूडा आश्रयचाकेत करून सोडीत---आज तीं
बोटें निवळ, नित्तेज होऊन थरथर कापत आहेत. मृत्यूच्या भेटीनंतर उद्यां
तां बोटें कुठं असतील १
बाबांनीं प्रथम या जगाकडे डोळे उ८डूर पाहिलें अभेल तेव्हां त्यांचे
उबडलेळे डोळे पाहून आतां आपले डाळे मिटळे तरी हरकत नाहीं असें
मानणारी त्यांची माता कोण धन्यता पावली अतेळ ! पहिळटकरिणीला
तर विशेषच धन्यता वाटणार, तिळा ह्या एवड्याश्ञा दोन डोळ्यांचे सारखें
कोतुक करावेंतें वाटत असेळ, ' अगबाई, हंसला ! म्हणून बाबांना तिनें
सुरेपुरेसें करून सोडलें असेळ, त्याच डोळ्यांनी बात्रांनी जगांतल्या इतर
चस्पू पहाण्यास सुरुवात केटी. त्याच डोळ्यांनी त्यांनीं इतर मर््यू पाहिले
'असताल. त्याच डोळ्यांनी त्यांनी ल्माच्या वराती पाहिल्या असतील,
२१वॅं] दरवबारचा ख. लता २८९.
तारुण्याच्या उन्मादांत रस्त्यांतून जाणाऱ्या येणाऱ्या कित्येक. स्त्रियांकडे त्यांच
डोळ्यांनी पाहिळें असेल. त्य.च डोळ्यांनी त्यांनीं अंतरपाट दूर होतांच
आईकडे चोरून पाहण्याचे धाडस केलें असेल,त्याच डोळ्यांनी त्यांनीं माझा
जन्म पाहिला. त्याच डोळ्यांनी त्यांनीं मळा जरब बलविटी, त्याच डोळ्यांना
राहू भीत असे. त्या डोळ्यांचा दगरा आईलासुद्धां जाचक होऊ लागला.
मला शिक्षा करण्याच्या उद्देशाने सहा महिन्यांपूज मुंबईहून आलेळे बाबा
त्याच डोळ्यांनी माझ्याकडे पदात होते--काळ आईकडे रागानें पद्णारे
हेच ते शो. त्यानंतर मला मिणारे ते हेच डोळे--उद्यां ते कुठ जातील!
एवढेच त्यांच कार्य !
किती बेभरंवशाचा कारभार आहे ! मनुप्य परगांबीं गेला किंवा जरा
दृष्टीआड झाला तर लगेच दोका येऊं लागते. उद्यां जर जनरल पोस्ट-
मास्तरनें एक 'देवसाचीं पर्वते जमा करून ' आम्ही खुदाल आहोत "या
अर्थाच्या मजकुराची पर्त्रे निराळी काढलीं तर, जिवाला जपणारे आणि
मृत्यूला मिणारे लोक किती सांपडतील ! सारे! आम्ही खुशाल आहात
म्हणजे “* अजून मेलो नाहीं ) हया उघड अथ आहे. यावरून मृत्यूचा
भरंवसा देतां येत नाहीं हं दिसून येत नाहीं काय ! तरुणपणी ल्म करून
देण्यांत येते. आयुष्याचा भरंबसा मुळींच देतां येत नाही---पण सार्या
गोष्टी केबळ अंध विश्वासाने चाललेल्या असतात. जन्मल्यापासून संस्कार
वाळू असतात. त्या संस्कारांची शेवटची मयादा म्हणजे मृत्यू. मृत्यूनंतर
होणारे संस्कार त्या प्राण्याला समजण्याजोगे नसतात.
बाबांचे आयुष्यांतळें ध्येय काय असावे £ मनुष्याला विचार करण्याच्या
शक्तीबरोबर कांदी तरी ध्येय ठरविण्याची बुद्धि असते. बाबांनी ते ध्येय
गांठले होते का!
जगांतील साऱ्या ध्येयांची हीच वाट. उरापोटाळ्ीं कवटाळून धरटेल्या
आजा. आकांक्षा.. महत्त्गाकांक्षा--या अद्या फोल होतात ! कां ! ध्येयाची
पूर्तता होण्यापूवी च जिवाला या जगाबाहेर पडावे लागते. वाबांच्याविपर्थी
आतांपर्यंत वाटणारा तिरस्कार कोठच्या कोठें निघून गेला. बाबा आणि
अ १
मी समदुःखी होतों. कांही तरी एक विशिष्ट घ्येय बाबांनी आपल्या मना-
"२७० फोळ आशा [प्रकरण
"५५८४५४५,५/१५०/१००४०-०%--९५ 0 € २८ ५५४० ४०७४००0 - “४-६ 0४“
११७०१0७०४५”
पुढें ठेवळें भसेळ. तें ध्येय गांठणे अशक्य वाटल्याबरून त्यांचा पुढचा
संसार असा जिकीरीचा झाला असावा. अखिल मनुष्यजातीची ही कथा
आहे. बाबा ही एक निराळी व्याक्ति नसून मनुष्यजातीचे एक घटक होते.
मला बामझाची कौंब करावीसें वाटू लागळें. मनुआ्यजातोची कांब करावी
तेवढी थोडीच आहे.
रात्री बारा एकच्या सुमारास बाबांनीं पुन्हां उचल घेतली, हें धर्मयुद्ध
नव्हते. एका बाजूनें समे विश्वाला दरारा बसवणारी शक्ति आणि दुसऱ्या
बाजूनें साडेपांच फ़ूट उंचीच्या देहामध्ये कोंडला गेलेला एवढासा प'रेमाणू;
यांच्यामध्ये ही लढाई चाळू होती. निराशेची उसळी मोठी विलक्षण
असते. बाबाच्या एवढ्याशा परिमाणूने विश्वाच्या संहारकत्यांला दूर ठोटलें.
पुन्हां बाबाचा श्वास पूर्वीसारखा सुरळीत चाळू झाला. पण हा विजय
ओंढून बेण्यांत बाबांनीं आपली शिकस्त केली होती. दुसरी एखादी 'चक-
-मक आणि---! पुन्हां बाबांची चर्या पालटूं लागळी, इतक्या जवळ असून
आई कायथ करणार? आशि मी तरी काय करणार ! अगदीं जवळचे
झालों तरी या यातनांतून बाबांची सुटका करणें आम्हांडा शक्य नव्हतें.
ही लढाई ज्याची त्यानें लढावी लागते. दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करणें
शक्यच नसतें. बाबांना संप्रामक्षेत्रावर सोडून आम्ही स्वस्थपणे बाजूला
उभी राहिलो.
बाबांचा आतां मुळींच भरंबसा नव्हता. पहिल्या झटक्याने त्यांची
चांगलीच परीक्षा पाहिली होती. आतां पुन्हां दुसरा झटका यऊं लागला
तेव्हां बाबा घाबरले ! “' सदू-०-” म्हणून त्यांनी खोळ आवाजांत
मळा हांक मारली. मला बाबा कांही तरी सांगणार या विचाराने मी
जवळ झालो---पण तो शेवटचा झटका माझ्याआर्थीच त्यांच्याजवळ
जाऊन पोहोंचळा होता. हातपाय घांसून बाबांनीं पुन्हां तोंड देण्याची
.तयारी केली. पलंगावर पालथे पडून ते अंगाला पीळ घालूं लागले. मी
त्यांच्या या कृतीकडे स्वस्थपणानं पह्डात होतो.
एक जोराचा हिसडा देऊन अगामोंवती फिरणारा शत्रू दूर लोटण्याचा
वत्यांनीं प्रयत्न केला--पण त्याच वेळेला त्यांचा तोळ सुटलो. पलंगाच्या
कठड्यावर त्यांचे डोके आपटले. बाबांनीं मान वांकडीं केली--.
आणि पराजय कबूल केला. सहा महिन्यांपूर्वी याच माडींत बाबांनीं एका
काठीच्या वारासरशीं दिव्याची ज्योत आपण होऊन मोठ्या निष्ठुरतेने
विझविली होती. ह्याच माडींत काळाने त्यांची प्राणज्योत तितक््यानच
निएठ्रतेने विझवून टाकली होती !
सुलोचना स्वस्थपर्णे जमिनीवरच निजली होती. माझा हात समजून
अजून तिनें खुचीच्या पायाला धरलें होते. तिला मीं हलकेच जागें केलें.
ती दचकून उठली-- |
“ मुळी, चल माझ्या जागेवर जाऊन पड.--- तूं आतां इथ
बसण्याचे कारण नाहीं--” मी तिला उठवीत म्हणालो. तिने बाबांच्या-
कडे पाहिळें आणि झटकन् माझा हात पकडळा. मों मानेनेंच तिच्या
मूक प्रश्नाला उत्तर केलें. तिला माझ्या जाग्यावर नेऊन मीं बसवले, पण
ती मला सोडायडा तयार होईना.
“ खुळी आहे--? म्हणून मी अंथरुणावर घटकाभर बसलों, तिने
माझ्या मांडीवर डोकें ठेवून शान्त चित्ताने झोपायला सुरुवात केलेली
पाहातांच मी हलकेच उठलो. तिच्या मानेखालळीं उशी घाळून ठेवली.
अंगावर चादर टाकून दिली. सुलोचना अंगाऱ्वा मुटकुळा करून निजून
राहिली. मी मकाऱ्यांने पाय न बाजवतां बाहेरच्या माडींत आलों. मनुष्य
मेल्यावर त्याला क्षणभरसुद्धां घरांत ठेवणें शक्य नसतें !
भु
भॅकरण २२ ब
-3-38
सखळोचने चा राशकोण |
दोन वर्षीचा अवधी लोटला. दोन वर्षामध्ये ज्या कांही गोष्टी बदलल्या
त्या गोष्टींत सुळोचनेचा बदलळळेला दृष्टिकोण ही एक महत्त्वाची
बाबत आहे. निसर्गाने तिळा त्या क्मांत मनापासून मदत बेली होती.
निसर्गाने तिच्या देहांत फरक घडवून आणला होता. आजूबाजूच्या लोकांनीं
तिच्या मनांत फरक घडवून आणला होता.
पूर्वीची सुलोचना आतां ओळखू येगे मुष्किळ होतें. पूर्वीच्या सुलो-
नेला आपल्या शक्तीची जाणीव नव्हती, त्यामुळें ती सरळ मनाची होती.
आतांची सुलोचना एक एक पाऊल मोजून टाकू लागली. आपण चार
लोकांना आपल्याकडे बघायला लावतो, हा विचार तिच्या डोक्यांत खेळू
लागला. आतां ती तेढ्या मनाची झाली होती. बालिशपणा संपला होतो
तरी बालिदपणाच्या लीला करण्यांत ती आनंद मानू लागली. तिचा
पूर्वीचा आवबाजसुद्धा बदळलळा होता. मला तिच्या त्या अरळ जिभेने
चाललेली धडबड ऐकून कंटाळा येई. |
एके दिवशीं संध्याकाळीं मामीच्या मांडीबर डोकें टे वून ती पडली
होती. मी पलीकडे खुर्चीवर बसून ऐकत होतों.
“ मामी, ( तोंड फुगवून ) आमच्या वर्गावरच्या बाई मोठ्या वाईट
आहेत. परवां त्यांनीं ( दांतांच्या सापटींतून वारा आंत ओटीत ) घरून
डिक्शनररीतून शब्द काहून आणायला सांगितलं, बरं का! तशी ( पन्हां
वारा आंत आणून ) मीं कांही नेळे नाहींत; तेव्हां ( मास्तरीणबाईसारखा
आवाज काढून ) म्हणतात कशा का, तुम्हाला खेळायला पाहिजे, अभ्यास
करायला नको, तुम्हांटा थोरल्या बाईपुढं नेऊन उभं केल्यादिवाय तुम्ही
सरळ येणार नाहीं. ( मामीच्या मांडीवर डोकें घुसळून ) थोरल्या बाईच्या
कार्नांवर हदी गोष्ट गेढी; त्या वगोत आल्या---?” वगेरे वगैरे कथा त्या त्या
२रेवें] खुलोबनेचा दाश्रिकोन २७३
अमिनयासहित चाळलेली होती. पूर्णविरामाचा पत्ता नाहीं. बोलतांना
कुठेहि वाक्य तोडावे, कांही तरी वेड्यासारखे तोंडाने आवाज काढावेत---
ही आमःदी शिकळेळी सुलळगी, ही आमची हलींची शाळेंत जाणारी
समुलगी---
केवळ लम होईतापर्यंत वेळ जाण्याला उत्कृष्ट साधन म्हणजे शाळेंत
जाणें, ही जेथे मूळ कल्पना तेथे या प्रकाराशिवाय दुसरें अधिक काय
दिसून येणार !
“: मग बाईनी राब्द काढून आणायला सांगितलं, त्यांत त्यांचा वाईट-
पणा कुठं दिसून येतो १” मी मध्येंच म्हणालो.
“: प्ण--एवढ्याश्याकरितां थोरल्या बाईना त्यांनीं कशाला सांगावं १
हा भोचकपणा नाहीं का !” सुलोचना म्हणाली.
५“ तुम्हांला शिस्त लावतांना ती दमली असेल, म्हणून थोरल्या बाईची
सदत मागितली तिन--” मी म्हणालो.
८ ते कांही नाहीं. एकदां मनुष्य बाईट कीं ते सात जन्म वाईंट--”
सुलोचना म्हणाली. |
“: तुम्ही मुली आहांत चटोर. मामी, लाची वयोमर्यादा वाढल्यामुळे
मुली रिकामा वेळ हा असा घालवतात. बघ, “ परधन ? म्हणून आईबाप
तिळा जिवापलीकडे माया लावतात. बाहेर शिक्षणाच्या बाबतींत त्यांना
कांहींच गुमान नसते. शिक्षण म्हणजे अकरा ते पांचपर्येत खेळायला
निमित्त---? मी म्हणालो. ः
८८: झग आठ वर्षांच्या मुलींची लं लावण चांगळ॑ का?” मामी
हसून म्हणाली. |
“: कोण चांगलं म्हणतो ! पण हे दिक्षण--हे हींच शिक्षण काय
उपयोगी १ मामी, तू माझा एक मित्र साठे आहे त्याला बोलतांना ऐकलं
नाहींस. तो या बाबतींत ज्ञानवद्ध आहे ” मी म्हणालो.
८: तुम्हां मुलांना नाहीं तरी मुली जरा मोकळ्या फिरू लागल्या कीं
संताप येतो. काय मुलींनी तुमचं घोडं मारलं आहे रे! तुम्हांला वाटेळ
तसं वागायला पाहिजे. तुम्हांला जीव आहे अन् त्या काय लांकडाच्या बाहुल्या
श्ट
२७४ फोल आडक्ा [ प्रकरण
४७४४-०८ ९ ४टी एकही ही 2४ टाफ शी शण टप
२ २०-2०. 2.20 . “८० ककी कक “४४४०१४१0१७ नक ४७०५ शिश शो
आहेत !---बायकांच्या विरुद्ध बोलणाऱ्या मुलांच्या तोंडाला एक कडीकुलूप
अडकवून टाकलं पाहिजे. बाकी इकडे तरी काय? तोच फर्मा. तुम्ही सारे
पुरुष एके ठिकाणीं संगनमत करतां का रे! मामी म्हणाली.
“६ एके ठिकाणीं संगनमत करीत नाहीं, पण प्रत्येकाला अनुभव येतो
तो एकच असतो. म्हणून आमचे विचार इतके एक सांच्याचे दिसतात. ”
मी हंसून म्हणालो. |
कदाचित् माझ्या दृष्टींत फरक पडला असावा. आणि त्यामुळें सुलो-
चना बदलली असा भास होत असावा. शाकुन्तला माझ्या दृष्टीस पडण्याचे
पूर्वी सुलोचना मळा गैर दिसत नसे. पण शकुन्तलेला पाहिळें आणि
सुलोचना थोडीशी परकी वाटूं लागली. त्या दिवसापासून दोघींमध्ये तुलना
करण्याचा मळा चाळाच लागून राहिला, हरएक बाबतींत शकुन्तला
विजयी ठरत असे. शकुन्तलेनें गवताच्या काड्या खाल्ल्या तरी त्या
काड्यांचा पुरवठा करण्यांत मला धन्यता वाटे. मला वाटते, .शकुन्तलेने दर-
रोज दहा पेंढ्या गवत खाले असतें तरी मी तिच्याकरतां महिन्याच्या
बोलीने भारा लावला असता. सुलोचना यःकाश्वित् तोंडांत पेन्सिली टोंक
घाळूं लागली कीं, मला ते कसेसेच दिसे. आणि पेन्सिली तोंडांत घातल्या-
पासून फायदे या विषयावर एक सडेतोड व्याख्यान मी तिला ऐक-
वीत असें.
शकुन्तलेनें कोळेजला रामराम ठोकला, त्यामुळें तिची गांठ घेणें
अशक्य होऊन बसलें. जी गोष्ट ज्या वेळीं करायला पाहिजे ती गोष्ट
लांबणीवर टाकली म्हणजे कोण यातायात पडते हें मळा कळून आले.
शकुन्तळा आज कदाचित् माझे नांवावर हक्क सांगू लागली असती, पण मी
होऊन ती संधि घालवली. त्यानंतर एकदां बुधबारांत मीं तिला पाहिले,
पण मामा बरोबर असल्यामुळें मला उळट बाजूळा तोंड करून चालार्वे
लागलें.
सुलोनचनेच्या लग्नाची प्रस्तावना सुरू झाली. मार्मीनीं आईला एके
दिवशीं विचारले,
:: सदू जे काय करील त्याच्यांत मला आनंद आहे. मी कांही त्याला
अपुकच मुलगी पहा किंवा तसुकच सुळगी पहा, असं सांगणार नाही.
चद्तिनी, ही जन्माची गांठ आहे. आपल्याकडे मुलीला विचारण्याची पद्धत
नसली तरी मुळाला या बाबतींत स्वतंत्रपणं विचार करू देण्याची पद्धत
पडूं लागली आहे. मी त्याला एका शब्दाने या बाबतींत बोलणार नाहीं.
त्यांचे त्याला वाटेल तेव्हां तो लम करीळ. घरीं आणील त्या मुलीला जीव
लावण्याचं तेवढे मळा माहिती आहे. त्याचं त्यांनीं समजून लम केलं
म्हणजे निदान त्या पोरीचं पुढचं आयुष्य तरी सुखाने जाईेल--मी आयु-
ख्यापासून धडा किकळें आहिं. पत्रिकेच्या आकड्याने लयन म्हणजे "चालत्या
बोडत्या जीवांचं लम नाहीं. आमचे पात्रिकेंत छत्तीस गुण जमत होते,
म्हणूनच ना असा छत्तिसाच्या आंकड्याप्रमाणं संसार झाला--: तें कांही
नाही. उगीच पात्रिकेच्या नादानं मनुष्य फसतं--एकमेकांच्या सल्ल्यान
झालं म्हणजे निदान हे॑आमच्यासारखं खडाष्टक तरी उडणार नाहीं.
आईने स्पष्ट शब्दांत आपल्यावरची जबाबदारी उडवून लावढी. आईनं
पूर्वीच्या पद्धतींचे झालेळे खेळ स्वतः अनुभवलेळे असल्यामुळें तिने असे
बोलावें यांत मुळींच नवल नाहीं.
माझ्यापुढे हा एक पेंचच होता. शकुन्तला पुन्हां भेटेल अशी अजून
सळा थोडीशी आश्या बाटत होती. ती एकदां भेटली कीं लाज वगेरे
गुंडाळून मी तिला स्पष्टपणें विचारणार होतों. ती स्पष्ट उत्तर देईल कीं
नाहीं ही एक शेकाच होती; पग तिच्या डोळ्यांवरून थोडा तरी अंदाज
येईलच कीं नाहीं ! तिची संमति असेळ तर साठ्याकरवीं तिच्या भावाशी
बोळणे सुरू करावें. आपल्याकडून मामांना पोक्त माणूस म्हणून पुढें ढक-
लावे. हा विचार परिस्थितीशी अजिबात जुळता नव्हता हें मळा कबूल
आहे. अजून मुलाकडच्या लोकांनीं मुलींकडच्या लोकांना विचारायला
जायचे हे आपल्याकडे मूर्खपणाचे लक्षण समजलें जातें. पण मी त्यालाहि
तोंड द्यायळा तयार होतो.
पण शकुन्तला दीड वर्षाच्या अवधींत एकदांसुद्धां भेटली नाहीं. तेव्हां
झला साहजिकच तो विर््चार ब्राजूस ठेवणे माग पडलें. मामी तर मठ
'दुसरे कांही एक सुचू देईना, 'तर्से म्हणायला .गेळे “तर, मीं स्पष्ट शब्दांत
२७६ फोळ आद्या [ प्रकरण
नाहीं म्हणून सांगितळें असतें तर ती मळा खाणार होती थोडीच !. पणः
आपण भीड नको म्हणून कितीहि म्हटलें तरी, आयत्या वेळीं भीड
पडल्यावांचून रहात नाहीं. लहानपणापासून मळा मामा-मार्मीचा लळा
असल्यामुळें अजूनहि मी त्यांच्याकडेच बहुतेक असें. त्यांची निराशा'
करणें माझ्या जिवावर येत होते. स्पष्ट नाहीं म्हणून मीं त्यांना कधीच
उत्तर केलें नाहीं; पण ते माझ्या आशेवर स्वस्थ बसलेले पहातांच आपण,
हें दुटप्पी वतन ठेवणें चांगळें नाहीं असें राहून राहून वाटूं लागे, !
व्यानी, मनीं, स्वम्तीं नसतांना मळा याच वेळीं बन्याशीं शेवटचा
सामना द्यावा लागला, आणि कारणहि तितकेच अनपेक्षित होतें. बन्या
ळहानपणापासून माझ्याशिवाय नेहमीं मामांच्याकडे जात येत असे. नेहर्मी
येणे जाणें पडल्यामुळे तो घरांतल्यासारखा वागू लागळा, आमच्या "चक-
मकी वारंवार उडत होत्या, तरी बन्या मामांच्याकडे जाण्याचे सोडीत नसे..
दुकानाच्या मालकी हक्कासंबंधाने जो आमचचा खटका उडाला त्यांत
बन्याळा बरेंच खालीं पहावें लागळें. मामांचे त्याचें कदाचित् भांडणहि
झाळें असते. पण बन्यानें मामांची सपशेळ माफी मागितल्यामुळें पुर्न्हां'
त्याला कोणी हटकेनास झाळें. अलिकडे अलिकडे तर तो दररोज बंगल्या-
वर नियमितपणे जाऊं लागला.
त्याच दिवशीं संध्याकाळच्या सुमारास साठ्यानें मला सूचचना केली
होती. प्रथम तो थोडासा सावरून बोळू लागला,
६ देव, हा बन्या कुलकणी ठुमचा कोणी लांबचा नातेवाईक आहेः
का? ?? साठ्यानें पाहिला प्रश्न हा केला.
““ कां रे बाबा १ लांबच नात म्हणशील तर तुझ विश्वबंधुत्वाचं नातं.
आहे मात्र---” मी हंसून म्हणालो.
८ होय ! त्या विश्वबंधुत्वाच्या नात्याचा तो फायदा घेऊं लागला आहे!
असं आज मला नक्की कळल--” साठे म्हणाला.
“ म्हणजे लोकांचे खिसे आपले समजून त्यांतली लक्ष्मी आपल्या
घरांत ओतू छागला कीं काय? ” मी म्हणालो.
“ त्यापेक्षां भयंकर आहे ! देव, तूं आणि तो एक व्हाळ अन् मलाः
श्र्वें] सुलोचनेचा दउघ्टिकोन २७७
॥ लन“
4४-४०. ५५/५५/८५५४ /५८/ ९-५ /४ “*
गाढव समजून हंसाळ. तें पत्करून मी तुला एक सल्ला देतों कीं, बन्या-
पासून सावध रहा. वरून दिसणारी शोभिवंत हिरवळ सापाला आश्रय
देत असते. बन्या हा एक साप आहे---शिकलेला साप आहे. त्याचा दरा
होण्याच्या आंत तूं त्याला हुसकावून लाव---?' साठे गंभीर मुद्रेने म्हणाला
प्रण बन्याळा एवढें मिऊन वागण्याचे मळा कारण उमगेना
“: साप साप म्हणत भुई धोपटाबी असली फसगत झाली तर १” मीं
व्यापली शंका पुढें मांडली.
“<: तसळी फसगत झाली तर आनंद आहे. पण फसगत न होतां खरो-
स्वरच तसा प्रकार असेल तर, मग मात्र तुझ्या नंदनवनाला आग लागेल.
त्या आगींत तू होरपळून निघधशीळ. ” साठे मनापासून बोलत होता
५: बरं, उद्यांपासून मी त्याच्या बंदोबस्ताला लागतो. ” मी त्याची
ससजूत करण्याकरितां म्हणून म्हणाली,
“ स्वरोखरच, मनुष्य इतका पद्यू बनत असेल काय! सुधारणा झाल्या;
आयुष्यांत काय कल्पनातीत फरक घडून आला, राष्ट्रांच्या नकाशांत इतका
बदल घडून आला तरी मनुष्यांत काय फरक झाला आहे १ पेश्ाकरितां
याझवी वृत्ति घारण करणं हा आपला धमच आहे कीं काय £ मनुष्याला
सोबत म्हणन निर्माण केलेली स्त्री त्याच्याच नाशाचं कारण व्हावी ना!
स्त्री नवीन नाते निमाण करते त्याचप्रमाणं जुनीं नातीं तोडून टाकते ! ”
साठे म्हणाला,
६६ पुन्हां तूं स्त्रियांच्यावर घसरळासच ! साठे, तुझ्या तोंडाला कडी-
कुळूप अडकविण्याचा मळा आमच्या मामीने सहा दिला आहे---पण
सुझी बायको आली म्हणजे--?” मी हंसत हंसत म्हणालो
€ ह्याला विनोद म्हणतात का? आतां मी कुठं हंसू तें सांग--”
साठे गंभीर मुद्रा कायम ठेवून म्हणाला,
८: बायको आली म्हणजे तूं तिच्यापुढं हंस-?” मी पुन्हां हंसून म्हणालो
५६ श्राकलेल्या पोरांना बायको हा विनोदाचा विषय वाटतो ! म्हणे
तू तिच्यापुढे हंस. ती तुझ्यापुढं हसेळ, पण तिच्या हंसण्यानं कैक वेळां
रडायची पाळी आपल्यावर येते त्याची वाट काय १” साठे म्हणाला.
२७८ फोल आशा [ प्रकरण
४४४2४० ५४५०००५- ४७/५४/४७०१ 0) “४० ७.2४ ४४श क्ट ७०४४४ ४४१०४॥0१५५५४४-४॥
“ तूं सदा अशीं रडगाणींच गात जा. तत्त्वज्ञानाच्या गंभीर नांवा-
खालीं तुम्ही या जगांत पोटभर रडून घ्या. कोण तुमः्चे रडणं ऐकून
घेणार £ ” मी म्हणालो.
संध्याकाळीं दुकान बंद करून मी सामांच्याकडे रोलों. साठ्याच्या
शब्दांमुळे माझ्या मनाला मात्र रुखरुख लागून राहिली. बन्या कोणत्या
बाजूनें दंश कराल हें मळा नक्की कळेना. तरी पण तो देश करायला मागें
घेणार नाहीं ही माझी खात्री होती. साठ्याने मला सूचना देतांना कोण
सावधगिरी बाळगिली होती !
मला साठ्याचें हसूच येऊं लागळें. आधींच परमेश्वराने साठ्याठा
सौन्दर्य पुरविण्यांत काटकसरीची सबब पुढें आणली होती. त्यांत सोला-
पूरच्या भागांत जन्म गेल्यानं कानडी चालीवर मराठी बोलतांना तो मधून
मधून चमत्कारिक हेळ काढी. मी त्याला या बाबतींत बोललोसुद्धां होतां;
पण संवय'च जडल्यामुळें त्याचा नाइलाज होता. रस्ता चालत असतांना
कां कुणास ठाऊक, मला त्याच्याविषयी जास्त आदर बाटूं लागला. त्याऱ्ची
आणि माझी ओळख कोठल्या परिस्थितींत झाली होती £ चार चटोर्
पोरांनी फुटबॉलप्रमाणे इकडून तिकडे लाथाळलेलें हें एक बाहुले होते.
साख्यांचे विचार अजून परिपक्क नव्हते. तरी त्याला विचार करण्या*ची शकि
होती. तारुण्यांत बांधळेळे आडाखे अनुभवाने पुढें फसतात, असे म्हणतात.
तें जर खरें असेळ तर साठे आपलीं प्रमाणें खोडून काढील का £ का
तोहि जुन्या पिढींतील लोकांप्रमाणे आपल्याच मताळा चिकटून राहील £
आपलें तेवढें खरे, असा अविन्चारीपणा तो करील का
एकदां तो सहज बोलतां बोलतां कोनाड्याबद्दल ' देवळी? हा शब्द
बोळून गेळा होता. मी त्याला इंसलो. त्यानें माझ्याशी कोण वाद घेतला!
सुमारे एक तासाच्या खडाजंगी वादविवादानंतर त्याने “कोनाडा या
गाव्दाचे मोठेपण बिनदाते कबूल केळें. त्याचप्रमाणें तो आपलीं चुकीन्ची
मतें मार्गे घेईल---भांडेळ, पण चुकते आहे हें पटलें कीं माघार घेईल.
साठे उदारमतवादी होता.
विजार ' पेहनणें? या दाब्दावद्दळ आम्ही पुष्कळच भांडलो--पण
र्र्वें] सुलोचनेचा दष्टिकोन २७९,
त्यानें साधार घेतली. “ घालणें, नेसणे, वापरणें ' यांपैकी कोणताहि शब्द
बापरणें त्यानें बिनशते कबूल केळे. साठे खरोखरीच उदार मनाचा होता.
पण बन्याविषयीं साठयाळा इतकी भीति कां वाटावी ! मीं सहज
पुर्ढे पाहिलें. विचार करीत करीत मी मामांच्या बंगल्याच्या फाटकापर्यंत
आलों होतो. मी अदृश्य साठ्याला दूर करून आंत शिरण्याकरतां फाट- .
काच्या खांबावर हात ठेवला. मी आंत गेलॉ. सेंपाकघरांत मामीचा पत्ता
दिसेना, म्हणून सुलोचनेच्या खोळीकडे वळलो. बाहेरून खोलींत अंधार
दिसत होता. घरांतलीं माणसे घर मोकळें सोडून जातात तरी कर्णी, यार्चे
आश्चर्य करीत मीं सुलोचनेच्या खोलाचिं दार उघडले.
मीं दार उघडले नसतें तरी बरें झालें असतें असे मला वाटूं लागलें,
निदान आंतल्या लोकांना इद्यारा देऊन दार उघडळें असतें तरी
बरें झाळें असते. सुलोचना कुणाच्या तरी अंगावर रेळून उभी
असलेली मोीं प्रत्यक्ष डोळ्यांनीं पाहिलें. मळा एकदम साठ्याच्या शब्दांची
आठवण झाली. सर्प--हिरवळीवरचा विषारी सर्प ! बन्या तर नसेल हा?
दरबाजा उघडा पहातांच सुलोचना दूर झाली, मी शक्य तितक्या शांत
आवाजांत म्हणालो. |
“* दिवा कां नाहीं लावलास ! मामी कुठें आहेत १” न कळत माझ्या
आवाजांत तीन्रतेची झांक मारू लागली.
सुलोचनेनें दिवा लावला. बन्या मला पहातांच खुर्चीवर बसला. मीं
सुलो*चनेकडे रागानें पाहिलें.
:“ मामी कुठं आहेत? ? मीं पुन्हां प्रश्न केला.
“ शेजारच्या यमूकाकू्नी कश्यालासं बोलावल्यामुळं ती आर्त्तांच
त्यांच्याकडे गेळी आहे. बन्या मला सोबत म्हणून बसला आहे. आ.त्तांच
आई यमूकाकूकडे गेली---?? सुलोचना छपवाछपवी करू लागलेली मीं
तेव्हांच ओळखली.
८: माझ्या प्रश्नाचा अर्थ नीट लक्षांत घे अन् मग उत्तर दे. आत्ता
मामी बाहेर पडली का तिला बाहेर पडून तास झाला.आहे, हें मी विचारलं
२८५० फोल आहा [ प्रकरण
० “०
नव्हतं. आणि वेळेचं भान राहाण्याइतकी तुम्हांला झुद्ध असेल तर ना-१??
मी खोंचून म्हणालो.
बन्याने माझ्याकडे खुनशी मुद्रेने एकवार पाहिळें. मी त्याच्यापुढे
जाऊन उभा राहेलो.
“ सुलोचने, दरवाजा लावून घे. या वेळीं. कडी लावायला विसरू
नकोस. आपलं बोळणं षट्कणी व्हावं असं मला मुळींच वाटत नाही.
लावलीस कडी £ तूं टेबलावर बसलीस तरी चाळेळ. तूर्त तूं नुसतं
ऐकून घे. खुद्द ठुलाच असे प्रश्न मी मागाहून विचारीन. बन्या चार शब्द
बोलायला तुझी परवानगी घेऊं का---१?? मी म्हणालो.
““ त्यांत परवानगी कशाला पाहिजे ! चार शब्द सोडून चार हजार
शब्दांची व्याख्यानं झोडलींस तरी माझी कांहीं हरकत नाहीं. पण लक्षांत
ठेव, कीं त्यांत तुझाच तोटा आहे. मामी आत्तां परत येतील. सुलोचनेनं
तुला थाप मारली, मामी बाहेर पडून अर्धा तास होत आला आहे---”
बन्याचा हा जिभेचा पट्टा पाहून मी दचकलो. सुलोचना मध्यें बोलण्याचा
प्रयत्न करू लागली, पण मीं तिला बोलू दिळें नाहीं. बन्या स्वतःशीच
हसत होता.
“ बन्या, मी शिक्षणान इतका भ्याड बनलो नसतों तर आज तूंया
घराबाहेर जिवंत पडला नसतास ?” मी म्हणालो.
“ मी कसाहि बाहेर पडलों असतो, पण बरोबर तुला घेऊन पडलों
असतो.” बन्या व्विडून बोळू लागला.
“ बन्या, तूं इतका उलट्या काळजाचा असशील ही मला नव्हती
कल्पना. बन्या, देवाला स्मरून सांग, या मुलीच्या अंगावर हात ठेवतांना
तुळा पापवासना शिवली नाहीं---!?! मी ओरडून म्हणालो.
“मी कुठं नाकबूल जातों आहें ! आज नाहीं उद्यां सुलोचना बाहे-
रचे कित्ते गिरवायला लागळी असती ! पण इतकं ओरडून कशाला
विचारतोस १?” बन्या श्ांतपणें म्हणाला.
“ कां! दुसऱ्या कुणाला कळेल म्हणून घाबरतो आहेस!” मी पूर्वी-
च्याच उंच स्वरांत म्हणालो.
र्र्वें! खुलोचनेचा रश्टिकोन २८१
१५५ *-९५-५४४५४१"-१५-४५/४-४-५-१-८८१४५४४-४---८५ “५. "->*- १४-४४
“८ सी £ अन् घाबरतो १ सदू , अजून तूं पूर्वीहतकाच बावळट
आहेस, मला मिण्याचं काय कारण ! भीति त्या पोरीला, अन् तिच्यामुळे
तुला. माझी अब्रू बाहेर काढण्याचा प्रयत्न केलास कीं ह्या पोरीचा वळी
पडेल---” बन्या म्हणाला.
बन्या जितक्या शान्तपणानें उत्तराला उत्तर देत होता तितका मी
चिडलो होतों.
“: झाले का प्रश्न १ ” बन्यानें उठून म्हटलें, मीं बन्याला दाबून धरलें.
:“: अशी तुझी सुटका होणार नाहीं. माझ्यापुढं केल्या कृतीचा जाब
देणं तुला भाग आहे. या मुलीशी विवाह करण्याची तुझी तयारी आहे
1 (--मनानें तिनें तुला पसंत केल॑ आहेसं दिसते--” मी सुलीकडे
पाहून म्हणाली.
: ती खूप वरीळ---पण मी कसं तिला वरू देईन १ सदू , शहाण-
पणा तुझा पुरे कर. ह्या पोरीचा अज्यामुळे मुळींच बचाव होणार नाहीं.
आईबापांच्या लाडानं शेफारलेली ती एक खुळचट पोर आहे. तारुण्याच्या
उन्मादान तिचे डोळे बिथरळेळे आहेत. मिळालेल्या स्वतंत्रतेचा तिन
माझ्या पायाशी उपयोग केळा.--- तिला नीट गोडीनं सांग. अजून को-
मार्यभंगाचं पातक तिच्या हातून घडलेल नाही हे आपल. नशीब समज
अच्छा, येऊं का मी १” म्हणून म्हणत बन्या उठला.
“ बन्या, निदान तुळा लाज वाटायला पाहिजे होती.” मी ओरडून
म्हणालो.
“: अन् तुला लाज वाटण्याची कांहींच गरज नव्हती १ दाकुन्तठेच्या
पाठीमागं मारलेल्या चकरा इतक्यांतच विसरतोस १”
वन्या तिरक्या नजरेनें माझ्याकडे पहात म्हणाला. सुलोचचनेने माझ्याकडे
आश्चयानें पाहि
५ रात्री अपरात्री दुसऱ्यांच्या मुलींबरोबर सिनेमाला जायला तुला
ळाज वाटायचं काय कारण होतं १ शकुन्तला
५: तिचं नांव या ठिकाणीं उच्चारण्याची कांहींएक जरूरी नाही---
मी ओरडून म्हणालो.
२८२ फोंळ आज्या [ प्रकरण
“८: जरूरी नाहीं? कां बरं? माझ्या तोंडांत तें पवित्र नांव शोभून दिसत
नाहीं वाटतं ! सदू आणि दाकुन्तला हा जोडा चांगळा झाला असता; पण
विधात्याला अकल नाहीं. बन्या आणि शकुन्तला हा जोडा कसा काय
दिसेल १” बन्या उपरोधिकपर्णे हंसून म्हणाला,
“६: तू एक शब्द न बोलतां चाळता हो--” मी त्याला ढकळून देण्या-
च्या उद्देशाने पुढें झालो. त्यानें खूण केली.
:: थांब, माझ्या जाण्याची एवढी घाई कां १ पण कायमचं जाण्यापूर्वी
मला एकवार त्या पोरीशीं बोलायचं आहे.” बन्या म्हणाला,
:: शक्य नाहीं. तूं आपला रस्ता पकड---”” मी दरवाजाकडे बोट
करून म्हणालो.
:£: अच्छा ! नाहीं तर नाहीं. तुझ्याशी दोन शब्द बोलतों. शकुन्तलेची
तुळा थोडीशी माहिती देणार आहे---.”
:६ तूं पुन्हां तिचं नांव काढलंस तर---” मी चवताळून म्हणालो.
“ वाः !---असं कसं! ती माझ्या नांवावर उद्यां हक्क सांगणार
अन् मी तिचं एकदांसुद्धां नांव घेऊ नको ! ” बन्या हंसून म्हणाला.
“६: काय (” मी दचकून म्हणालो.
:£६: मला आतां गेलंच पाहिजे. पण जातां जातां तुला थोडक्यांत
सांगतो. ज्या पांखराकरितां तू आज दोन वर्षे धांपा टाकीत होतास ते
पाखरू लवकरःच माझ्याशी विवाहग्रंथीनं बद्ध होणार आहे. जगामर्थ्ये
पेशाळा असा मान मिळतो. तुमच्या राजी अपरात्रीचा मुलाखतीची तिच्या
भावाकडे खास तार गेली होती. त्याचा परिणाम असा झाला कीं, तिचें
दिक्षण संपुष्टांत आलं. मध्यें एक वर्षभर तिला त्यांनीं मुंबईला एका
नातलगाकडे धाडून दिली होती. आतां ते कायमचे तिच्या त्रासांतून
सुटण्याच्या विचारांत आहेत. आणि पैसा बोलतो, सदुमाऊ--! अच्छा ! ”
म्हणून बन्या दरवाजाकडे वळला. मीं चटकन् धांवत जाऊन त्यांचा
हात धरला---
“: बन्या, मला तिच्या घराचा पत्ता देतोस १ ? मी मोठ्या आडोने
म्हणालो.
ररुवें] खलोचनचा दाश्रिकोन २८३.
"४-९ क्ल ४०४०0५०४०४” “४४८४४१४४४४ "१ ०८९४०-००४४५-/४०४५५ “0५-४५ ४शीशा
“£ छे ! सुलोचनेच्या बाबतींत तूं मळा बोलण्याची बंदी केलीस
त्याप्रमाणें शकुन्तलेच्या बाबतींत मी तुला बंदी करतों. कार्यानें कांटा
काढणं, सदुभाऊ,---हा आपला धर्म आहे---” बन्या दरवाजा उघट्डं
लागला,
__ “ जाऊं द्या सदूभाऊ, प्रेमाचा विसर लोकर पडत नाहीं, हें खरं असलं
तरी, दुसऱ्याच्या विवाहित पर्त्नांवर प्रेम करणं हा गुन्हा आहे. कांहीं वेळानं
विसर पडेल---” म्हणून विकट हास्य करीत बन्या निघून गेला.
“८ मला कांहीएक सुचेना. चलतूचित्रपटांतील छायाचित्राप्रमाणे एका
पाठीमागून एक विचचार ये जा करीत होते. पण एक विचार स्पष्ट कांही
डोळ्यापुढे टिकेना. सुलोचनेकडे मीं पाहिलें. हातावर डोकें ठेवून ती
स्वस्थ बसली होती. बन्याशीं विवाह हीच जर तिची आशा असेल तर
उडालेल्या ठिकऱ्यांचीती जुळणी करीत असेल, बन्यानें तिळा जगाच्या
निष्ठ्रतेची किमान मर्यादा व्यक्त करून दाखविली होती. सुलोचना मानी
होती. मानाच्या उडालेल्या चिंध्या पाहून तिळा काय वाटलं असेल? मी
हंलकेच तिच्या पाठीवर हात ठेवला,
झटक्यासरशीं तिनें माझा हात दूर केला. आणि हातावर डोकें टेकून
तिनें रडण्यास सुरुवात केली, इतक्यांत मामी आंत आली. मी मामीला
पहातांच दचकलो. तरीपण वेळ मारून नेण्याकरितां पुढें झालॉ--
£ डोकं दुखत आहे सुर्लांचं. थोडस अमृतांजन आहे का! ” मीः
मामीला म्हणालो, मामीनें सुंलोचनेकडे तीक्षण नजरेने पाहिळे.---अम-
तांजन डोक्याला चोळण्याचा सला देऊन मी खोलीच्या बाहेर पडलों..
दारांतचच मामांची गांठ पडली. मामा आत्तांच हिंडरन आले होते.--
:££ आज जेवण इकडेच ना ! मग जेवल्याशिवाय कुठं चाललास १ ”
मामा मला अडवून म्हणाले,
“६ नाहीं. मी घरींच जाऊन जेवणार आहे---?” म्हणून म्हणत मी'
बंगल्याबाहेर पडलो. घरीं जाण्यास माझें मन घेईना. डोक्यांतळे विचार
शान्त करण्याकरितां म्हणून मनुष्य निर्मनुष्य अद्या एकांत जागेकडे वळतो,,
नश फोळ आझा [ प्रकरण
'पण त्या ठिकाणीं त्याच्या अपेक्षेप्रमाने न घडतां विचारांची गुंतागुंत
जास्तच घोटाळ्याची होत जाते.
सुलोचना कितपत दोषी ठरू शकेल १ बन्या कितपत अपराधी आहे?
मी तरी शाकुन्तलेच्या बाबतींत काय केलें होतें १ शकुन्तळेनं मला फूस
दिली नव्हती ! ह्या सगळ्या चोरांमध्यें पट्ट चोर कोण १
आणि आतां शकुन्तळेचा जन्म बन्याशीं हुज्जत घालण्यांत जाणार ९
पैसा ! पैसा बोलतो तें कांही खोटं नाहीं. शकुन्तळेच्या इच्छेविरुद्ध हा संबंध
बड्डून येणार १? अन् आयुष्यांत जर तिला सहानुभूतीची गरज वाटली
तर-- सुलोचनेचे विचार अजून निश्चित झालेले नसल्यामुळे तिला
अजून समजावून सांगतां येण्याजोगे होते ---शकुन्तलेचा विसर मळा कसा
पडणार १ अन् विसर न पडून भागेल करो--!
हिल
प्रकरण २३ वे
माडडडमक, आ ३ ाडावडाडसाडडडाल
ठगारणाद्री अप्पा
म सकाळी उठन मी साठ्याच्या घरीं गेलो.
तोंडानें ताणांची भिरमिरी चाळू ठेवीत स्वारी हातानें टुंका भरण्याच्या
' उद्योगांत होती---
“६: सन्यास बाबा हा---बी. ए. होण्याचा विचार होता. पण ते आतां
जुळणे शक्य नाहीं---” साठे मला उद्देशून म्हणाला.
“ कुठं जाणार आहेस १ ” मी आश्चयानें म्हणालो.
५ कुठं जाणार ! घर सोडून पळालेलं पश्नात्तापी पोर पुन्हां कुठं वळणार !
"दिवसभर काबाडकष्ट करून अंगाचा घाम काढणारा मजूर रात्रीं कुठ
-आश्रयाला जाणार ई£ घर---घराशिवाय आपण जाणार तरी कुठं! देव;,-
रश्वें] शारणाटद्री अप्पा २८५६-
7४८५ “.-५४८/४/५८-८५८/५८/१४५४८५-५५४८* “४४४४५९४४४४ ९४0
आपली ही शेवटची मुलाखत आहे. आमर्चा शरणाद्री अप्पा ध्या--”
म्हणून म्हणत साठ्यानें हात जोडले.
“: कधीं मधीं बोलतांना एकाद दुसरा शब्द वांकडा गेला असेल
त्याची उदारमनाने क्षमा कर. वडिलांची राती तार आली आहे. वडील
अत्यव्यस्थ आहेत. सदू , मनुष्याचा कितीहि राग आला तरी त्यांचे हाल
व्हावेत असं आपल्याला कधीहि वाटत नाहीं, आपला घम आहिंसेचा
आहे. रक्त पाहिलं कीं डोळ्यांपुढे काजवे चमकू लागतात. भोंवळ येते
यःकश्चित् बोट कापलं तरी जीव कावराबावरा होतो. कापल्या ठिकाणी
दुःख होतं म्हणून नव्हे, तर रक्ताकडे पहावत नाहीं म्हणून. मनुष्य मरते-
समयीं दीन होतो. लाचार होतो. वडिलांचा माझा रात्रुत्वमाव नाहीं,
तरी प्रेमाचा ओलाबाहि फारसा आहे असं म्हणतां येणार नाहीं. तरीपण
मरतेसमयींची मनुष्याची तडफड पाहून पोटांत कालवाकालव होते. मठा
वडिलांच्याकडं गेळच पाहिजे---” साठे म्हणाला.
:: पण पुढल्या वर्षी तुला येतां येईल---?” मी म्हणालो.
व्यर्थ अद्या करतो आहेस. वडिलांच्या पश्चात् घरचं कोण पहाणार १
वडिलांची प्रकृति मी पुरती जाणून आहे. त्यांचा भरंवसा नाही-
सदू म्हणाला.
:£: अन् भी आलो तेव्हां तुला गाणं रुचत होतं--” मी म्हणालो.
५: भेरबी. आयुष्याची भैरवी मी आळवीत होतों. वेड्या, विचार
विन्चार तरी किती करणार १ विचाराला सीमा कांहीं तरी आहेच की नाहीं १
आयुष्यांत हे तडाखे वारंवार बसणार. नेहमींचीच रड आहे---, जिवाला
कुठवर त्रास करून घेणार १ आपलं आयुष्य संपुष्टांत येईपर्यत आपल्याला
असेच दिवस काढावे लागणार---तर मग रडकं तोंड घेऊन कितीं दिवस
बसणार १? रडकेपणा सांसरिक रोग आहे. एक खेद करूं लागला को.
आजूबाजूचे छप्पन्न लोक खेद करू लागतात, आयुष्याला ताडे देण्याची '
तयारी केली पाहिजे. मी आयुष्याला हंसत मुखाने तोंड देणार आहे
पुन्हां एक गाणं म्हणूं का---(” साठे खिन्नमुद्रेने हंसून म्हणाला.
२८८ फोळ आज्या [ प्रकरण
तर परीक्षा पास,-- नाहींतर तूं मामांना स्पष्ट शब्दांत नकार देऊन
मोकळा हो.-- बरं पण मला दुपारच्या गाडीला निघालंच पाहिजे--तू
स्टेशनवर येत असलास तर--” साठे म्हणाला,
"“ तुला निरोप ग्रायला मी जेवण करून आलोंच---” मी उदून
म्हणालो---
“६: जिवतपणीं---१ ” म्हणून साठे मोठ्याने हंसला.--
साठ्याची बहीण त्याच्याबरोबर सोलापुरास जाणार होती.
स्टेशनवर थड छासच्या फाटकापा्शी आम्ही सुमारें तासभर ऊभे होतों.
साट्यानें ह्या व्यवस्थेविषयीं चार धन्यतेंचे शब्द मळा ऐकविठे, “ पेसे
देऊन सुद्धां यांची चोरी, तासन् तास वाट पहात बसावं लागतं. इंग्ठंड-
मध्ये असाच प्रकार चालत असेल का ! आपलेच लोक, पण बघ कसे
उलटतात तें. तो काळा बिल्ला लावलेला मनुष्य काळ परवां गटार हुंगीत
गांबांतून फिरत असेल. आज तो जी. आयू. पी.चचा एकनिष्ठ सेवक म्हणून
मिरवीत आहे. वास्तविक तिकीट-कलेक्टर म्हणजे रेल्वेने ठेवळेळा सामान्य
शिपाई. पण या गुलामांनची ऐट बघ. घरीं जन्मभर मराठी भाषेच्यापली-
कडे एक अक्षर बोलतां येत नतल तरी, ह्या फाटकापाशीं तो उभा राहिला
कीं, “किदर जाते है? म्हणून साहेबी थाटांत तो आपला दरारा दाखवू
लागतो. हा मनुष्यस्वमाव बघ. रेल्वे हेंच ह्यांचे जग, रेल्वे हाच ह्यांचा
संसार, रेलवे हच ह्यांचे जीवित. फिफटीन डाऊन, सिक््सटीन अप, सेवन-
टीन डाऊन, एटीन अप, इत्यादि गाड्यांचे नंबर हेंच ह्यांचे धर्गसून--.
बोळ, आज ह्यांच्यासारखे लोक किती तरी असतील ! ज्या दिवशीं हे
लोक आपली गुलामी सोडतील त्या दिवशीं हिंदुस्थानांत राजकारणाची
कोणतीहि सासुदायिक चळवळ करायला हरकत नाहीं असं मी म्हणेन.--?
एकदांचे आम्ही आंत गेलो. आमच्या समोरून एक खिश्चन जोडपे
गेलें.---
“ त्याचप्रमाणें आत्तां आपल्या अंगावरून गेलेले साहेब. अजून इंग्लं-
डःचें पाणी कांहीं न्यारंच ही ह्यांची समजूत. साहेब यांचा देव.” साठे
ह्यांच्याकडे पहात म्हणाला. ---
२३] दशरणाद्रो अप्पा २८९
क्क ५०००-५६-०४ ४४५/ बट्टा ध्टाध्शल धा
८ पण त्यांना जातीत रहाणं अशक्य कोटाींतलं करणारे तुम्ही आहांत--
मी म्हणाली.
“ ती पिढी गेली. त्या पिढीशी त्यांनीं चढेलळपणाचं वर्तन ठेवलं
तरी हरकत नाहीं; पण आमच्याशी हें असं फटकून वागण्यांत काय मत-
कब आहे! ह्या लोकांना पुढलळेमागळे पा्चपेचच नाहींत हेंच खर.
८ आधीं होता वाघ्या, त्याचा देैवयोर्गे झाला पाग्या? अशी यांची
स्थिति आहे. साहेबांच्या कृपादृष्टीने ह्यांच्या राहाणींत फरक पडला,--
पण मनाचं स्वामित्व ते गमावून बसले. केवळ धर्म पसंत नाहीं म्हणून
दुसरा घर्म कबटाळणारे लोक फार थोडे, जबळ जवळ नाहींच. त्याला
कारणं पुष्कळच आहेत. कोणताही धर्म आज आपल्यापुढं आलेल्या प्रश्नांचा
उलगडा करण्यास समथ नाहीं, हें आपल्याला कळून चुकलं आहे. बाय-
बलवर विश्वास ठेवणारे आज बायबलचा उपहास करीत अहित. बायबलला
प०11070 म्हणून म्हणायला ते मागंपुढे पहात नाहींत. आपल्याकडे
तो'च प्रकार. पुराणं म्हटली कीं आजीबाईचं रूप आपल्या डोळ्यांपुढे उभ
रहातं. आपला तसा विश्वास बसणं शक्य नाहीं. आजपर्यंत चालत आलेले
घर्म आतां निव्वळ अस्थिपंजररूपान जिवंत आहेत. धर्माकरितां मारामाऱ्या
हा निव्बळ चावटपणा आहे. धर्माकरितां कोणी कुणाशी भांडत नसून
खासगी देष साधून घेण्याकरिता ती एक छान थाप आहे. अहिंसा आणि
विश्वबंधुत्व हेच खरे धर्म होत. त्यांचा प्रसार झाला पाहिजे--” साठे
म्हणाला.
साठ्यांची बहीण आमच्याकडे मुळींच लक्ष देत नव्हती. मला वाटलें
तिला आपल्या भावाचा पुरता अनुभव असावा.
: जाऊं दे, धर्माशी आपल्याला कांहीएक कतव्य नाहीं. फक्त
स्वार्थाकरितां केलेलं धर्मान्तर निंद्य होय हें मात्र कबूल करावं लागेल,-
गाडी आली का !? म्हणून म्हणत साठे पुढें झाला.
6 घर्मान्तर म्हणतां म्हणतां देहान्तराचा प्रसंग येईल. मार्ग हो--” मी
त्याला मागें ओढीत म्हणालो.
साठे गाडीत बसलेला पहातांच मला कसेसेच झालें, त्यालाहि हा
१९
४४४00 ककककीधकीक केश ककलोकलमल ४-७ फक्कलकध्ली-क 2०-७०. ०७0 ०--
४८४४-०४” की अडका
२९० फोळ आजा [ प्रकरण
विरह जाणवत असावा. पण आयुष्याला हंसतमुखानें तोंड देण्याची तयारी
करणारा वीर हात जोडून स्वस्थ कसा बसेल १
“* सगळ्यांत जर कोणी आपल्याला जास्त विरोध करतील तर हे लोक.
विश्वबंधुत्वाचा डांगोरा पिटणारीं, समतावादाचे तुणतुणं वाजविणारीं ही
युरोपियन राष्ट्रं आपल्याला आडवीं येतील. त्यांच्या देशांत विचाराचं पीक
असलं तरी त्या पिकाला आसच्याकडे विक्रीकरतां यावं लागतं. कोणत्याहि
गोष्टींची भपकयानं सुरुवात कशी करावी हें त्या राष्ट्रांपासून शिकून घ्यावं.
पण प्रामाणिकपणानं ती गोष्ट ज्ेबटाला नेण्याचं नैतिक धेय त्यांच्यांत
नाहीं. विश्वबंधुत्वाचा उदोउदो त्यांनीं केळा; पण विश्वबंधुत्वाच्या मुळाशी
असलेल्या तत्त्वांची पायमल्ली त्यांनीं केली. अजून काळा मनुष्य म्हणजे
एक निराळा प्राणी आहे, ही भावना त्यांनीं सोडली नाहीं. ह्याचं प्रतयक्ष
उदाहरण म्हणणे या स्टेशनचा कारभार. फर्स्ट छास, सेकंड छास, थड
क्लास इत्यादि उद्देग आणणारे भेदाभेदाचे प्रकार कश्याला पाहिजेत ! ह्यानंच
तर विषमता उत्पन्न होते--” साठे म्हणाडा.
__ “ म्हणजे तू बोलतां बोलतां कम्युनिझमची तत्त्व बडबडटं लागलास---?
मी म्हणालो.
“ छे: | छे: ! मीं कम्युनिझमविषयीं अजून विचार केला नाहीं. हीं
माझीं विश्वबंधुत्वाचीं अंगोपांग आहेत. मग कदाचित् सत्य हे॑ एकरप
असतं, त्याप्रमाणं कम्युनिझमच्या बुडाशीं विश्वबंधुत्व असल्यास---१ त्या
बादांत मीं अजून शिरळेलों नाहीं---?”' साठे प्रेंटफार्गवर दूरवर पहात
म्हणाला |
“ तू नकोच त्या वादांत पडूं. मोठमोठे लोक हात हालवीत परत
आले आहेत---” मी हंसून म्हणालो.
: मोठे लोक थकले म्हणून आपण हातपाय गाळणे युक्त नाहीं. तुला
माहिती आहे, कीं जगांतल्या साऱ्या सुधारणेचं मूळ मनुष्याच्या तरुण
रक्तापासून उगम पावलेलं आहे. तरुण रक्तानं ज्या कृती घडवून आणल्या
जातात त्या जुन्या लोकांकडून मुळींच घड्टडन येत नाहींत. बरं आहे
आमची वेळ भरत आली आहे. कर्धीकाळीं तुझी गांठ पडलीच तर ठीक:
र्शेवें) शारणाद्री अप्पा २९१
---४४“५/"५४४५४/०//५/ ४५५ ४-0 ४५-४०”
४५५४-४४-१० ५०४४-४३ ५८०४-7४-५४ ७४0/४४0४१०/४-0१
नाहीं तर सोलापरच्या काळ्या वावरांत उगबलेळं रानटी झाड त्या ठिका-
णींच सुकून गेल अस समज---मी आज तीन वषांनी पुन्हा बणासूरचा
जोंधळा खायला जात आहें. बेणीसूरचा जोंधळा तुमच्या गव्हाच्या तोडात
मारील. तं तिकडे आलास तर--पण तें शक्य दिसत नाही. आतां रोव-
टचा प्रणाम--'शरणाद्री अप्पा--!?” म्हणून साठे हंसत म्हणाला, मीहि
पण थोडासा वरकरणी हंसलों. गाडी दिसेनाशी होईपर्यंत मी त्या सोला-
पूरच्या वाघाकडे टक लावून पहात होतो. पुन्हां त्याची गांठ पडणे (कित-
पत संभवनीय आहे?
तीन वर्षाच्या अवधींत त्यांम माझ्या जिवाला 'चटका लावून सोडला
होता. कोणत्याहि विषयावर त्याचीं मते तयार असत. माझ्या मनाला
विलक्षण धक्का बसळा. आज तीन वर्षे ज्याचा माझा जिवाभावाचा संबंध तो
पुनः कधी दिसणार? आयुष्याचा संबंध तुटला. दोन प्रवाह कांही वेळ एका
मार्गानें बहात होते ते आतां विरुद्ध दिशेनें वाहू लागले. ज्या काळानं
आम्हांला एके ठिकाणीं आणण्याचे श्रेय घेतलें होतें त्याच काळाने आमची
कायमची ताटातूट केळी. अश्शी ताटातूट करण्यांत त्याचा काय हेतू
असावा ! जिवाजिवांमध्यें सलोख्याचा संबेध राहूं नये ही त्याची दुष्ट बुद्धि
असावी का? सायकळला हिसका बसल्याबरोबर मी शुद्धीवर आलो. हिस-
क्याचें कारण कांही विशेष नव्हतें. पुणेकरांच्या परिचया'चें ते कारण होते.
शाहर-म्युनिसिपाठिटीची ती एक अजब क्ळासि होती. साठ्याची मळा आट-
बण झाली. स्थानिक स्वराज्य या विषयाबर त्याने एक विस्तृत संभाषण
केलें होते--मी खिन्न मुद्रेने पुढें पाहूं छागलो---आयुष्याला तोंड देणें
खरोखरीच कठीण आहे.
प्रकरण २४ वे
निमत्रणपात्रिका
न्याचें लभ ठरल्याचें आईनें मला सांगितळें. आईच्या सांगण्यांत हेतु
काय होता हें माझ्या ध्यानांत आलें. बन्याप्रमाणे आतां मीहि एक देवी'
पकडून आणावी अशी तिची इच्छा असणें साहजिक होतें. पण तूर्त माझी
इच्छा तशी नसल्याकारणाने मी मुद्दामच अडाणीपणांत कझिस्लों.
“ बन्याचा बाप पैसा राखून आहे. बाहेरच्या बाजूला' त्यांनी वीस हजा-
राला बंगला बांधला आहे---? मी म्हणालो.
“ मुलगी कॉलेजांत कां कुठंशी शिकत होती म्हणे--?? आई सरळ
भावनेनें म्हणाली; पण मला पुन्हां आठवण झाली.
“ आई, जगांत पेशाळा मान आहे. मनाला मारून टाकायला'
पैसा हें एक सुलभ हत्यार आहे” मी म्हणालो.
“ असं कसं होईल ! शिकलेली मुलगी असेल तर ती मनाविरुद्ध कशी
लझाला तयार होईल १” आई भोळ्या भावाने म्हणाली.
“ आई, शिकलेली पोर स्वगाहून थोर होत नसते. शिकलेल्या मुलींच्या-
विषयीं तुमची चुकीची समजूत आहे. शिकलेली मुलगी बोलण्यांत पटा-
ईत असते. मशीनगनच्या मिनिटाला चारशें गोळ्या तर मिनिटाला हिचे'
पांचर्शे शब्द, हें समीकरण जुळूं शकेल; पण इथं त्यांच्या नाड्या आंखड-
तात--पुष्कळशा भानगडी उपस्थित होतात--?” मी म्हणालो.
“ काय तुमच्या ह्या पुढच्या पिढीचे गोंधळ आहेत, राम जाणे--
शिक्षण झाळेली मुलगी तोंड दाबून बुक्क्या कशा सहन करील १ ती कांही
आमच्यासारखी भोळीभाबडी नसणार---!? आई म्हणाली.
“ आई, तुमच्याहून तिची परिस्थिति अन्य नाहीं. मीं त्या मुलीला:
पाहिळी आहे--? मी हळूंच म्हणालो.
“तूं! तें केव्हां !---?”” आई आश्चर्याने माझ्याकडे पहात म्हणाली.
निमचणपत्रिका २९३३
“६ ती आणि मी एका वगोत होतों--” मी घडघडणाऱ्या हृदयाने
झहूणाली, |
६ तुझ्याइतके का ती शिकलेली आहे !' मग मुळींच ती ऐकणार
नाही--?” आई निश्चयाच्या स्वरांत म्हणाली,
“ आई, तिला मी आपल्या घरीं आणण्याच्या विचारांत होतों.--7
सुला सोबतीला कोणी तरी पाहिजे म्हगून मी तिला आणणार होतों.
तिची इच्छा होती. पण तिच्या इच्छेला कोण विचारणार £--आज ती
मनाविरुद्ध बन्याच्या आईला सोबत म्हणून जात आहे !---तुला सांगणं
आक्य नव्हतं --म्हणून मी बोललो नाहीं--?”' मी विचार करीत म्हणालो.
आईने माझ्याकडे पाहिलें. तिच्या डोळ्यांत खिनता स्पष्टपणे दिसत होती.
५: जगामध्ये पुष्कळ गोष्टी आपल्याला.पाहिजे असतात, पण त्या मिळत
माहीत. त्या मिळाल्या नाहींत म्हणून खेद करणं मूखखपणाचं आहे; तरी
'प्रण ज्या गोष्टी मिळण्यासारख्या असतांनादेखील मिळत नाहींत--” मी
थांबली, न
££ हात्तिच्या ! त्याच्यांत काय एवढ £ तुझे कांही आजच वय गेलं
नाहीं. उद्यां तूं तयार हो, मली वाटेल तितक्या सांगून येतील .---तुझी
मामी आधीं घांबत येईल. अन् सुलोचना कांही वाईट नाहीं---” आई
मोठ्या आशोनें म्हणाली. आईची ही समजूत पाहून मला हंसू लोटले.
:£: आई, बायको मिळणार नाहीं म्हणून मी मोठ्या फिकीरींत आहे;
असं का तुला वाटतंय ! तें नाहीं कारण, कारण दुसरं आहे. जिवाभावांचे
संबेध जोडले जातात, जिव्हाळ्याचे संबंध जडतात, परस्पराविषयीं प्रेम
वाटूं लागतं---अशा ठिकाणीं जमत नाहीं त्याचा खेद वाटतो. तसं म्हटलं
तर एक सोडून दोन बायका मीं केल्या तर, धर्मांची आडकाठी नाहीं की
समाजाची आडकाठी नाहीं. पण---तो निव्बळ बाजार झाला, एखाद-
दुसरा भांड्रें लागला तर तो मृ५ ठरतो; पण बाजार बंद पडत नाहीं.
आतां हा महिना उलटला कीं पत्रिकेचे शिलाळेख शेैकड्यावारी येऊ
लागतील. पात्रिकेआड दडलेल्या मनाचा ठाव कसा काढणार (-- मी
सहणालो,
२९४ फोल आजा [ प्रकरण
४१४४” *_ ५ “४/"/५/४-५४४-४/४%४४४*१/४१ 0 शभ कट “१-८*-% ०-८” अ
आपल्याला बाहेर पहाण्याची जरूरी आहे कुठं £ बाकी माझा तसा
आग्रह नाहीं हो ! माझ्या म्हणण्याला मान देऊन तू आपली आवडनिवड
मारून टाकू नकोस. मला काय, कुणीहि चालेल. तुझ्या पसंतीवर अव-
लंबून आहे.” आई म्हणाली.
“ पाहू मग---आत्तांच काय त्याचे--”' म्हणून म्हणत मी दुकानचा
रस्ता धरला. . |
दुकानांत गेलो तों राहूसुद्धां आज दुसरी गोष्ट काढीना.---
“ मघाशीं सुलोचनाबाई कागद घेऊन गेल्या---?” माझ्याकडे तिरक्या
नजरेनें पहात राहू म्हणाला
£: मग १ सुलोचनाबाई म्हणजे कोणी स्वगेलोकींचा. पस्मेश्वरर आहे कीं
काय !---” मी हंसून म्हणालो.
“ पेसे देऊ लागल्या त्या, तेव्हां मी पेसे घेतले नाहींत---” राहू
अमिमानपूर्ण मुद्रेने म्हणाला |
“ तुला व्यवहार कळेल तर शपथ. कां घेतले नाहींस पेसे १” मी
म्हणालो
“ घरच्या मालकिणीपासून पैसे घेणं मळा पसंत नाहीं पडलं---” राहू
दबकत म्हणाला
५ राहू , तुला म्हातार्चळ लागलेला दिसतो आहे. मारुतीरायासारखा
तूं स्वतः आकाशाकडे तोंड करून लोकांचे नानातऱ्हेचे संबंध जोडू लागला
आहेस. रामाच्या सीतेची याला नसती उठाठेव ! त्याप्रमाणं तूं वाटेल त्या
मुलीशी मालकिणीचं नातं जोडू लागला आहेस. त्यापेक्षां तूं स्वतःच कां
नाहीं पुन्हां संसारांत पडत---१ ” मी म्हणालो.
“६ सदुभाऊ, एकदां कोळशावर पाणी पडल कीं पुन्हां तो लवकर पेटत
नाहीं. माझा संसार म्हणजे हे भाऊसाहेबांच्या लेकाचे दुकान. या संसारा-
विना मळा दुसरा संसार नाहीं---” राहू निश्चयी मुद्रेने म्हणाला.
“: म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ! आपला संसार म्हणून तू
दुकानाःचं दिवाळ काढलंस तरी मी तुला बोळूं नये, हीच तुझी इच्छा की
नाहीं ! हेंच तुळा भाऊसाहेबांनी शिकवलं वाटतं ? राहू, या दुकानांत
२४वें] निमचणपात्रिका २९९
येणारी प्रत्येक वस्तु नाण्याच्या नादान येत असते. कोणीहि झालं तरी
माल फुकट देतां कामा नये. तुला आतां संसारांत सार वाटेनासं झाळेलं
दिसतं आहे. तुला संसाराची आंच लागावी म्हणून मी एक निराळी
योजना करणार आहे--? मी विचार करीत म्हणालो.
राहून माझ्याकडे प्रश्नाथक मुद्रा करून पाहिलें.
: दुकानचा खर्चवेंच, माडंतोडं बजा जातां आपल्याला जें काय
महिन्याकाठी मिळेल त्याचा तिसरा भाग मी तुला यापुढे देत जाईन.
म्हणजे, समज, तूं महिन्याकाठीं तीन रुपये शिळूक पाडलीस तर तुझा
पगार एक रुपया; आणि नव्याण्णव रुपये पाडलीस तर तेहतीस रुपये तुझे.
आहे तुला कबूल १ ”? मी त्याच्याकडे पाहून म्हणालो.
“६ तेहतीस रुपये ? अन् इतके रुपये घेऊन मी काय करणार £ भाक-
साहेब मळा अगदीं प्रथम दहा देत होते. मला दहा पुरत होते. नंतर
पंधरा झाले---तरी मला पुरत होते. तुम्ही वीस केळे तरी मीं तक्रार केली
नाहीं. आतां मात्र, तिसाची गोष्ट काढतां तेव्हा, मळा बोलणं भाग आहे.
ही उधळपट्टी काय कामाची ! मला बीस पुरे होतात. मी जास्त एक पेसा
घेणार नाहीं. अन् पुन्हां सुलोचनाबाई आल्यावर त्यांना फुकट कागद
दिल्यावांचून रहाणार नाहीं--” राहू आवेशाने म्हणाला.
“६: अरेच्या ! पण ती कोण तुझी? तूं इतका कां भांडायला उठतोस !”
मी हंसून म्हणालो.
“: त्या कोण ! सदुभाऊ, म्हातारवय झालं म्हणजे बोलायला थोडासा
अधिकार येतो. मी सांगतां की, त्यांची पुण्याई म्हणून आज आपलं
ऱचाळल॑ं आहे. घरांत लक्षुमी यदवन्त असली कीं बाहेरची लक्षुमी जीव
खाऊन पळत येते. सुळबाईचा पायगूण चांगळा आहे. भाऊसाहेब आज
असते तर त्यांना मीं तसं सांगितले असतं. चांगल्या गुणाचा मनुष्य माझ्या
डोळ्यांतून कधींहि सुटत नाहीं. ” राहू म्हणाला.
:£ राहू, तूं काय म्हणतो आहेस तें माझ्या ध्यानांत आल आहे.
सुलोचना आपल्या घरांत येईल हें मी तुला खात्रीनं सांगती; पण ती केव्हां
येईल हें मात्र मला सांगतां. येणार नाहीं--” मी म्हणाली.
२९६ फोळ आज्या [ प्रकरण
£ तें मी सांगतो--?” राहू आनंदाने बेभान होऊन बोलूं लागला,
मी त्यास अडवून म्हणालो,
६ तू काय सांगणार £ तूं सांगशील कीं ती बहुतेक पुढच्या हंगामांत
येईल ! चूक. अजून मळा शिकायचं आहे. शिकणं झाल्याशिवाय त्या
वादांत डोकं खुपसणं शहाणपणाचं होणार नाहीं. पुढं पाहुं---” मी म्हणाली
८ शिक्षण ! शिक्षणानं सगळा घात केला--? राहू आपल्याशीच चर-
फडत पुटपुटला. मीं न ऐकल्यासारखेच केलें
दपारच्या डांकेन दोन पाकिटे आलीं. पहिल्या पाकिटांत बन्याच्या
वाची आमंत्रणपत्रिका होती आणि त्याच्याबरोबर बन्याचे एक पत्र
होते. बन्याचे पत्र मात्र नमुनेदार होतें.
८६ सा. न. वि. वि,
सोबत धाडळेली कुंकुमार्चित पत्रिका वाचण्याची आमच्याकरतां
तसदी घ्याल अक्षी आश्या आहे. नाहीं वाचलीस तरी कांहीं फारसं
बिघडेलसें वाटत नाही ती चिठ्ठी म्हणजे आपल्या पराजयाचची फड-
फडणारी पताका आहे. शकुन्तला बन्याच्या मालकीची वस्तु होणार
याविषयींची ती जाहीर घोषणा आहे. मला वाटतें, माझ्या नांवापेक्षां
तुझैन्च नांव त्या ठिकाणीं जास्त शोभिवन्त दिसळें असतें. प्रामाणिक
समजत आहे ही माझी, पण विघिघटना आपल्याला उल्लघितां येणें
शक्य नाहीं. शकुन्तळा खुद्द या लय्नाला राजी नाही. पण अराजक
लोकांच्या राजीला विचारतो कोण ! खूप संतापली, धडपडली---कदा-
चित् माझ्या नांवाने बोटेंहि मोडलीं असतील तिनें. पण तिर्चा दादा
वःचनाऱ्चा खंबीर असल्यामुळे आज ही पत्रिका घरोघर धघाडण्याऱचें यश
माझ्या पदरीं पडळें आहे. मी तुला कांहीं दिवसांपूर्वी पेश्याविषयीं बोल-
ळेळें आठवत असेलच. तोच पेसा आज हा संबंध घडवून आणीत
आहे. तुला एक सांगून ठेवतो, जगांत पेशाशिवाय दुसऱ्या कोण-
त्याहि वस्तूला मान नाहीं. पेसा आहे तर दहा शाकुन्तला खेळवण्या*चें
सामर्थ्य आहे. तुझ्या घरीं तिची आबाळ झाली नसती हें मला कबूल
र्श्वेॅं] निमंत्रणपत्रिका २९७
आहे; पण तिच्या वाढत्या गरजा तूं कोठवर पुरवल्या असत्यास, हा
एक प्रश्न आहे.
कारण, आजची चरफडणारी शकुन्तला उद्यां सरळ येईल. कदा-
चित् ती माझ्यावर प्रेम करणार नाहीं, मला त्या उदात्त कल्पनेची
मुळींच जरूरी नाहीं. प्रेमाच कोडे तुम्ही लोकांनीं उलळगडावे. मला
दाखवायचे दांत निराळे आणि खाण्याचे दांत निराळे, असला लपं-
डावी खळ खेळतां येत नाहीं. तुमचे प्रेम तुम्हांहा लखलाभ होवो.
सी मात्र माझ्या कल्पनेप्रमाणे त्या पोरीला ताळ्यावर आणीन. बायका
शिकल्या तरी त्यांना वठणीवर आणण्याचे आमच्या हातांत असतें.
'पत्नीधर्म हा तिला पाळलाच पाहिजे. त्यांतून तिची सुटका करायला
सारें विश्व धांवळें तरी कांहीं उपयोग होणार नाहीं.
पत्रिकंत औपचारिक रीतीनें म्हटलेळें आहे कीं आपण आल्याने
विशेष शोभा येणार आहे. ! खरोखरीच शोभा येईल ! तुझी शोभा
'पाहून मळा मंडपाची शोभा जास्त वाढल्यासारखी वाटेल, माशाला
'गळ टाकतात त्याप्रमाणें शकुन्तळा त्या ठिकाणीं आहे एवढें सांगि-
-तळें म्हणजे पुरे, * आप्तेष्टमित्रांना ? बरोबर घेऊन येण्याची विनंति
करण्यांत आली आहेच. सुलोचनाबाई येण्यासारख्या मनस्थितीत
असल्या तर त्यांना आणण्यास विसरू नको. पोरीचा भांबावळेला
जीब त्या योगानें जरा स्वस्थ होईल.
जातां जातां उपदेश्यांचे दोन वळसे दिळे तर अस्थानी होईल असं
:बाटत नाहीं. वास्ताविक तुला मी उपदेश काय करणार ! पण जगांत
हा न्याय असा उलटा आहे. तूं शहाणपणा'चा गर्वे मिरवतोस हें मला
माहीत आहे. सोड तो गर्व. तुझ्यापेक्षा सवाई शाहाणे लोक जगांत
अजून जिवंत आहेत. साठ्यासारख्या चार उनाड पाखरांबरोबर दोन
शब्द बोलतां आले म्हणजे शहाणपणा येतो असे मुळींच ना. साठे
मूर्ख आहे. तूं सात मूर्ख आहेस. कळली तुझी किंमत £ जगांत
.सत्याचा बरिजय होतो, ही कविकल्पना आहे. तूं मळा असत् पक्षाचा
-म्हणून समजत असशील. त्याकरितां हें सुचवावेसे वाटते. “ सत्याचा
२९८ फोल आद्या [ प्रकरण
जय? हें एका कादंबरीचे गोडसे शीषक आहे. जगांत शीषेकाला
थारा नाहीं. जग सुधारण्याचा विचार जरी कितीहि स्तुत्य असला
तरी तो अप्रस्तुत आहे, हें विसरून चालणार नाहीं.
असो. झाल्या गेल्या गोष्टी विसरणें हें फायद्याचे होणार आहे.
तुमचा आमचा पूर्वापार आलेला संबंध ह्यापुढे नाहींसा व्हावा हें बरे
नाहीं. लमाळा आलात तर झाल्या गोष्टी विसरण्यास आपण तयार
आहांत असे मी धरून चालेळ, याउपर आपली मर्जी.--स्नेह तुट-
ण्याला वेळ लागत नाहीं हें मी आपल्यासारख्याला शिकवणे मूख-
पणार्चे होणार आहे. क. लो....... आपला कुपाभिलाषि,
बन्या.
मीं त्या पत्राचे तुकडे करीत दुसरें पत्र उघडले. दुसरें पत्र शकुन्तलेने :
धाडले होते.
“सा, न. वि. वि.
आज मी आपणांस पत्र लिहून मार्झ मनोगत कळविण्याचें धाडस
करतें आहें. जे विचार मळा, लञेमुळें म्हणा अगर विनयामुळें म्हणा,
आपल्यासमोर बोलण्याचे धाडस करणें अशक्य झालें असतें तेच विचार
मी पत्ररूपाने पुढे मांडीत आहे. आज तुमच्याशी बोलणारी शकु-
न्तला एक निराश्रित, निराधार, आणि हताद झाळेळी अबला स्त्री
आहे. चोहोंकडून वादळ सुटळें आहे. निजन अरण्यांत मी एकटी
सांपडळेली आहे. कुठेंच जिवाला विसांवा नाहीं.--झंझावातांत मी
कशी निभावून जाऊ !
प्रत्यक्ष मुलीच्या शब्दावर आई विश्वास ठेवायला तयार नाहीं. भाऊ-
राया बहिर्णांकडे पहातांना, तिच्याशी बोलतांना शान्दिक कोट्या
करून तिळा खिजवण्याचे चाळे थांबबीत नाहीं. मीं काय केलें होत १
आपल्याशी माझी मैज्री जडली यांत माझा काय अपराध होता!
माझ्या मनांत पापवासना अजिबात नव्हती हें म्हणणे मानसक्ास््राळा
सोडून आहे. पण अनुचित कम करण्यास मी कर्धीच तयार झालें
नसते; आणि आपण माझ्यावर तशी वेळहि आणली नसती ही
4
रेथ्वें] निमेचणपत्नरिका २९९.
की
"-€४५४-०४४-/५-0१४०५-०४४-”. “0४५५” "१४०/४०-/४/का
माझी खात्री आहे. समवयस्क स्त्रीपुर्ष एके ठिकाणीं आले की, तो
विचार अगदीं विसरून जाणें केव्हांहि दक्य नसतें. त्या विचाराने तर
आपण एके ठिकाणीं ओढली जातां.--पण पराचा कावळा करून
लगेर्च त्या बाईची अबू वेशीवर टांगण्याची तयारी करणारे वीर तया-
रच असतात. असल्याच एका वौरात्म्याशीं मी विवादहग्रथीने बद्ध
होणार आहे. माझ्या आईजबळ आणि दादाजवळ त्यांनीं नाहीं नाहीं
त्या गोष्टी सांगितल्या आहेत. दादांनीं माझं शिक्षण बंद केलें. मध्ये एक.
वर्षभर मळा मुंबईला पाठविण्यांत आली होती.
माझ्या आयुष्यांत पुढें काय होणार ते मला दिसते आहे. अक्या मनु-
ष्याशीं एक दिवस काढायचा म्हणजे प्राणसंकट ! पण त्यालाहि तोंड
देणे भाग आहे. मुलींच्या शब्दांना किंमत नाहीं. त्यांची विचारपूस
करण्याची कांहींच गरज दिसत नाहीं. त्यांना खरें बोलायला देवाने
शिकवलेलेंच नाहीं, त्या जरा कुठें मोकळ्या सुटल्या कीं धांवत जाऊन
कुणाच्या तरी गळां मिठीं पडतात--! काय ही विचारसरणी ? अन्
ह्यांना आम्ही वडिलकोचा मान द्यायचा १
मनुष्याची निराशा फार भयंकर असते. सदाचारानें वागून आपला
तोटा होत आहे, असें दिसतांचच मनुष्य बेभान होतो. धनुष्याकरतां
बांकवळेळी कामटी ज्याप्रमाणें दोरी तुटतांच वेगानें माघार घेते त्या-
प्रमाणें मनुष्य एकदम दुसऱ्या टोंकाकडे वळतो. जगांत पापी
लोकांचे मूळ म्हणजे सज्जन. सजनार्चा दुर्जन होण्यास फार वेळ
' लागत नाहीं. त्याप्रमाणे एक वेळ माझ्या मनाने उच्चळ खाल्ली होती-
पण वेळांच मी शुद्धीवर आलें. मळा आपली आठवण झाली. मी जर
सन्मार्ग सोडून दिला तर आपल्याला बाईट वाटेळ, या भावनेने मीं
माघार घेतलो.
पण यांनीं काय मिळवले १! दोन जिवांचा तळतळाट पदरीं बांधून
घेतला. मला आतां त्यांच्या पदरीं जन्म काढणे भाग आहे. पण मी!
जन्मभर तळतळाट देईन. माझीं नातींगोतीं पार जळालीं. मी जगांत
रहाते हेंच मोठें नवल आहे. ज्या वेळीं माझ्या आश्या फोल ठरल्या
३०० फोल आज्या [ प्रकरण
-४- “४५.१५ -“॥-“५-“*:-*-“€४-४१- “-“५८-/*«,
त्याच वेळीं मीं आत्तेष्टांना मूठमाती दिली. पण मी स्वतः आत्महत्येचे
-पातक शिरावर घेणार नाहीं. आश्या फोल झाल्या म्हणून आयुष्य कांही
'फोळ ठरत नसते. आयुष्याची किंमत मी ओळखून आहें. फक्त स्वतः-
च्या सुखावर मात्र पाणी सोडावे लागेल.---आमर्चे करस काय जमतें
ःहा मोठा प्रश्नच आहे. त्यांना अजून स्त्रीह्ृदयाची पारख नाहीं हेंच
-खरें. : नको जीव हा ? असें होऊन जाईल त्यांना. शिकलेल्या मुली
म्हणजे पोरखेळ नव्हे, हें त्यांना समजायला लावीन तरच नांवाची
*शकुन्तळा. शिकलेल्या मुलींचा मनोभंग केला कॉ त्याचें प्रायश्चित्त
'किती भयेकर असतें हें त्यांना लछबकरच कळून येईल. असो; आपला
-संबंध तुटला. तो तितकाच होता. पण जन्मभर मी ती आठवण
विसरणार नाहीं.
माझ्या लय़ाच्या गडबडींत मी आपली भेट घेईन. मला आप-
ल्याला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत. आपल्या मातोश्रींकडे म्हणून
मी येईन---त्या वेळीं मी त्या गोष्टी सांगेन.---
आपली स्लेहांकित;,
शकुन्तला ”
मीं पत्राची घडी करून खिशांत ठेवली.
"७७
प्रकरण ९५ व
७०५६-८८-५४ ----७५--%००
फोळ आशा !
सउुष्याच्या आयुष्यांत असा एक काळ येत असतो, कीं त्या वेळीं अति
विचारामुळे त्याची विचारशाक्ते कायमचीच नष्ट होईल कीं काय
अशी भीति वाटूं लागते. तोच माझ्या बाबतींत प्रकार घडला होता. तसे
म्हटलें तर माझे विचार इतकेते प्रोढ नव्हते, वेदाभ्यासजड नव्हते. साधे
“सुटसुटीत विचार ते.! पण त्यांनींच मळा घे. काहूर करून सोडलें होतें.
२५वें] फोल आज्या !. $३०१.
"कधट ४ ४0४४४४० ४४५०५०
ब>->५-५८०५८/८८५८-४५४४५८५-/५५५ ४४४४४४४४४४
आयुष्यांत प्रत्येक व्याक्तिमात्राचा कांही. तरी उपयोग असावा असें मला
वाटत होते, पण ती कल्पना चुकीची ठरण्याचा रंग आला होता. माझा
जगाला काय उपयोग होता हेंच मला कळेना.. कांही एका ठराविक ध्येया-
कडे मनुष्याची उत्क्रान्ति होत असते, पण माझें ध्येय मला कुठेंच दिसेना,
एकामार्गे एक घडून आलेल्या विपरीत प्रसंगामुळे मी अगर्दी भांबावून गेलो...
बाबांच्या मृत्यूमुळे घराची, दुकानाची जबाबदारी अंगावर पडली
होती, तरी मी इतका सुंद झालों नव्हतो; पण शकुन्तलेच्या पत्राने मात्र
मला हेलकावे बसले.
शकुन्तलेचें आयुष्य कसं जाणार £! नवऱ्याशी उभा दावा ठेवणाऱ्या
सतीला दिवस कसे रेटणार १! जन्मभर तीं सोंख्याला, समाधानाला,.
शान्तीला आंचवणार ! मनुष्याला ते शक्य आहे काय ? भावनेचा आवेग
ओसरल्यावर ती इतक्याच निश्चयाने आयुष्याला तोंड देण्याची हिंमत धरील
का नाहीं हा प्रश्नच होता. निश्चय भाराभर कस्तां येतात. कोणत्या आठो-
वर ती दिवस काढणार ! आदारहित जीव,. हें विधान विरोधाचा भास
उत्पन्न करणारें आहे, आहशेशिवाय जन्म जाणार कसा ? मरे तोंपर्यंत... -
माझी स्थिति तीच होती. मैत्रीच्या पाठीमागे मी लागलो होतों..
बन्याशीं मी लहानपणापासून ख्षेह ठेवला होता. त्याने माझे पांग उत्तम रीतीने
फेडले. सहवासजन्य मैत्रीचा कायमच्या शत्रुत्वांत शेवट होतो, हे त्यानें
मला सोदाहरण पटवून दिलें. मित्रप्रेमाचीं महति गाणारे वीर याला काय
म्हणतील ! अतिपरिचयामुळें अवज्ञा करण्याचा भोह पडतो हें तत्त्व
मैत्रीच्या बाबतींतहि लागू आहे. परस्पर जीवांची सहानुभूति अशामुळे कशी
टिकणार ! आणि या मनुष्यप्राण्यांतून उद्या देवसजा जन्माला येणार म्हणून
आज्या करायची ! मनुष्य एकदां आक्या करूं लागला कीं मग त्याला परि-
मित रहात नाहीं. देवांचा जन्म मनुष्यप्राण्यांम्ध्ये कसा होणार (---पण
मग प्रथ्वींतील जीवनजंतूंचा उत्क्रान्तिवाद £ छेः ! तोबाद जर खरा असेल:
तर याच मनुष्यप्राण्यापासून---या'च दुर्गुणांच्या खार्णींतून---नवीन जात
निर्माण होईल ! पण त्याला किती तरी पिढ्या घालवाव्याः लागतील !'
आजकालचे ते कार्य नाही. त्याला. बरात्व अवधि. लागेल...
"३०२ फोळ आजा [ प्रकरण
४.५४ ४४४४0५0 टी 0 कम्ककटवीकक्ट सीन म्ये कशी ीलो- कळी ७० शीटी शशी री *००५८---० य कयी कन क “५०५ “५८ “४7१0-५५
साठ्याची आणि माझी मेत्री अशी एकाएकीं कां तुटावी ! आमच्ची
मैत्री जमण्याचें कारण सहवेदना. त्याला ज्या गोष्टींचे कोडें पडलें होतें
त्याच गोष्टींचे मळाहि कोडें पडलें होते. त्याचे विचार अगदीं थेट
माझ्यासारखे होते. अजून जगाचा पुरता अनुभव आला नसल्याने त्याचे
विचार पक्क झाले नव्हते. माझेहि विचार अजून बाल्याबस्थेंत होते. पण
आम्हीं विचार करायला सुरुवात केली होती. आम्ही हातपाय हालवू
लागलो होतो. आमच्या मेत्रींत हें दोनशे मेलांचें अंतर कां पडावें! का
“त्यालाहि कांही सबळ कारणपरंपरा असू शकेल ६
शुकुन्तलेच्या बाबतींत काय बोलणार ! अजून स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व
आहे हें कबूळ करायला त्यांचा पालकवर्ग तयार नाहीं. त्यांना विचार
जाहीं--त्यांना कोणतेहि संबंध जोडून आणण्याची मोकळीक नाहीं.
स्त्रियांशी मेत्री करणें ही कल्पनाच उपहासात्मक वाटेल.
आपण रहातो हें जग खरोखरीच एक अजब वस्तुसंग्रहालय आहे.
एका टोंकाला स्त्रियांना स्वातंत्र्य दिळें गेळे आहे, ( किंवा ते त्यांनीं मिळ-
वळे आहे ) तिथें नीतिमत्तेळा किंमतच नाहीं. त्यांचे नीतिमत्तेविषर्यी
असणारे विचार आमच्याहन किती तरी निराळे आहेत, आणि आमच्याकडे
नीतिमत्तेविषर्या कमालीचा कांटेकोरपणा आहे. बायकांना चार भिंतीत
'कोंडण्यापर्यंत आमची तयारी. एकाच प्रथ्वीचीं दोन टोंके, पण अंतर कोण!
विचारांत सारखेपणा असा मुळींच नाहीं--आणि अकद्या प्राण्यांत एकोपा
'घड़डून यावा तरी कोणत्या तत्त्वावर
माझ्या डोक्यांत एकदम प्रकाश पडल्यासारखे झालें. आयुष्य हे स्वतःच्या
'सोख्याकरतां नसून दुसऱ्याच्या उपयोगाकरतां आणि स्वतःच्या चरासाकरतां
आहे हेंच खरें. माझी धडपड व्यर्थ जाण्याचे कारण आतां मला उमगले.
आयुष्याचे मूळतत्व मी डोळ्याआड करून चाललो होतो. लहानपणी मीं
'बाबांच्यापासून संरक्षणाची मागणी केली. त्यांच्या दृष्टीने मीं कधीं तरी
विचार केला होता का १ मी आपल्या स्वाथी दृष्टीने बाबांच्यांत दोष पहात
'होतों. बाबांच्यामध्यें कांहींच गूण नव्हते असे कर्से होईल ! प्रत्येक मनुष्य
पक पुरा दुर्जन किंवा पुरा सजन असें चित्र कर्धीच पहावयास मिळणार
. ९५वें] फोळ आजा! ३०३
तयारीत ता तमा
नाहीं. असा एकांगीपणा विश्रांत आढळून येत नाहीं. बाबांचा स्वभाव
थोडासा तापदायक असला तरी ते दुष्ट नव्हते. आज त्यांच्याच परिश्रमामुळे
आपल्या आयुष्यांत स्वतःला मुळींच सूख लावून घेतलें नाहीं. त्यांच्या
असावा, त्यांच्या काटकसरीपणाचचा आम्हांला उपभोग घेतां आला.----
बाबांना ही जाणीव पटली असावी. बाबांच्या चारिञांत एवढें उदात्त तत्त्व
भरळें असतांना मी दुसरीकडे कशाला पाहू ! आपण स्वतःकरतां जगत
नून दुसर्याकरतां जगतों आहोंत हेंच खरें.
यळुन्तळा माझ्याप्रमाणे फसली. तिला स्वतः च्या सुखापलीकडे काय
'दिसत होतें १! आईला आणि दादाला ती संतापून शिव्या देते, पण त्यांच्या
भावनेचा तिनें कधी तरी विचार केला आहे का? त्यांच्या करण्यांत कांही
तरी तथ्य आहे कीं नाहीं याचा तिने मु्ळांच विचार केला नाहीं. स्वत्वाच्या
नादीं लागून ती आजूबाजूच्या लोकांना विसरली, |
ती मला भेटून काय करणार? मी तिळा काय सांगणार ! ती मला
काय सांगणार १ | |
आयुष्याला तोंड देण्याची मळा तयारी केलीच पाहिजे. मला थांबणे
शक्यच नव्हते. मी तडक मामीकडे गेलो. मामी घरांत नव्हती. मामा
हपिसांत गेळे होते. सुलोचना तांदूळ निवडीत होती. मी तिला या उद्यो-
गांत पहातांच आश्चर्यचकित झालो, | | १. १३१
“ मला थोडेसे तांदूळ दे. मी आपली सोय ल॒ वतो?” मी तिच्या-
पुढें बसून म्हणालो. व ७2 5
““ मळा डोळे आहेत. मी निवडते---_? सुलोचना हंसून म्हणाली.
“ म्हणजे, मी आंधळा आहे का काय £ मलाहि डोळे आहेत. मी
निवडतौ---” मी. हंसून म्हणालो. | ऊं
“ ज्याचं काम त्यांनीं करावं---7? सुलोचना हातानें तांदूळ सुपांत
लोटीत म्हणाली. | | क
_ “बरं--तुझी मर्जी. माझं बोलण्याचं काम मी. करतो. सुली, माझ्याकडे
अध. रागावून पाहूं नकोस हं अशी ! सुळे, आज मी एक विशिष्ट हेतु
३०४ फोल आज्या ___ [ प्रकरण
“>“६-८-/४-८५५-४-/४ “४५-८४ ४५0१५6१ १५-०४ ७९१४ ५१०००४0४४0 ७४८५ ४०७0..५.७०९.००५०००६.००,
/४-१५०१४-४४-४४-/0 न क
-८"५/१४५/
मनांत धरून तुझ्याकडे आलो आहे. आज मी मार्गाकडे आलो नाहीं---
तर तुझ्याकडे आलो आहें, हें लक्षांत ठेव.--मीं विचार करण्याचं आज-
पासून सोडून दिळं आहे. झाल्या गोष्टी गेल्या. आतांपासून मी नवीन पान
उलटणार आहे. तर तुला सावध करून ठेवावं हें बरं, म्हणून सांगायला
आलो-- मी म्हणाली,
५: मळा कशाला सावध करायचं (--?” आंगदट्यान तांदुळांतलळा खडा
चिरडण्याचा प्रयत्न करीत सुलोचना आश्चयांने म्हणाली
६ पुढं हे असे माझ्या नांवाने तूं खडे फोडू नयेत म्हणून--” मी
तिच्या हाताकडे पहात म्हणालो,
“६ हा खडा आहे का ! नाचणी दिसत नाहीं ! अन् म्हणे मी डोळस
आहें---?*' सुली नाचणी किंवा खडा काय असेल तें माझ्या अगावर
टाकून म्हणाली
“६ सुली, मी आयुष्यांत आजवर एक मोठी चूक करीत आलो आहे
ती मी सुधारण्या-चा मनापासून प्रयत्न करणार आहें. मी तुझ्याशीं वागतांना
तुझ्या भावनांचा कधींच विचार केला नव्हता. त्यामुळे आपल्यांत बराचचसा
गैरसमज राहून गेला. अन् त्यामुळं--पण तें जाऊ दे. त्याचा विचार
करायचा नाहीं. त्या चुकीला कारण मी होतो. सुली, लाज वाटून घेण्याचं.
तुला कांहीं कारण नाहीं. हा सगळा परिस्थितीचा खळ आहे. त्या परि-
स्थितीला आतां आपण तोंड देणार आहोत. हो---एक मुद्दा विसरलो
तुला आपलीं नवीन नातीं कळत आहेत ना !---? मी तिच्याकडे पाहून
म्हणाली, सुलोचनेन साझ्याकडे दीनवाण्या दृष्टीनें पाहिले. गुडघ्यांत मान
घाठून तिनं आलेला हुंदका दडपून टाकण्याचा मनाशीं प्रयत्न केला
“ हें बघ, तूं जर असंच माझं ऐकून घेणार असलीस तर मी जातों
वबापडा---” मी उठण्याचा अविभाव आणून म्हणालो
“ नाही ६--नाही---” म्हणून सुलोचनेनें पदराच्या टोंकानें डोळे
कोरडे केले डीत
सुळे, आपल्याकडे प्रेम व्यक्त करण्याच्या शाळा घातल्या पाहिजेत.
इतके दिवस पाश्चात्यांच्या संगतीला राहून ती कला कांही. आपण उचल-
२५वें] फोळ आज्या! | २३०५
“*. 2५ -् "१८१०१ “टी 20५०५०८५०५ -५॥५--८५--०-५८४०/४४४४४0" शशश टी€ी “४ री
ळेली नाहीं. मी आज तुझी संमति घेण्याकरितां आलो होतो--_पण तुला
विचारावे कसं हें कांही मला अजून सुधरत नाहीं. उसळीसरशीं चार
शब्द अधलेमधले बोलून जाता अन् पुन्हां धडपडतो. बाको मी चचार शब्द
का होईना, ते तरी नबसाला बोलतो आहे. तूं तर धरून आणलेल्या
चौरासारखी बसलेली आहेस. अग, तुला कुणी मारायला का उठलं आहे?
अक्शी का अंग चोरून बसली आहेस १ नीट बेस--?? मी म्हणालो. पण
नीट बसायला सांगणाऱ्या पुरुषाचे ऐकणे हा स्त्रियांचा धर्म नसतो.
५६: मामी आतां येईल. तेवढ्या वेळांत मला तुझी संमति मिळवली
पाहिजे. वेळ थोडा अन् चढण तर हिमालयपवेताची, असा हा पेंच
येऊन पडळा आह. सुली, तुला एकदां विचारतो को, तुला कबूल
आहे---१ तुझा सढ तुला पसंत आहे? . खालीं मान काय घालतेस?
तुला मीं कांही फांशीं द्यायला काढलेली नाहीं---” मी तिः्चे डोकें. वर
उचलून म्हणालो न
सुलोचना लाजून शरमिंदी झाली होती. तिनं पुन्हां आपलें तोड पदरा-
आड लपविले
__ ६ तुला ही थट्टा वाटते आहे. तून्च काय पण बाकीच्या लोकांनासुद्धां
ही थट्टा बाटेळ, पण ही थट्टा नाहीं. आपल्याकडे सुळीची संमति घेण्याचा
रिबाज नाहीं. म्हणून त्यापासून मुलींची वासना अतृत्त रहाण्याचा संभव
असतो. मी तो रिवाज पाडणार आहें. प्रत्यक्ष मुलीला विचारण्याचा धीर
मळा झाला नाहीं, त्यामुळं काय अनर्थ झाले हें मळा माहीत आहे. ती
चूक मी पुन्हां करणार नाहीं-“-” मी म्हणाली सुलोचनेनं स्त्रीस्वभावा-
नुरूप माझ्याकडे संदायी मुद्रेने पाहले
५ शकुन्तळा--- ” ती किंचित् रागानं म्हणाला,
८ तिचा विचार आतां कशाला ती उद्यां लोकाची होणार आहे. अन्
तिच्यावर तूं रागावू नकोस. तिच्या उदाहरणानं तर माझे डोळे उघडलेले
आहेत. मग, आपलं काय ठरलं--(?”मी मुद्दामच खोडसाळपणानें म्हणालो
५ मी काय सांगणार ६ मामामामी करतील---” तिनें लाजून खालीं
मान केली.
२०
३०६ फोळ आद्या [ प्रकग्ण
्£ पुन्हां तुज्षीं मामामामी आळलींच मध्ये ! अग, त्यांचा संसार
झालेला आहे. आतां आपल्यापुरतं पहा. मामांचा संसार कसा होता ते
तुझ्यापेक्षा मला चांगळे माहिती आहे ! तुझ्य़ा जन्माच्या वेळेला मामांनी
शान्तामामीला धघाडलळेलं एक पत्र माझ्याजवळ आहे. त्याची वेळ माझ्या-
वर कदाचित् पुढं येईल म्हणून तें मीं जपून ठेवळं आहे. पूर्वीच्या दाख-
ल्याबरहूकूम कापो करायडा कांही हरकत नाहीं. मामामामी काय करतील ते
आपण मागाहून पाहूं. तून॑ आपला विचार काय ठरला ते पाहू. तस म्हटल
तर तुझं उत्तर मला राहूनच देऊन ठेवलेलं आहे. तू लम़माळा कबूल असलीस
तर ते कागदाचे पेसे तुळा माफ आहेत. कबूळ नसलीस तर एक तिऱ्हा-
ईत दुकानदार या नात्यानं ते पैसे मागण्याचा माझा हक्क आहे. गांवां-
तल्य़ा पोरींना फुकट कागद वांटायलळा अजून मी कांही इतका हुरळळेला
नाहीं--?' मी म्हणालो.
“८: मी काय करूं १ राहूच पैसे घेईना. अन् नाहीं दिले पेसे मी
तर---१ ” सुलोचना म्हणाली
£: तर---तर लाला कबूल आहेस असं मी समजेन. --कां ! पुन्हां
तुला लाजुबाईंन घेरलं वाटतं ! सुली, तूं किती दिवस अशी लाजणारग!””
मी तिचा हात धरून म्हणालो.
:: इशा ! ” म्हणून म्हणत सुलोचना घरांत पळाली. मी तिच्या पाठो-
पाठ आंत गेलो.
५६ आतां काय लपंडाव खेळण्याची लहानपणची लहर आली
वाटतं---' मी हंसून म्हणालो.
“: नाहीं--तसं नाहीं; मामी आली--म्हणून मी उठले हो--”
सुलोचना फाटकाकडे पहात म्हणाली.
:: अस्सं ! तुला आतां माझी लाज वाटूं लागली नाहीं का! ते मी
विसरळ'च होतों. थांब, तुझी गम्मत करतों-” म्हणून म्हणत मी
हततपमुखानें मामीस सामोरा गेलो. मामी आंत आली.
“ मामी, उभी रद्दा. माझो फिर्याद आहे --” मी तिचा रस्ता अडवून
म्हणालो.
न्टभकटयप्यटटधशधश शथशश2४०0४॥॥ ७0 ४४४ ४/४/॥ लल शोनशश्टीट'
२५वें] फोल आज्या ! ३०७
“ आमच्या कोटांचा तूंच न्यायाधीश होतास. न्यायाधीश फिर्याद करूं
'छागला म्हणजे संपलंच--?' मामी हंसून म्हणाली.
हानेपणची फिर्याद मी पुन्हां उकरून काढणार आहे---” मी
म्हणालो.
“ पण मुदत टळल्यावर फिर्याद पुन्हां सुनावणीस घेतां येते का? ”
मामी म्हणाली.
आमचया कोटोत मागच्या जन्मींची कियाद चाळू शकते, तर या
जन्मींची काय कथा आहे? ” मी म्हणाला
“या जन्मींची कथा आहे म्हणून तर रडायचं--” मामी खिन्न
मुद्रेने म्हणाली
कोटात अश्या तऱ्हेची बोलणी कोण ऐकून घेईल १ माझी फियांद
ऐक. त्या दिवशीं मीं मामांना आरोपी ठरतून त्यांच्याजवळून नाटकाची
शिक्षा पार पाडून घेतलेली आहे. मी तो निकाल बदलतो; मामा आरोपी
नाहींत असं मी आज जाहीर करतं
:६ बरे लोकर न्यायाधीदासाहेब जागे झाले---?' मामी हसून म्हणाली
मामी, त्या खटल्यांत खरा आरोपी तुझी पोर होती. मी तिला जन्म-
ठेपेची शिक्षा फर्माबितो--? मी मोठ्याने हंसून म्हणालो,
“म्हणजे ! आणस्बी हें काय नवीनच !”' मामी एकदम घाबरून म्हणाली.
“< तूं घाबरलीस वाटतं ! मामी, इंग्रजींत एक म्हण आहे कीं, खुनाला
बाचा फुटले. आज तो गुन्हेगार तुझ्य़ा-माझ्यापुढं उभा आहे. तिला मी
आमच्या घरीं पकडून नेणार आहे---”' मी सुलोचनेकडे पहात म्हणालो,
५६ ब्राई 5! म्हणजे त्या अर्थानं होय! मग बाबा तूं काय वाटेल तें कर,
कायदा प्रस्थापित करण्याकरतां प्रत्येक नागरिकान आपल्याकडून शक्य ती
मदत करणं हें त्याचे कर्तव्य आहे. आम्ही तुझ्या आड येणार नाहीं--”
मामी आंत थेत म्हणाली
५ मामी, तुझ्या माघारवाणी सुलोचना माझ्याशी भांडते ग! मळा
आंधळा म्हणते---दिसत नाहीं का, म्हणुन म्हणते--हें असं चांगल का!
सूं तिळा धाक सुळींच लाबळा नाहींस--”” मी म्हणालो.
३०्ट८ फोळ आज्या [ प्रकरण
“आतां तू तिळा धाक दाखव. आम्ही थकली वाबा----?? मामी म्हणाली.
“मी? अन् तिला धाक दाखवणार ! मामी, मळा तिनं सूर्याची पिलं
दाखविली तर मी काय करूं! ” मी हंसून म्हणालो.
“ अरे, पण तूं चहा नाहीं का घेतलास ! सुली, अग तो इतका वेळ
बसला आहे अन् तुळा---? मामी सुलोचनेकडे पाहून म्हणाली,
“ मामी, हा प्रच्छन्न आरोप आहे, मला येऊन फार वेळ झाला नाहीं.
अन् एकमेकांची चहा करीत बसण्यापळीकडे आम्हांठा चहा पिण्याची
जरूरीच भासली नाहीं--” मी हंसून म्हणालो,
“ स्वतांची चहा करण्यांत काय भूषण आहे १ ” मामी म्हणाली.
“ स्वाभिमान हें कांहीं दूषण नव्हे. अन् मामी, आपल्या पुस्तका*ची
इतरेजनाकडून अट्टाहासाने भरमसाट स्तुती करून घेणारे लोक जगांत
आहेतच. पण त्यांच्यासारखा आचरटपणा आम्ही केला नाहीं. आम्ही
आपल्या आपल्यांत स्तुतीची खिरापत बांटीत होतों सुली मला आंधळा
म्हणे अन् मी तिला रडुबाई म्हणे.--आम्ही स्वतांच आरतीचं ताम्हन
तोंडापुढे फिरवीत होतों. ” मी उभ्या असलेल्या पाटाच्या राशीवर
बसून म्हणालो. |
"““ पाट अधांत्री आहेत--'" सुडोचना हंसू दाबून म्हणाली.
““ मळा माहिती आहे. मी पडलो म्हणजे तुझी करमणूक व्हावी या
उद्देशानं मी मुद्दामच तसा बसलों आहे---” मी म्हणालो.
“ सुली, तूं चहाकडे पाहिलंस का ! एक गोष्ट तुला कितीदां सांगावी
लागते ग? ? मामी म्हणाली.
“ मामी, अष्टपुत्री नेसून गोरीहरापुढें इंद्रायणीची प्राथना करीत
बसणारी भगवतीदेवी एका शब्दानं सांगून कशी वळणार ! तिला---पण
तें लांब आहे. आतां तूं माझी काळजी सोड, मला या घरांत चहा मिळ-
णार नाहीं ही काळजी तूं आतां करण्याचं कांहीं कारण नाहीं. ती बघ
कशी डोळे बटारून पाहते आहे माझ्याकडे---?? मी हंसत म्हणालो.
“मरी पाटावर चाललेल्या कसरंतीकडे पहाते, आहे--?' सुलोचना
चहार्चे भांडे उतरीत म्हणाली.
२५वें) फोल आज्या ! ३०९
'नंतर मामीर्भे मला एकीकडे नेलें, मामीची मुद्रा गंभीर होती.
““ सदू , तू हा थट्टाविनोद मनापासून करीत नाहींस हें मी ओळखलं
आहें. ह्याच्या पाठीमागे कांही तरी आहे. तुझ्या मनाला ही उपरती
कोठून झाली ! आजपर्यंत सुळीशीं इतक्या सख्य भावानं वागतांना आज
मीं तुला प्रथम पाहिला. ह्या स्थित्यंतराचं कारण काय ! ” मामी चिंता-
सुर् मुद्रेने म्हणाली.
“ मामी, अग बायको ही जातच मुळीं अशी आहे की--” मी
इंसून म्हणालो, मामीने माझा हात धरला.
“: फाजिलपणा पुरें कर. मी अगदीं जीव कळवळून विचारते आहे,
अन् तूं बायकोची जात कशी आहे तें मला सांगतो आहेस ! का जगा-
विरहित तुलाच एकट्याला बायको मिळणार आहे--? मामी म्हणाली.
:£ अग पण मामी, जगाला आणखी भाराभर बायका मिळाल्या तर
मला त्यांच्याशीं काय कतेब्य आहे! मला एकच मिळणार आहे.---
रागावू नकोस. मामी, ह्या स्थित्यंतराचे कारण मी तुला उघड मनानं
सांगणार आहे. सी आयुष्यांत आजवर एक मोठी चूक करीत आलो
आहें. ती चूक पुन्हां न करण्याची सावधगिरी बाळगणं म्हणजे हें असं
आत्तांच्यासारखं वागणं, हें मळा पटलं आहे. मी सुलोचनेक्षीं कधींच
मिळूनमिसळून वागलो नाहीं--” मी म्हणालो.
“: मग त्या चुकीचा दंड म्हणून का तू मनाविरुद्ध तिच्याशी लमाला
तयार होणार आहेस १ ” मामी हंसून म्हणाली.
“: असा विपर्यास करू नकोस, मामी. माझं म्हणणं नीट ऐकून घे.
आजपर्यत मी स्वतःविषर्यीच्या विचारांत इतका गुरफट्टन गेलों होतों कीं
साझ्याप्रमाणं लोकांनाहि भावना असतील ही कल्पना मला आली नाहीं.
माझ्या मनाविरुद्ध गोष्ट झाली कीं, मी हातपाय आपटून आकाशपाताळ
एक करण्याचा घाट घालीत असे; पण मला आज कळलं कीं, जगामध्ये
दुसऱ्या लोकांनाहि आपल्याप्रमाणंच भावना अहेत. सुलोचनेला मी
एक लांकडा'ची बाहुली, यापलीकडे फारशी किंमत देत नव्हतो; पण
२९० फोळ आशा [ प्रकरण
७५५५०५४५०५ ५८१५/५ ४४/५१/१५४0 ४ टर
७०-५० शलीनशीडीलो" 0८ टी0 पणे 0 "शा
सुलोचना मनुष्य आहे हें मळा कळून आलं -7? मी दूरवर दृष्टि फेकीत
म्हणालो.
८: त्या दिवशी संध्याकाळी -“-! ” मामी खिन्न मुद्रेने म्हणाली
६६ त्या दिवशीं म्हणजे १ ” मी आश्चप्रानें प्रश्न केला.
: सुद, वेड पांघरून तूं कितीहि छपवाछपवी केलीस तरी मला तो
प्रकार कळला. त्या दिवशीं मी बाहेरून सर्वे प्रकार ऐकत होतें. बन्या
निघून गेळेळा मीं पा हेलं, सदू, त्या दिवशी मीं आश्या सोडली. आजवर
मी सुलोचनेलळा माझी “ मुलगी ? म्हणून मोठ्या अभिमानान मिरवीत हाते.
मला तिनी किंमत कळून आली. आणि म्हणून मी तुला पुन्हा एका
शब्दाने विचारलं नाहीं. सदू, अजून विचार कर--गेळला शब्द मार्ग
घेतळास तरी मला दुःख वाटणार नाहीं. पण तू मनाळा खात राहिलेला
पाहून मळा नको जीवसं होईल, सदू, लहानपणापासून मला तुम्नी माया
लागलेली आहे. तुझ अकल्याण व्हावं असं मला मुळींच वाटणार
नाहीं. सुळोचनेचं नशीब आणि ती, काय वाटेल तो गोंधळ घाळू देत;
मला त्याची परवा नाही--
:£: मामी, मळा आधीं सांग--तूं मामांना यांतलं एक अक्षर सांगित-
ल॑ंस का? ?' मी उतावीळ मुद्रेने म्हणालो,
मामीने मान हालवून नकार दर्शविला. मीं समाधानाचा सुस्कारा
सोडला
“ मग माझं एक म्हणणं आहे. त्यांना या बाबतींत एक अक्षर सांगू
नकोस. मामांच्या निरागस आनंदांत विरजण पाडण्याची माझी इच्छा'
नाहीं. त्यांना न कळलेलंच बरं. . आणि मामो, तूं आतां आम्हा तरु-
णांच्या भानगडी चोरून ऐकायला कांही लहान नाहास ! उद्यां सुलीशी
थट्टा करीत बसलो तरी तुझ्या कानांची मला भीति बाळगावी लागेळ !
मामी, झाल्या गोष्टी गेल्या. चूक होणं हा मनुष्यवम आहे; पणत्या न.
विसरणं हा मनुष्यघम नाहीं---?” मी म्हणाला गि का
6६ सदू--सदू---? म्हणून मामीर्ने मला पोटाशी घरून अश्रनीं न्हाऊं:
घातलें, सुमारें पंघरा वर्षोपूर्वी आमच्या घरांत सुली बाजेवर पडली अस-
२५३] फोल आजा ! ३श्श्
तांना मामीने मला असेच पोटाक्ीं कवटाळून धरलें होते. मी त्या वेळच्या
.हूडपणानें मामीच्या मांडीवर डोकें घुसळलें.--मामी किती तरी वेळ
रडत होती,
५: मामी, मनाला मोकळं सोडलं कीं वावटळीसारस्रे विचाराचे वारे
वाहूं लागतात, मी विचार करण्याचं सोडून देणार आहें, मनाला बांधून
टाकण्याकरतां म्हणून सुलोचनेच्या हातांचा मी उपयोग करण्याचे मनांत
आणलं आहे, पुरुषांच्या मनोवृत्तींना आळा घालण्याचं काम स्त्रियांच्या
हातांकरवीं घडत असतं. लग्न झालं म्हणजे साहजिकच माझा जीव दुसरी-
कडे गुंतेळ, आणि विचारांना मूठमाती देण्यास सोपं पडेल--” मी मामी-
पासून दूर होऊन म्हणालो.
“६ घृण विचार कसा सुटेल !” मामी म्हणाली,
५ सुटेळ,--मामी आपण मनांत धरलेल्या आशा फोल झाल्या तरी
आक्यावाद फोल होत नसतो. अंतयांमांत आश्याबाद टिकून असतो. माझ्या
विवक्षित आद्या फोल झाल्या, पण त्या आक्षांच्या जळत्या च्ितेतून ह्या
नवीन आशा बाहेर पडल्या. सुलोचनेला माझ्या पूवीच्या विचारांची मी
यत्किचित्हि झळ लागू देणार नाहीं. आम्ही आयुष्यांत पाऊल टाकू ते
नवीन आशांचं पुडक कांखोटीला मारून टाकू. आमच्या दोघांच्या
आद्या एक रहातीळ, आम्ही एकत्र आद्यावाद करू. आमच्या इच्छा,
आमच्या आकांक्षा एकमताच्या रहातील, पतिपत्नी या नात्यानं त्या
मिळवण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करूं. शोकपरवसायी गोष्टीतून आनं-
दाचा उगम होतो तो असा---मनुष्याळा एकदां ठेंच बसलेली असली
कीं, पुढं तो ठेंच खाण्याचचा प्रसंग सहसा येऊं देत नाही,---पण पुन्हां
मी विचार करू लागलो;--आंत चल. सुली रड्डू लागली असेल, तिला
आतां आपल्या साध्या बोलण्यांतसुद्धां डाव तर चालला नाहीं ना अशी
शंका येणं खाभाविक आहे--
मामा आपल्या कन्येच्या पुढें बसून कांही तरी वाद घालीत असलेले
मीं पाहिलें ।
५ अरे सदू, ही काय म्हणते आहे ऐकलेस का! कोण आलं आहे
३१० फोल आशा [ प्रकरण
४४४४४५४५०५-7४-५/१-४४५५४०४४५०/४४४०१ ४४४ ॥४ल-र ततल
? मी दूरवर दृष्टि फेकीत
"४४४१९॥॥४१॥४४४शशशश टी ह टोध्टलप्टशा लध्टीला टा 0५.५ 0 ०.0१. “५. «. क: 221.
म्हणालो.
“ त्या दिवशीं संध्याकाळी --१ ” मामी खिन्न मुद्रेने म्हणाली.
“६ त्या दिवशीं म्हणजे १ ” मी आश्चरपाने प्रश्न केला.
*“ सदू, वेड पांघरून तूं कितीहि छपवाछपवी केळीस तरी मला तो
प्रकार कळला. त्या दिवशीं मी बाहेरून सर्वे प्रकार ऐकत होतें. बन्या
निघून गेळेला मीं पाहिलं, सदू, त्या दिवशी मीं आश्या सोडली. आजवर
मी सुलोचनेळा माझी “ मुलगी ' म्हणून मोठ्या अभिमानानं मिरबीत होतें.
मळा तिची किंमत कळून आली. आणि म्हणून मीं तुला पुन्हां एका
शब्दान [वचारल नाही सदू, अजून वचार कर--मेलला शब्द माग
घेतलास तरी मला दुःख वाटणार नाहीं. पण त् मनाला खात राहिलेला
पाहून मला नको जीवसं होईल. सदू, लहानपणापासून मला तुमी माया
लागळेली आहे. तुझे अकल्याण व्हावं असं मला मळींच वाटणार
नाहीं. सुलोचनेचं नशीब आणि ती, काय बाटेळ तो गोंधळ घालूं देत
मला त्याची परबा नाहीं---”
मामी, मला आधीं सांग--तूं मामांना यांतळं एक अक्षर सांगितः
ठस का? ?' मी उतावीळ मुद्रेने म्हणालो.
मामीने मान हालवून नकार दर्शविला. मीं समाधानाचा सुस्कारा
सोडला
_ “* मग माझ एक म्हणण आहे. त्यांना या बाबतींत एक अक्षर सांगू
नकोस. मामांच्या निरागस आनंदांत विरजण पाडण्याची माझी इच्छा'
नाही, त्यांना न कळलेलच बरं. . आणि मामी आतां आम्हा तरु-
णांच्या भानगडी चोरून ऐकायला कांही. ल्हान नाहांस ! उद्यां सलीशी
थट्टा करीत बसलों तरी तुझ्या कानांची मला भीति बाळगावी. लागेळ !'
मामी, झाल्या गोष्टी गेल्या. चूक होणं हा मनुष्यधमे आहे; पणत्या न
विसरणं हा. मनुष्यघ्म नाहीं---?” मी म्हणालो ह मोही
सदू--सदू---?” म्हणून मामीने मला पोटाशीं धरून अश्रूंनी न्हाऊ:
घातलें. सुमारें पंधरा वषोपूर्वी आमच्या घरांत सुली बाजेवर पडली अस-
२५३०] फोल आज्या ! ३१९
> ८५५-८--५--४००५८-/५->-५-५०-५०८/४>५-४४०/५००५४/४/ ४००." “कवे. ककी
तांना मामीने मळा असेंच पोटाशीं कवटाळून धरलें होतें. मी त्या वेळच्या
.हूडपणानें मामीच्या मांडीवर डोकें घुसळलें.--मामी किती तरी वेळ
रडत होती,
८: मामी, मनाला मोकळं सोडलं कीं वावटळीसारखे विचाराचे वारे
वाहूं लागतात. मी विचार करण्याचं सोडून देणार आहें. मनाला बांधून
टाकण्याकरतां म्हणून सुलोचनेच्या हातांचा मी उपयोग करण्याचं मनांत
आणलं आहे. पुरूषांच्या मनोद्ृत्तींना आळा घालण्याचे काम स्त्रियांच्या
हातांकरबीं घडत असतं. लभ झालं म्हणजे साहजिकच माझा जीव दुसरी-
कडे रुंतेळ, आणि विचारांना मूठमाती देण्यास सोपं पडेल--” मी मामी-
पासून दूर होऊन म्हणालो.
“६ पूण विचार कसा सुटेल १” मामी म्हणाली,
६: सुटेळ,--मामी आपण मनांत धरलेल्या आशा फोल झाल्या तरी
आक्यावाद फोल होत नसतो. अंत्यामांत आद्यावाद टिकून असतो. माझ्या
विवक्षित आशा फोळ झाल्या, पण त्या आक्षांच्या जळत्या चितेतून ह्या
नवीन आशा बाहेर पडल्या. सुलोचनेला माझ्या पूर्वाच्या विचारांची मी
यत्किच्ित्हि झळ लागू देणार नाहीं. आम्ही आयुष्यांत पाऊल टाकू ते
नवीन आद्यांचं पुडकं कांखोटीला मारून टाकू. आमच्या दोघांच्या
आझ्या एक रहातीळ. आम्ही एकत्र आक्याबाद करू. आमच्या इच्छा,
आमच्या आकांक्षा एकमताच्या रहातील. पतिपत्नी या नात्यानं त्या
मिळवण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करू, शोकपरवसायी गोष्टींतून आने-
दाचा उगम होतो तो असा---मनुष्याळा एकदां ठेच बसठेळी असली
कीं, पुढं तो ठेंच खाण्याचचा प्रसंग सहसा येऊं देत नाहीं.---पण धुन्हां
मी विचार करू लागलो;---आंत चळ. सुली रडू लागली असेल, तिला
आतां आपल्या साध्या बोलण्यांतसुद्धां डाव तर चालला नाहीं ना अशी
शांका येणे खाभाविक आहे--”
मामा आपल्या कन्येच्या पुढें बसून कांहीं तरी बाद घालीत असलेले
मीं पाहिलें इ
“: अरे सदू, ही काय म्हणते आहे ऐकलेस का?! कोण आलं आहे
३९४ पफोळ आजा [ प्रकरण
क
.५-८५-८५०५८५८-५४५४४/१४' "४ न्न ८ "१ ८“ .-८५..----८-०५-८८५-०५६० ४४
राहू आनंदी मुद्रेने हातांतल्या बरूना चार दिशा दाखवीत पुढ आला.
तुझ्या म्हणण्याला मान देऊन मीं सुळूबाइला यापुढ फुकट कागद
देण्याचं ठरवलं आहे. तुला आईनं ते सांगितलंच असेल---” मी टेबला-
बर पायांची जुडी टेकवीत म्हणालो,
६६ मळा मामासाहेबांनीं बंगल्यावर बोलावलं होतं--त्यांनीं मला सांगि-
तळ. सदभाऊ. आम्हा म्हातार््यांचं म्हणणं तुम्ही ऐकलंत म्हणजे आम्हा
म्हाताऱ्याना फार गोड वाटतं. अजून जगामध्ये आम्हांला विचारणारी
मंडळी आहेत हें पहन जरा बरं वाटतं---अन् पोर पण पोर आहे; वाटे
बरर्चा चोर पत्करील---?” राह म्हणाला
५ हो ! तीच मला भौति होती. वाटेवरच्या चोरानं तिला नेऊं नये
णून मीं तिला संरक्षण देण्याचं टरवून टाकलं.” मी म्हणाली
६६ सद्भाऊ, मीं सुळोचनाबाईजवळ आमच्या कागदाचे पस मागतल
त्यांनीं इकडे तिकडे कोणी नाहीं असं पाहिल अन् चटकन् उत्तर कल---
काय म्हणाल्या बर ? हां--ओआठवलं. 'राहू, मी तुझी बाइंसाहब आहे हो.
आतां माझ्या नांवचे पैसे तिकडच्या नांवावर वसूल करून घेत जा-
म्हणाल्या---अन लगेच घरांत पळाल्या. मी हंसतां हंसतां ब्रेजार झालो.
सदुभाऊ, तुम्हांला नाहीं हंसू येत !---” राहू मोठ्या आशेने म्हणाला.
मीं मुद्दामच गंभीर सुद्रा धारण केली
५: यांत हसण्याजोगं काय आहे! यांत आपणा दोघांचा अपमान आहे
हे तुळा कसं समजत नाहीं १ “* तुझी बाईसाहेब आहे हो? या वाक्यांत
तिनं तुला तुझी जागा दाखविली आहे. याचाच सरळ अथे असा घेतां
येईल कीं, “राहू --खबरदार पुन्हां माझ्याशी पेशाची गाष्ट काढलींस तर !'
तूं नोकर आहेस. मी मालकीण आहें. मी काय वाटेल ते करीन '--- आतां
डुसरं बाक्य मला उददेझून आहे. आपले पस एखाद्याकडून वसूल व्हाव-
याचे असले आणि ते वसल होणं शक्य नसलं तर आपण काय कररती १
बुंडीतखर्च म्हणून म.णतो, अन् त्याच्या पतीची किंमत ओळखतां. तिन
जातां जातां सुचवलं कीं, पैसे जर मीं देण्याचं नाकारलं तर मला पत
नाही--रादह , मराठी भाषा बांकवावी तश्षी वांकवतां येते, बाबा! त्यांतल्या
२५व] फोल आशा! ३११.
त्यांत पुण्यांत राहिलेल्या बायकांच्या एकेका मराठी शब्दाला कमीत कमी
दहादहा अर्थ असतात. त्यांच्यापासून आम्ही ही मायबोळी शिकतो. पण
आम्हाला हात टेकण भाग पडतं---” मी राहूकडे पाहून हंसू लागलों
सदुभाऊ हे तुम्ही बोललांत म्हणून मीं ऐकून घेतलं--” राहू
रागाने म्हणाला
आणणि राहू, तू आहेस म्हणूनच मी बोळून घेतलं--राहू, दुसर
एक मी तुळा विचारणार आहें. भाऊ गेल्यापासून एवढं मोठं घर अगदीं
शून्य दसत. तर तू भाडेकरी म्हणून येणार आहेस का! मीं मामांना तो
बगला सोडून द्यायला सांगितल आहे; ते उद्यां किंबा परबां आपल्या घरांत
येतील---?' मी म्हणालो.
“: सुळूबाई आपल्याकडे रहायला येणार १ मग मी घांवतच येईन ! ”
राहू आनेदाने म्हणाला,
आज उद्या, केव्हां तरी येणार म्हणून ज्या प्रसंगाची मी आतरतेने वाट
पहात होता तो प्रसंग यानंतर सुमारें एक आठवड्याने घडून आला
शकुन्तला प्रत्यक्ष माझ्यापुढे उभी होती, पण मळा खरेच वाटेना. आठ
दिवसांपूर्वी आपल्या माहेरच्या नांवावर पाणी सोडून आयुष्याला तोड
देण्यास तयार झाळेली शकुन्तला माझ्या खुचीवर बसली होती. संध्या-
काळ'ची पांचाची वेळ होती म्हणून बरें, नाहीं तर मामा, मामी, आई---
सगळ्यांनीं माझ्याकडे कोणत्या दृष्टीने पाहिलें असतें ! आई आणि मामी
तुळशीबार्गत का कुटेंशा गेल्या होत्या. मामांना घरीं यायला दीड तास
अवकाश होता. मी घरांत शिरतांच सुलोचना पुढें आली. कुणाला तिस-
ऱ्याला न ऐकूं जाइल अक्षा आवाजांत तिनें मला ' कोणश्ीशी बाई ---
तुमच्याकड आली आहे ' म्हणन वर्दी दिली. मीं ओळखले; पण न
ओळखल्सारखी मुद्रा करून मी चहा करण्यास तिला सांगून वर गेलो.
सुलोचनेला कांही तरी सुगावा लागला असावा अशी तिची चयाच सांगत
होती
शकुन्तला माझ्या खुचीवर बसून गळ्यांतळे मणी 'चघळीत होती.
माझ्याकडे तिनें मान वर करून पाहिलें
र
३१६ फोल आज्या [ प्रकरण
४००५८ “कशटी-टथ्टट
बध 2०0४०0४०४४ ४-०
६ म्ह॒टळ आज गांठ पडते कां नाहीं ! त्यांतन तुमची आई घरांत
नाहीं. ती मुलगी कोण आहे १--? शकुन्तला एकदम म्हणाली.
£ सुलोचना; माझी मामेबद्दीण,---पण मामांनीं माझ्या सोडमुंजीच्या
वेळीं दिलेलं वचन खरं करण्याकरितां म्हणून मोख्या मिनतवारीनं त्यांनीं
तिळा आमच्या घरांत घुसडविण्याचा विचार चवालवळा आहे---”? मी
“हंसून म्हणालो.
“ अस्सं काय ! मग बरोबर आहे. अतिस्ेहः पापशंकी--ही म्हण बरो-
बर आहे.” शकुन्तळा पदराच्या टोकाशी खेळत म्हणाली
“ मी नाहीं समजलो --? मी गोंधळून म्हणालो.
“* कळकळीच्या प्रेमावांचून मत्सर उत्पन्न होत नसतो.” शकुन्तला
हनुवटीवर डाव्या हाताची तर्जनी ठेवून म्हणाली.
£ म्हणजे ! कुणी कुणाचा मत्सर केला १---? मी म्हणालो.
:: साहजिक आहे. आपल्या माणसांशी तिसरी बाई येऊन बोळू लागली
म्हणजे कुणालाहि चुकल्याचुकल्यासारखं होणारच. पण मी तिचा मत्सर
येथून जाण्याच्या आंत काढीन---” शकुन्तला म्हणाली.
पुन्हां आमच्या बोलण्यांत खंड पडला. वाटेल त्या विषयाबर तासतास
चर्चा करणारा साठे,---त्याचा मी पट्टशिष्य---! पण शाकुन्तठेपुढें काय
. बोलावें हे मला सुचेना. “तूं ) का ' तुम्ही/--काय वापरावे १
“ पण तू इकडे आलीस कशी !? मी भीत भीत म्हणालो. शकुन्तलेने
चमकून माझ्याकडे पाहिलें,
“ अति त्रास पडला. पण एकदां माझा निश्चय झाला. मेत्रिणीकडे
जाणार आहे म्हणून सांगून आलें. ती म्हणाली
“ मी तुझी मेत्रीण वाटतं ! ? मी घिटाईंनं म्हणालो. तूं * सर्वनाम
"पचनी पडळेळें मीं ताडले. “ शकुन्तला, मळा तुला एक प्रश्न विचारा-
"यचा आहे. तूं हा जो भांडणा'चा निश्चय केला आहेस तो टिकवण्याचे
'सुझ्यांत सामथ्ये आहे, असं तुला प्रामाणिकपणानं वाटतं का! तूं
आयुष्यांत पुढं काय करणार आहेस १ १---मी पुढें म्हणाला.
आमच्या पतिराजांसारखे अरेराबी वर्तनाचे पुरुष. असतात त्यांना
२५वें] फोल आदण ३१९७.
घडे शिकणवणार आहें. मुली म्हणजे मत्ता समजून लत्ता उडवण्याच्या
वस्तु नाहींत हें मी त्यांना पटवून देणार आहे. मी स्वतः लागेल तितका
ञास सोसायला तयार आहे. पण माझ्याप्रमाणं इतर सुलींना चास सोसा-
यला लागू नये ही माझी इच्छा !--र्स्पष्ट बोलायळा हरकत नाही---एवी-
तेवी माझा सनोभंग झाला आहे. माझ्या सुखाच्या कल्पना जळून खाक
झाल्या आहेत, पण झाल्या गोष्टींचा विषाद न मानतां, पुढं येणाऱ्या गरीब .
जीवांना चास पडूं नये म्हणून मी सुद्दाम पायावर धोंडा पाडून घेणार आहे.
माझ्या आयुष्याचे जितके हाल होतील तितके मला पाहिजे आहेत. भडक.
रंगाचं चित्र जास्त परिणामकारक असतं, माझ्या उदाहरणानं तरी कांही
सुधारणा झाली तर माझ्या आज्या सफल झाल्या असं समजून मी आनंद
मानीन--” शकुन्तला अविद्याने म्हणाली.
:: तू माझें ऐकशील का!” मी मध्येंच म्हणालो,
“: नाहीं. स्वच्छ नाही. मी या बाबतींत कुणाचंच ऐकणार नाहीं.
पहिळी चकमक मीं कालच उडवली, आमच्या सासूबाइनीं मळा तपेली
भरून ठेवायला सांगितल, मीं ठेविली. मध्यें कुणी ती ओतून दिली
मला कांही माहीत नाहीं. पण जरा वेळानं त्या मला टाकून बोलू
ठागल्या ! ' शिकलेल्या मुली तुम्ही अत्या ग कश्या दाडग्या? एक काम
घड नाहीं करायचं £(---' मातीन् मसण, वाटेल तें बोळू लागल्या. मीं
लगेच उत्तर केलं कीं, “ शिकलेल्या मुली तुमच्या घरीं हमाळी करायला
येत नसतात. तोंड संभाळून बोला--- झालं. आमच्या पतिराजांची स्वारी
रागानं फणफणत आली. मीं एका राब्दानं त्यांना परतायला लावलं---
८ ब्रेताने वागा! ' हा माझा सल्ला. त्यांना पटला--! ” शाकुन्तला
अभिमानपूर्ण आवाजाने म्हणाली.
८: घण शकुन्तला, हा तुझा विध्वंसनाचा प्रकार काय उपयोंगीं !---”
मी म्हणालो |
५६ वा ! शाहरांतली कोंदट. वस्ती नाहीशी करण्याकरतां आपण काय
करतों £ झाडांना नबी पालवी फुटण्यापूर्वी हिवाळ्यांत त्या पानांची काय
बाट होते ! तांदळाचं पीक कसल्या जमिनीवर काढतात ! विध्वंसनकार्ये.
शर्ट फोल आहा | _ [ प्रकरण
न्त् दक: क्ट्क्ट या
९442: ऱ्् क ४४0४ कध हण “0भ्कवाध-ळ, नो “. “* /*-०१४/*- ह ५-१-९१४-/%* €%/४//४०१६% ल्क का "२ ४७४ “२ ब््ल दिशा व ११५१ ७.८ काळ '२ लीच धाका
केळं तरच लोक ताळ्यावर येतीळ, आतां मलींनी जन्मभित्रेपणा
'साडला पाहजे. असल्या पतिदेवांबरोबर जिवाचा मीक्षमोक्ष होईपर्यंत उभा
दावा मांडला पाहिजे. मुली मित्र्या. मी भित्री होतं. पुरुषांना धीर झाला
नाही तरीं, मनानं पसंत केलेल्यालळा मुलींनी हातचा सोडतां कामा नये--
' त्यांनी आपल्याला विचारलं नाहीं तरी आपण होऊन त्यांना विचारावबं-<
ही माझी शिकवणूक आहे. सळांमळींनीं दोघांनीहि हा धीटपणा आंगीं
' आणला पाहिजे. मनांत लाख वाटत असेल, पण उच्चाराशिवाय प्रेम आहे
किंवा नाही हें कसं कळून येणार--!! तो उच्चार करायला मी मुलींना
शिकवणार आहें--?? शकन्तला म्हणाली
शकुन्तला, वाड्यामध्ये प्रेमाशीं आपण जितकी सलगी घेतों तितकी
' व्यवहारांत ती आपल्याला नसते. वाचेन मुलानं मुलीला तें कसं सांगावं १
किवा मुलांन मुलाला कसं सांगावं ? १?--मी शेका पुढें करून म्हणालो
मुख्य प्रश्न लाजचा येतो. थोडीशी लाज गुंडाळून ठेवली पाहिजे
' बर, असल प्रेम दाब्दाने व्यक्त क"ण्याचे प्रसंग भर बुधवारांत कांही येणार
" नाहींत. एकमेकांनी सहानुभूतीनं एकमेकाचं ऐकून घ्यावं. मुख्य म्हणजे
आतां मुलींनीं बंडखोर वृत्ती धारण केली पाहिजे. स्वतःच्या पसंतीने
आमला जोडीदार त्यांनीं शोधून काढला पाहिजे. आईबाप ऐकत नाहींत
' तर भाडाव, रडाव, रुसावे, धाक घालावा--काय वाटेल तें करावं; पण
धरून आणलेल्या लबकणाच्या गळ्यांत माळ टाकून मोकळं होऊ नये
मळा हे बरचार आजञ सुचत आहेत पण हातून घडलेली चूक दुसर्याला
नह नये ही माझी इच्छा. पुढच्या पिढीचं कल्याण व्हावं ही माझी
आका. मुळीनीं मनांत आणलं तर त्यांना बऱ्याच गोष्टी करतां येतील.
मात्र पहिली गोष्ट ही कीं, त्यांनी मनुष्यघाणेपणा सोडून दिला पाहिजे
बरोबरच्या मुळाशी फटकून वागणं केव्हांहि बरोबर नाहीं. त्याचा आपला
हैवादावा नसतांना उगाच त्याच्यावर डोळेफाड काय म्हणून! नीतिमत्तेच्या
सबबीखाली आपल्याला कल्पनातीत दडपून टाकण्यांत येत आहे, ही
त्याना जाग़राते झाळी पाहिजे. आपल्याला भेटणारे, आपल्याशी
' बोडणारे जे बरोबरीचे लोक असतीळ ते मनांत पापवासना
२५वे] फोल आदा! ३१९
धरूनच आपल्याजवळ येतात ही समजूत चुकीची आहे. तसा प्रसंग
आलाच तर आपण दूर व्हावं. पण घर, घरची माणतं अन् देव-
घरचा कोंपरा---हा ओलांड्रन थोडसं पलीकडे गेलं पाहिजे. जगांत
भेटणारे सगळेच्च पापी असतात असं मानायचे तर त्यांत तुमचीहि गणना
: होते, हें कुगी तरी सुलींना समजावून सांगितलं पाहिजे. तें कार्ये मी
करणार आहे. विवाह ही एक घगवधर्गात अभेरेषा आहे. एकदां ओलां-
डली की माघार म्हणून बेतां वेत नाहीं, प्रथमच डोळे उघडे ठेवून
पाऊल टाकलं पाहिजे--”
“ शकुन्तला, तुझे विचार बरेचते माझ्या विचाराशी जुळते आहेत;
पण तुझ्यासारखं माझ्यांत घेये नाहीं. माझा आज्याबाद फारच अल्प
आहे. दुसऱ्यावर प्रेम करणं आणि दुसऱ्यानं आपल्यावर प्रेम करावं असं
बागणं हंच माझं ध्येय आहे. आणि (50७ 08९ए5 81 पिया
तत्त्वाला अनुसरून मी सुलोचनेवर प्रेम करायला शिकतो आहे--
मी म्हणालो.
५“: हणजे शिकवणी आहे वाटतं कुणाची---१६” शकुन्तला हंसून
म्हणाली, मी धीर करून म्हणाली,
५: तुकुन्तळा--- विसरू म्हटल्याने विसर पडत नाहीं. मला दोन गोष्टी
करायच्या आहेत. पहिल्याचा विसर पाडणं अन् दुसऱ्याची सुरुबात करणं---
ह्या गोष्टी अत्यंत कटीण भादेत --” मी म्हणालो,
“ खरं आहे. तो अनुमव मला आहे. फक्त मला दुसऱ्यावर सरुवात
करायची नाहीं. आयुष्यांत माझ्यासारख्या भावनाप्रधान मुलींना कोणतीहि
गोष्ट एकदांच कराव शी वाटते. आतां मी “प्रेम हा शब्द विसर-
'प्यास गिकते आहे---” दाकुन्तला जड आवाजानं म्हणाली,
सुळीचना चहा घेऊन आंत आळी, शकुन्तलेनें तिच्या खांद्यावर हात
-ठेवून म्ह्य्लें
सुळूबाई, माझा मत्सर तुम्हांला कां वाटावा ! माझं नांव शाकुन्तला
हे मी तुम्हांला सांगितळलसुद्धां नाही. का माझ्या डोळ्यांवरून तुम्ही
साझी परीक्षा केढीत ! कांहीं का असेना, मी तुम्हांला बजावून सांगतं की
“ष्य 2४ ४-४ कशलफ्टकल पशपिशली "नटली ण४श४४श१४श४४>
३२० फोळ आज्या
"कू 4४८५-४५ "शपत ध ४८५०५. फा २४ ४४७४४ ४कधट १ - क. ती.
१०१८९५०५००.”
आतां मत्सराचं कांहीं कारण नाहीं. मी तुमची बहीण आहें. माझ्यापासून
तुम्हांला कांहींहि घोका पोहोचणार नाहीं--”
सुलोचना सुकाट्यानें माझ्याकडे पाहूं लागली.
“: हे पहा, तुम्ही माझ्याकडे पहा. एक वेळ कदाचित् तुमच्या जागी
मी---पण तें आपण विसरून जाऊं. सुळूबाई, अगदीं मोकळ्या मनानं या.
बहिणीला शेवटचा निरोप द्या. माझा तुमचा पुढं आयुष्यांत एकत्र भेट-
ण्याचा सुळीच प्रसंग येणार नाहीं.” शाकुन्तला चहाच्चा कप उचळून.
म्हणाली, चहा होईपर्यत कोणीच मध्यें बोलळळें नाहीं.
“ सुळूबाई---माझी आठवण तुम्हांठा रहावी म्हणून--? असें
म्हणत शकुन्तलेने आपल्या हातांतळी एक सोन्याची बांगडी सुलोचनेच्या'
हातांत अडकविली. सुलोचना भीतीने मार्गे हात घेऊं लागली.
“: अगबाई, खरंच ! तुम्ही दोघेहिजणं एकमताचीं आहांत, नार्ही
का? माहिती आहे ! घाला ती बांगडी हातांत--कांहीं रागं भरणार
नाहींत. मी सांगते--? म्हणून म्हणत शाकुन्तलेने सुलो-चनेच्या हातांत.
ती बांगडी घट्ट बसवली.
“ आणि मला---! ” म्हणून मी हंसत म्हणालो
“८ आपल्याला जें काय देणं होतं ते पूर्वीच देऊन ठेवलेलं आहे---
आतां बाको माझ्याजवळ शून्य---” म्हणून म्हणत शकुन्तला निघून गेलीं.
हीच तिची शेवटची भेट---
सुलोचना अजून विचार करीत उभी होती. मीं तिळा हाताला धरून
हालवलें, तेव्हां ती जागी झाली,
“ सुली, ह्या मुलीवर माझं मनापारून प्रेम आहे--पण त्या प्रेमाची
काय वासलात लागली तें तू प्रत्यक्ष डोळ्यांनीं पहात आहेस--पुन्हां तूं
तिच्यावर रागावणार नाहींस ना? तिच्यावर जे माझं प्रेम आहे त्याच.
प्रेमाची तूंहि भांगीदारीण आहेस---?” मी म्हणालो
सुलोचनेनें उत्तर न॒ करतां सुकाट्यानें माझ्या छातीवर डोकें ठेवळे---!
हले समाप्त. &>